Ahmednagar News : यंदा कर्तव्ये आहे ! ‘अशी’ आहेत विवाहाचे मुहूर्त
Ahmednagar News : विवाह हा मानवी जीवनातील एक महत्वाचा संस्कार आणि टप्पा आहे. विवाह करताना दोन कुटूंबे आणि दोन आत्मे एकत्र येत असतात असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात विवाहाला फार महत्व दिले जाते आणि विवाह हा शुभ मुहूर्तावर व्हावा अशी सर्वांची इच्छा असते. म्हणून लग्नकार्य करताना शुभ मुहूर्त, कुंडली पाहून केले जाते. काहींना उन्हाळ्यात, … Read more