बोगस बियाणांचा शेतकऱ्याला फटका… 25 लाखांचे झाले नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना तयार झालेल्या डाळिंबाच्या बागेवर फवारणी करण्यासाठी दिलेल्या बनावट औषधामुळे 9 एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उद्वस्त झाली असून शेतकर्यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथे घडला आहे. या प्रकरणी प्रकाश गावडे व विनोद गावडे या शेतकर्यांनी तक्रार दाखल केली आहे. … Read more