जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा बदली करून घ्या ! जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा इशारा ; पारनेर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
१५ जानेवारी २०२५ पारनेर : राज्यात सर्वसामान्य जनतेने महायुतीला कौल दिला असून सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सोडवा,जर आपले काम प्रामाणिकपणे करायचे नसेल तर अन्यत्र बदली करून घ्या, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी देतानाच दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे व पारनेरचे आमदार काशिनाथ … Read more