खर्डा गावातील मदारी वसाहतींच्या कामाबाबत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिले ‘हे ‘महत्वाचे आदेश)

Ahilyanagar News : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी … Read more

गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्याच्या डोक्यालाच घेतला चावा : परीसरात भीतीचे वातावरण

Ahilyanagar News : बिबट्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, शेजारील नागरिकांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे आणि प्रतिकारामुळे बिबट्याने पळ काढल्याने शेतकरी थोडक्यात बचावला. मानोरी येथील गणपत वाडी रस्त्यालगत असलेल्या हापसे वस्तीतील विठ्ठल रामभाऊ हापसे (वय ५७) हे घराशेजारील शेतात गिन्नी गवत कापत असताना, गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने हापसे यांच्या डोक्याला पंजाने … Read more

मागणी मंजूर झाल्यामुळे शेतकरी आनंदात ! आमदार विठ्ठलराव लंघे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांकडून स्वागत

१५ फेब्रुवारी २०२५ नेवासा : मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सोमवार, १७ फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. याबाबत आमदार लंघे यांनी पत्रकात सांगितले, … Read more

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने ‘हा’ रस्ता शेतकऱ्यांना खुला !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ बालमटाकळी  शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालमटाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित बंद केलेला रस्ता प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुन्हा खूला करण्यात आला.शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच अमर गरड, भारत गरड, विष्णुदास रामावत यांनी चर खोदुन रस्ता हा बंद केल्याने वस्तीवर तसेच शेतामध्ये … Read more

काय झालं साहेब ? तुम्ही कर्जमाफी करणार होते ना !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ कासार पिंपळगाव : महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.मात्र अद्याप कर्जमाफीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाने मासिक बैठकीत सभासदांची पीक कर्जाची वसुली न करण्याचा ठराव संमत करावा,अशी मागणी क्रांती शेतकरी संघटना पाथर्डी तालुका अध्यक्ष सचिन म्हस्के यांनी केली आहे. काही सहकारी सेवा सोसायट्यांनी … Read more

अखेर पारनेरच्या त्या निवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याऱ्या मुख्याध्यापिका निलंबित:काय आहे नेमका प्रकार

Ahilyanagar News : गोरगरीब व आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी शासनाकडून भरमसाठ निधीची तरतूद करण्यात येते. तो निधी आवश्यक कामासाठी वापरुन निधी योग्य योग्य त्या ठिकाणी वापरूनत्याचा सदुपयोग करण्यापेक्षा त्या निधीतून आपला कसा फायदा होईल याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे दिसुन येते आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असर्णा­या आदिवासी आश्रमशाळेचे चित्र तर अतिशय … Read more

तुम्हाला नोकरी करायची तर निट करा आमच्या पोरांच्या करिअरमध्ये अडथळा आणू नका : कॉपाबहाद्दरांच्या पालकांचाच शिक्षकांना इशारा

Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बारावीच्या परीक्षेत काही केंद्रावर आतुन तमाशा बाहेरुन किर्तन अशी अवस्था सुरु आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम काही संस्था चालकांकडुन सुरु आहेत. पुण्यातील एका एजंटकडुन पाथर्डीत … Read more

आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ! शेतकऱ्यांचे प्रश्न माझे प्रश्न म्हणून सोडवणार : प्रा.राम शिंदे

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा : विधान परिषद सभापतिपदी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी व महिला बचतगट मेळावा झाला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.ते म्हणाले, की वेळ बदलत असते.पूर्वी आपण आणि श्रीगोंदेकरांनी संघर्ष केला. आता पाटपाण्याचे प्रश्न सोडवू, शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग … Read more

एवढी हिंमत ? महिलेच्या घरात घुसून भर दिवसा दोन तरुणांनी केला असा प्रकार…

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : शहरातील कादरी मशीद परिसरात एका ४० वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.या प्रकरणी आयाज शफिक बागवान आणि आतीक रफिक बागवान (दोघे रा. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की … Read more

पत्नीची छेड का काढली’ ? असा जाब विचारला म्हणून पती पत्नीला जबर मारहाण

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील एका गावात पत्नीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की १९ वर्षीय विवाहित तरुणी आपल्या कुटुंबासह या गावात राहते. ८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजता ती घरासमोर उभी असताना … Read more

काहीही झाले तरी २५ मे च्या आत ‘डॉ. तनपुरे ‘ची निवडणूक घ्या ; उच्च न्यायालयाचे आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं, कितीही मोठं संकट आलं, काहीही परिस्थिती निर्माण झाली, तरीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २५ मे २०२५च्या आत कारखान्याचे नवीन संचालक मंडळ सत्तेवर आले पाहिजे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश एस. जी. मेहेरे व शैलेश पी. ब्रम्हे यांनी दिला आहे. डॉ. … Read more

मी अक्षय कर्डिले बोलतोय…! जनता दरबारातून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक

११ फेब्रुवारी २०२५ करंजी : नगर- पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनुपस्थितीत बुऱ्हाणनगर येथे आयोजित जनता दरबारात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. जनता दरबारात कर्डिले यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत मी अक्षय कर्डिले बोलतोय… म्हणत आलेल्या … Read more

राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावर अद्यावत ग्रामीण रुग्णालय बांधकामास सुरुवात ; ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

११ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपासून नविन इमारतीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पुर्णविराम मिळाला असून शहरातील जुन्या जागेऐवजी राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील नवीन जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरीत होत आहे. ३० बेडचे सुसज्ज अशा रुग्णालयासाठी ५.५ कोटी रुपये निधीचा पहिला टप्पा मंजूर झाल्यानंतर कामकाजास प्रारंभ झाला आहे. राज्याचे जलसंपदा … Read more

१५ फेब्रुवारी पासून कुकडीचे आवर्तन – आ. काशिनाथ दाते

११ फेब्रुवारी २०२५ पारनेर : कुकडी प्रकल्पातील येडगांव धरणातून निघोज व परिसरातील १४ गावांना कालव्याद्वारे पाणी दिले जाते. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार हे आवर्तन २० फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र पीकांना पाण्याची आवष्यकता असल्याने हे आवर्तन आगोदर सोडण्याची मागणी निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती. … Read more

ऊसने दिलेल्या पैशासाठी ट्रॅक्टर नेऊन मित्रानेच मानसिक छळ केला : तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

अहिल्यानगर : केडगाव उपनगरातील शिवाजीनगर येथील एका २० वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. कृष्णा श्रीनाथ काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची सतत मागणी व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली असल्याचे पुढे आले आहे. या बाबतची … Read more

विरोधात फिर्याद दिल्याचा राग डोक्यात शिरला अन् त्याने सेवेकऱ्याचे शीर धडावेगळे केले

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ भानुदास घोरतळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३० जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या मालकीच्या … Read more

मुळा नदीवर साकारतोय नवीन रेल्वे पूल ; दौंड-मनमाड मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू होणार

७ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन रेल्वे पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या काळातील सुमारे १०० वर्षापूर्वीच्या लोखंडी पूला शेजारी हा नवीन पूल तयार केला जात आहे.मागील महिन्यात ३ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी राहुरी रेल्वे स्टेशन येथील … Read more

सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या ! खासदार नीलेश लंके यांची मागणी मुदतवाढ न दिल्यास संसदेबाहेर आंदोलन

सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी असून त्यासंदर्भात आपण संबंधित मंत्र्यांची भेट घेउन निवेदन सादर करणार आहोत. मागणीची दखल न घेतली गेल्यास सोमवारी संसदेबाहेर या प्रश्नावर आंदोलन करू असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. संसदेच्या अधिवेशनामध्ये नवी दिल्लीमध्ये असलेल्या खा. नीलेश लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी … Read more