‘या’तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान…
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस त्यापाठोपाठ पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले … Read more