शिर्डीतील धक्कादायक सत्य ! भिक्षेकऱ्यांत निवृत्त फौजदार आणि इंग्रजी बोलणारा तरुण, काहींकडे लाखोंची संपत्ती, पोलिस कारवाईत नवा ट्विस्ट

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली असून, प्रशासनाने १६ जिल्हे आणि ५ राज्यांतील जवळपास ७५ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या भिक्षेकऱ्यांमध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार, एक उच्चशिक्षित इंग्रजी बोलणारा तरुण, तसेच कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी एक आईदेखील आढळली आहे.शिर्डीत वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान संयुक्तपणे कारवाई … Read more

महावितरणच्या तंत्रज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या – वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय?

श्रीरामपूर विभागातील महावितरण कंपनीच्या सात्रळ कार्यालयात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष उत्तम तागड (वय ४३, रा. वडुले, ता. नेवासा) यांनी बुधवारी (दि. २०) रात्री टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट नोटांची छपाई ! गुप्तचर विभागाच्या कारवाईत रहाणेला अटक

Ahilyanagar News : संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारात बनावट नोटांची छपाई करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशानुसार पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत करण्यात आली. गुप्तचर विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुंजाळवाडी परिसरातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याचा संशय आला होता. त्यामुळे … Read more

शिर्डीत विदेशी भाविकांना ५०० रुपयांचे पूजेचे ताट चार हजार रुपयांना विकले : दुकानाच्या चालक मालकासह एजंटावर केली अशी कारवाई

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : श्रद्धा व सबुरीचा आशीर्वाद देणाऱ्या साईबाबांचे देशासह विदेशात देखील मोठ्या प्रमाणात भक्त आहेत.त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी रोज मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होतात.मात्र अनेकदा त्यांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते.असेच दर्शन घेण्यासाठी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम या देशातील भाविकांची पूजा साहित्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या चार … Read more

कामचुकार अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे ; जनता दरबारात आ. काळेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी !

१८ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली नेमणूक झाल्याचे लक्षात घेवून गावकीच्या राजकारणात न पडता लोकांची कामे करा. अन्यथा कुचराई करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशा कडक शब्दात आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. काल सोमवारी येथील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग व शासकीय पशुपैदास केंद्र विभागातील अधिकाऱ्यांसह आ. काळे यांनी प्रथमच … Read more

शिर्डीत एजंट लोकांचा सुळसुळाट ; विदेशी भक्तांना ५०० च्या पूजेच्या ताटाची किंमत सांगितली ४ हजार

१८ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी युनायटेड किंगडमहून आलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५०० रुपये किंमतीचे पूजेचे ताट तब्बल चार हजार रुपयांला विकल्याने भाविकांची मोठी फसवणूक झाली.या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी दुकान मालकासह एजंटांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची … Read more

विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक अन् शिक्षिकेत फ्रीस्टाईल: संगमनेर येथील घटना

Ahilyanagar News : कोणत्या ना तरी कारणावरून शिक्षक सध्या चर्चेत असतात. आता मात्र कहरच केला असून चक्क किरकोळ कारणावरून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील एका विद्यालयात घडली. या घटनेमुळे परत एकदा शिक्षक व्यवस्थेचे चांगलेचे वाभाडे निघाले आहेत. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील … Read more

साकूरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला ‘तो’ नवस फेडला आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत !

१४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : तालुक्यात सत्ता परिवर्तन होऊन महायुतीचे अमोल खताळ आमदार व्हावेत यासाठी साकुर पठार भागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साकुरच्या बिरोबा महाराजांकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फेडण्यात आला. यासाठी आ.खताळ साकुर येथे पोहोचताच त्यांची बस स्थानकापासून विरभद्र बिरोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.त्यांनी … Read more

विकासाच्या नावावर सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची अशी फसवणूक ! शेटे यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यात सध्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करून शासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेमात्र, ही कारवाई शेतकऱ्यांसाठी मोठा अन्याय ठरत आहे. विकास कामांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असून,शासन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या जमिनी हिसकावत आहे.युवा नेते प्रकाश शेटे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत तीव्र आंदोलनाचा … Read more

अहिल्यानगरचा ‘या’ प्रकल्पात आला राज्यात पहिला नंबर ! ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना मिळाला ‘हा’ लाभ…

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत देशभरात अॅग्रीस्टंग प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेतले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी … Read more

रात्री ११ नंतर शिर्डी पूर्णपणे बंद ; डॉ. विखे यांची माहिती : विनाकारण फिरल्यास होणार कडक कारवाई

१३ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : रात्री ११ वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील. याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे.रात्री साडेअकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसली, तर त्याची चौकशी करण्यात येईल. त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा द्यावा लागेल, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे … Read more

स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण केल्यामुळे येथील स्वस्त धान्य दुकाने बंद !

१३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव मधील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसीच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिले. सध्या सगळीकडे धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.त्यासाठी … Read more

शिर्डीतील अवैध धंदे, गुन्हेगारी व दादागिरी करणाऱ्यांचा बिमोड करा : सदाशिव लोखंडे

११ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढावी.दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्यासाठी शासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करावी.शिर्डी शहर दहशतमुक्त करावे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे सांगितले. … Read more

आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी

११ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच … Read more

शिर्डी साई संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेत झाला ‘असा’ बदल

७ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात मोफत भोजन घेण्यासाठी आता दर्शन घेतल्यानंतरच टोकन मिळणार आहे. मंदिराच्या उदी-प्रसाद काउंटरजवळ भाविकांना हे टोकन दिले जाणार असून, या व्यवस्थेसह काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. याबाबत पत्रकारांना माहिती देताना गाडीलकर यांनी सांगितले, की ही सुविधा केवळ साईभक्त … Read more

श्रीरामपूरात सराईत चोरटा जेरबंद

श्रीरामपूर : विविध ठिकाणाहून चोरी केलेले ४४ हजाराचे चार मोबाईल जप्त करून सराईत चोरट्याला येथील शहर पोलिसंनी नुकतेच जेरबंद केले आहे. सदर आरोपींवर यापुर्वी देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो सराईत चोरटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी नवनाथ माणिक जाधव (रा. गोंधवणी रोड) हे … Read more

अपर तहसील कार्यालयाला जोडण्यास समनापूरचा विरोध

समनापूर : आश्वी येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास जोडण्यास संगमनेर तालुक्यातील समनापूर गावाने विरोध केला असून तसा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे नुकतीच ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत आश्वी बुद्रूक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समनापूर गाव आश्वीपासून अंदाजे २० ते २२ किलोमीटर आहे. त्यामुळे गाव आश्वी बुद्रूक येथे … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीरामपूरः एका ५६ वर्षीय नराधमाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान एका गावातील परिसरातील मंदिराच्या बाजुला झाडाजवळ हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय दगडु गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक … Read more