पाथर्डी तालुक्यातील कान्होबावाडी शाळेत आठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक तर पहिली अन् तीसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही

करंजी- तालुक्यातील कान्होबावाडी येथे प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह एक सहशिक्षक आहे. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही शाळेत मात्र अवघे आठ विद्यार्थी आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या शाळेत तिसरी व पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी केंद्रातील करंजीपासून चार किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण देणारी शाळा आहे. … Read more

Rahuri News : राहुरीत रॉंग साईड गाडी घालणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !

राहुरी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला अटकाव करण्यासाठी राहुरी पोलिसांनी रॉंग साईड गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. ट्राफिक जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकावरही कायदेशीर कारवाई करत कठोर संदेश देण्यात आला आहे. रॉंग साईडचा प्रकार … Read more

आयपीएस पठारेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! लेखा परीक्षक ते पोलिस उपायुक्त.. ‘असा’ होता अहिल्यानगरच्या भूमीपुत्राचा प्रवास…

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भूमिपुत्र व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भानुदास पठारे (वय ५० वर्षे ) यांचे शनिवारी तेलंगणामधून परतताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळवणे गावावर शोककळा पसरली असून सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत दुखवटा पाळला. रविवारी (दि.३०) दुपारी वाळवणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते. तेथे … Read more

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धा पैलवानांनी गाजवली, उद्या होणार अंतिम सामना!

कर्जत- शहरात संत सद्‌गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत बुधवारपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झालाय. मागील काही वर्षांपासून कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक उत्सव बनली आहे. यंदाही मल्लांनी आपल्या कसलेल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकलीत. बुधवार, २६ मार्चपासून कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित … Read more

पारनेर तालुक्यातील १४ गावांना पाणी टंचाईच्या झळा, टँकरसाठी गावांचे मागणी अर्ज

पारनेर: उन्हाळा जवळ येताच पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, सारोळा आडवाईसह १४ गावांना पाण्याच्या टंचाईचा त्रास भोगावा लागतोय. या गावांनी टंचाईचे प्रस्ताव सादर करताच गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन उद्भवांची पाहणी केली. त्यांनी शासनाकडे तातडीनं अहवाल पाठवला आहे. तहसील आणि पंचायत समितीकडे टँकरची मागणी करणारे अर्जही दाखल झालेत. पारनेर तालुक्यातील अनेक गावांत पाणी पुरवठा … Read more

राहुरीमध्ये ३२ वर्षीय महिलेला बिबट्याने नेले ओढून?, वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू

राहुरी- तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी, अशी शंका ग्रामस्थांना आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेत होते, पण ती कुठेच सापडली नाही. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि … Read more

अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यातील पाणी प्रश्न पेटला, तलाव आणि विहिरीवरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोेडले

जामखेड- तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. खैरी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील अकरा तलावांमधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलं आहे. त्यामुळे शेतीसाठी तलावातून पाणी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर … Read more

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा, आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन

पाथर्डी- शेती हा आपल्या देशाचा कणा आहे, पण बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनीही आपल्या दृष्टिकोनात बदल करणं गरजेचं आहे. तिसगाव येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना असं आवाहन केलं की, शेतीकडे फक्त पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता तिला एक उद्योग म्हणून स्वीकारावं. त्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आणि जोडधंद्याच्या माध्यमातून … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक

अहिल्यानगर: ६६ वी महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५७ किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सचिन मुरकुटे याने मुंबई शहरचा सचिन … Read more

तब्बल ७५ वर्षांनंतर आला आहे ‘हा’ खास योग : मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीस स्पर्श करण्यासाठी उसळणार गर्दी

अहिल्यानगर : यंदा शनिमावस्याची पर्वणी ७५ वर्षातून आल्याने व देवस्थान समितीने उटणे विधी कार्यक्रमासाठी वाढल्याने भाविकांची गर्दी वाढून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येईल असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी उत्सवासाठी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप … Read more

अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात ; मात्र दोन डोंगर जळुन खाक

अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे … Read more

अहिल्यानगरच्या सचिन मुरकुटेनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, नगरकरांसाठी अभिमानाचा क्षण

कर्जत- कर्जतमध्ये सुरू असलेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील कोरेगावचा सचिन मुरकुटे याने ५७ किलो वजनी गटात गादी विभागात बाजी मारली. त्याने मुंबई शहरचा सचिन चौगुले याला एक चाकी डाव … Read more

कर्जतमध्ये गावगुंडांचा हैदोस : सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, चार दिवसांनी केला गुन्हा दाखल

कर्जत शहरात गावगुंडांची दादागिरी वाढत चालली आहे. सामाजिक कार्यकर्ते भीमा पखाले यांना फक्त ‘रात्री मोठ्याने गाणी म्हणू नको’ असे सांगितल्याच्या रागातून टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना घडूनही पोलिसांनी तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल नाराजी पसरली आहे. या प्रकाराने कर्जतमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे … Read more

मराठ्यांच्या शेवटच्या लढाईचा साक्षीदार असलेल्या जिल्ह्यातील ‘त्या’ किल्ल्याचे लवकरच भाग्य उजळणार!

अहिल्यानगर : आजही जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आढळून येतात. यात मराठ्यांच्या पराक्रमाची देखील साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. यात जामखेड तालुक्यातील खर्डा येथील किल्ला. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या शेवटच्या लढाईचा साक्षीदार मानतात त्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. मात्र सध्या त्याची दुरुस्ती अभावी पडझड सुरू झाली आहे. मात्र या ऐतिहासिक वारसा जपला जावा व आपल्या … Read more

महाराष्ट्र केसरी किताबासाठी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांनी ताकद दाखवत पुढच्या फेरीत मारली धडक

कर्जत- कर्जत इथं सुरू असलेल्या ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही खूपच रंगतदार ठरला. संत सद्‌गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ६१ किलो आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात माती आणि गादी अशा दोन्ही विभागांत साखळी सामने झाले. या सामन्यांमधूनच महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळणार हे ठरणार आहे. या लढतीत … Read more

अहिल्यानगरसह ‘या’ तालुक्याच्या सीमा पेटल्या ! मोठी वनसंपदा नष्ट: राहुरी तालुक्यातील संपूर्ण डोंगर खाक

अहिल्यानगर, राहुरी व नेवासा तालुक्याची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला गुरुवारी लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी बसल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर वणवा भडकत होता. रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप … Read more

श्रीगोंद्याच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना केले निलंबित! नेमके संपूर्ण प्रकरण काय आहे? वाचा सविस्तर!

श्रीगोंदा – तालुक्यात एक मोठं प्रकरण समोर आलं आहे, जिथे द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकली गेली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, यात थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. ही जमीन विक्री सहज व्हावी म्हणून तहसीलदारांकडून मालकी हक्क बदलण्याची परवानगी घेण्यात … Read more

मढी ते मायंबा ‘रोप-वे’ला शासनाची मंजुरी, कसा असणार हा प्रकल्प जाणून घ्या सविस्तर!

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढीपासून आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) पर्यंत रोप-वे उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पामुळे दोन पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून स्थानिक पर्यटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेच्या मंजुरीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संयुक्त प्रयत्न कारणीभूत … Read more