संगमनेर मतदारसंघात राबविणार आमदार आपल्या गावात अभियान

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : सर्वसामान्यांसाठी गाव पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात लवकरच ‘आमदार आपल्या गावात’ हे अभियान सुरु करणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.तालुक्यातील डिग्रस येथे एकलव्य जयंती व प्राथमिक शाळा खोली भूमिपूजन आ. खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हरी कोरडकर … Read more

‘नाशिक-पुणे रेल्वे’ला लोकप्रतिनिधींच्या एकीचे इंजिन ! प्रस्तावित बदलाला विरोध; कृती समिती स्थापन, पूर्वीप्रमाणेच कामाची मागणी

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : ‘पुणे-नाशिक : हायस्पीड रेल्वेमार्गा’ च्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गा’तील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले.या … Read more

श्रीरामपूर-पुणे बसेस नफ्यात, तरीही नवीन बसेस नाहीत ! प्रवाशांची गैरसोय कधी संपणार?

श्रीरामपूर आगाराला नवीन बसेस मिळण्याची अपेक्षा असतानाही अद्याप कोणतीही गाडी दाखल झालेली नाही. जिल्ह्यातील तारकपूर, शेवगाव आणि पाथर्डी या आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना श्रीरामपूर आगार मात्र उपेक्षित राहिले आहे. येथील आगारप्रमुखांनी २० नवीन बसेसची गरज असल्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जुन्या बसेस, वारंवार बिघाड आणि प्रवाशांचा … Read more

देशी दारूचे दुकान जाणार गावाबाहेर

१ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील बस स्थानक परिसरात अनेक दिवसापासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर दोन तीन किलोमीटर पर्यंत हलवण्यासाठी गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे. या अनुषंगाने शनिवार (दि. ८) मार्च रोजी उत्तरेश्वर सभामंडपामध्ये महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सरपंच … Read more

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे इंद्रायणी तांदळाला जागतिक मागणी

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2004 ते 2010 या सहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे कृषिमंत्री पद सांभाळले. या कार्यकाळात महाराष्ट्र सर्वाधिक कृषी उत्पादन करणारे राज्य बनले तर तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या इंद्रायणी तांदुळाला आता जागतिक स्तरावर मोठी मागणी वाढली आहे. सुदर्शन निवासस्थानी शिवाई ऍग्रो … Read more

परिसरात पसरली दुर्गंधी ; घरात डोकावून पाहिल्यावर दिसला ‘हा’ मृत प्राणी !

२८ फेब्रुवारी २०२५ अकोले : बंद घरात माणूस मृतावस्थेत आढळल्याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील पण, चक्क बिबट्या देखील बंद घरात मृतावस्थेत आढळला असल्याची बातमी तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकली असेल.बंद घराच्या परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर ही बाब लोकांच्या निदर्शनास आली.अकोले शहराजवळ नवीन नवलेवाडी येथे दुबळकुंडी रोडवर मध्य वस्तीत हा प्रकार घडला. या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यालगत एका … Read more

शिर्डी जवळील खाणीत पुन्हा मृतदेह ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावळीविहीर गावाजवळ नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या दगडी खाणीत निघोज गावातील वैभव उर्फ सोनू धाकराव (वय २४) या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. शिर्डी अग्निशमन पथक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून … Read more

सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा फायदा मिळवून देण्याची जबाबदारी माझी : आ.खताळ

२४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेर तालुक्यातल्या ७ हजार १४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आला त्याबद्दलचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते दिले गेले.या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले कि घरकुल वाटपाच्या संदर्भात या मागे तालुक्यात खूप राजकारण करण्यात आले होते.पण … Read more

श्रीरामपूर येथील घटना ; एकीकडे करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून…

२४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : सर्वसामान्य नागरिकांवर श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड नको.शिवाय या योजनेमार्फत नळ कनेक्शन लावण्यासाठी येथील नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात होती.याबद्दल जनतेकडून तक्रारी येत असल्याचा खुलासा आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे.जनतेकडून तक्रारी मिळाल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची … Read more

पंचायत समितीतच दिव्यांगास केली शिवीगाळ आणि मारहाण ; गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : शासकीय कामानिमित्त अकोले पंचायत समिती कार्यालयात आलेल्या एका दिव्यांग नागरिकाला अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी विकास चौरे, कक्ष अधिकारी कैलास येलमामे आणि एक महिला ग्रामसेवक यांच्यासह काही कर्मचाऱ्यांविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

गुजरातच्या ‘त्या’ साईभक्तांच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू ..काय आहे नेमकं प्रकरण..…

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : साईबाबांच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातून आले होते. मात्र शिर्डीत त्यांच्यासोबत चोरीची घटना घडली होती.परंतु पोलिसांनी या साईभक्त दाम्पत्याचे चोरीला गेलेले १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने त्यांना नुकतेच परत केले.त्यामुळे या दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. गुजरातमधील साईभक्त राकेशकुमार ओहरा आणि त्यांच्या पत्नी अंजनाबेन ओहरा २२ डिसेंबर रोजी साई दर्शनासाठी … Read more

डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू : ‘या’ ठिकाणी घडली दुर्घटना

अहिल्यानगर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाजवळ उडाला. तेव्हा ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या कृष्णा लॉन्सजवळ घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सुदाम देवराम वर्पे (वय ४८, रा. चिकणी, ता. संगमनेर) हे आपल्या (एमएच १७ … Read more

तलवारीने वार करून खून करणाऱ्यांना न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहिल्यानगर : राहाता येथील एकाच्या छातीवर तसेच डोक्यात तलवारीने सपासप वार करून, एकाच खून केला होता. या खून प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राहाता येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की दि. २३ मे २०२२ रोजी श्रीरामपूर येथील कुकी हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हा गुन्हा … Read more

आमदारांची खोली ‘हायजॅक’? सत्यजित तांबे- अमोल खताळ संघर्ष चव्हाट्यावर ! खोली नंबर २१२ चा वाद तापला!

संगमनेर मतदार संघातील जनतेच्या हिताविरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी कट रचल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. विधान भवनातील आमदार निवास क्रमांक 212 च्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील परंपरेनुसार, एखादा आमदार पराभूत झाल्यास त्याच्या खोलीचा ताबा नव्या विजयी आमदाराला दिला जातो. … Read more

जलजीवन योजनेच्या कामाचा ‘स्पीड ब्रेकर’! ठेकेदारावर कारवाई का होत नाही ?

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर आणि इतर सात गावांसाठी नियोजित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही योजना एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे या योजनेच्या कामाला अजूनही एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. परिणामी, गावकऱ्यांना २०२५ च्या उन्हाळ्याऐवजी २०२६ च्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळेल. ३४ कोटींच्या योजनेच्या संथ प्रगतीमुळे … Read more

मावस दिरानेच केला भावजयीचा खून ! ‘या’ ठिकाणची घटना ; आरोपीस अटक

२२ फेब्रुवारी २०२५ अकोले : मावस दिराने दारूच्या नशेत भावजयीचा खून केला.ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री दहाच्या नंतर उंचखडक बुद्रुक शिवारात घडली.शुक्रवारी पहाटे खून झाल्याचे उघड होताच अकोले पोलिसांनी आरोपी राजू शंकर कातोरे (वय ५४) यास ताब्यात घेतले.जिजाबाई शिवराम खोडके (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. उंचखडक बुद्रूक शिवारात भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील … Read more

अतिक्रमणामध्ये टपरी काढली ! सलून व्यवसायिकाने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली…

अतिक्रमण कारवाईमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने एका सलून व्यावसायिकाने नैराश्यातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलाजवळील ढोरा नदीत उडी घेऊन पांडुरंग रामभाऊ शिंदे (वय 50) यांनी आत्महत्या केली. बुधवारी (दि. 19) ते बेपत्ता झाले होते, त्यानंतर आज शुक्रवारी (दि. 21) दुपारी त्यांचा मृतदेह नदीत सापडला. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ … Read more

शिर्डीला जाण्यापूर्वी ही बातमी अवश्य वाचा : शिर्डीत उघड्यावर थुंकणे पडले महागात : २२४ जणांकडून १३,७०० रुपये दंड वसूल

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तुम्ही जर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण शिर्डी हे जागतिक कीर्तीचे साईबाबांचे पवित्र स्थान आहे. येथे रोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात.त्यामुळे शहरातील स्वच्छतेला आणि सुशोभीकरणाला बाधा पोहोचू नये, यासाठी नगरपरिषद विशेष प्रयत्न करत आहे. त्यानुसार शिर्डीत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकल्यास तुमच्यावर कारवाई … Read more