वजन कमी करायचंय किंवा साखर-कोलेस्ट्रॉल वाढलंय? आहारतज्ज्ञांचा हा डाएट प्लॅनचा सल्ला नक्की वाचा

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढते वजन, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी नागरिक आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन डाएट प्लॅन अवलंबत आहेत. विशेषतः फायबर आणि जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या पालेभाज्यांचा आहारात समावेश वाढला असून, त्यामुळे बाजारात या भाज्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. ब्रोकली, पालक, मशरूम यांसारख्या पौष्टिक पालेभाज्या आहारात घेण्याकडे … Read more

महिलांनो! कुंकू खरेदी करतांना ही काळजी घ्या, नाहीतर भेसळयुक्त कुंकवामुळे त्वचेला होऊ शकते गंभीर समस्या?

भारतीय संस्कृतीत कुंकवाला सौभाग्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कपाळी कुंकू लावण्याची परंपरा पूर्वापार चालत आली असून, देवतांच्या पूजेतही हळद आणि कुंकवाचा वापर अष्टगंध म्हणून केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी बाजारात मिळणाऱ्या कुंकवात हानिकारक केमिकल्स आणि रंगांची भेसळ आढळून येत आहे, ज्यामुळे त्वचेला गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त कुंकवामुळे जळजळ, खाज, लालसरपणा, किंवा कायमचे … Read more

पावसात भिजताय? ओलसर कपडे घालून फिरताय तर होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, वेळीच ‘ही’ काळजी घ्या!

पावसाळ्याच्या आगमनासोबतच हवामानातील बदलांमुळे त्वचारोग आणि बुरशीजन्य संसर्गांचे प्रमाण वाढते. संगमनेर येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वर्षा होन यांच्या मते, ओलसरपणा आणि दमट वातावरण हे बुरशीच्या वाढीसाठी पोषक आहे, ज्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. पावसात भिजणे, ओले कपडे परिधान करणे आणि शरीर कोरडे न ठेवणे यामुळे त्वचा, केस, नखे आणि तोंडाच्या आतील भागात बुरशीजन्य संसर्ग होण्याची … Read more

नागीणचे लक्षणे दिसताच तातडीने ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर त्रास!

नागीण, ज्याला वैद्यकीय भाषेत शिंगल्स (Herpes Zoster) म्हणतात, हा व्हेरिसेला झोस्टर व्हायरसमुळे होणारा त्वचेचा आजार आहे. हा तोच व्हायरस आहे, जो लहानपणी कांजिण्या (Chickenpox) होण्यास कारणीभूत ठरतो. कांजिण्या झाल्यानंतर हा व्हायरस शरीरात, विशेषतः मज्जारज्जूंमध्ये सुप्त अवस्थेत राहतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास तो पुन्हा सक्रिय होऊन नागीणच्या रूपात प्रकट होतो. नागीण हा आजार कुणालाही होऊ … Read more

पावसाळ्यात काविळीचा मोठा धोका! ही लक्षणं दिसली, तर त्वरित डॉक्टरांकडे जा अन् उपचार घ्या

पावसाळ्यात दमट आणि ओले वातावरणामुळे जंतूंचा प्रसार झपाट्याने होतो, ज्यामुळे कावीळ (हेपटायटिस) सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न, आणि संसर्गजन्य रुग्णांच्या संपर्कात येणे यामुळे कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी सांगितले की, पावसाळ्यात स्वच्छतेवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा कावीळसारखे गंभीर आजार जिवाला … Read more

दीर्घकाळ उपाशी राहत असाल व पाणीही पीत नसाल तर येऊ शकतो ‘ब्रेन स्ट्रोक’, डॉक्टरांनी दिला इशारा

वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ पाणी न पिणे किंवा उपाशी राहणे यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, विशेषत: ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. उष्ण हवामान, शारीरिक थकवा आणि डीहायड्रेशन यांचा एकत्रित परिणाम मेंदूवर ताण निर्माण करतो, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषत: १२ तासांपेक्षा जास्त काळ पाणी किंवा अन्न न घेतल्यास रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन … Read more

वारंवार चक्कर येते? दुर्लक्ष केल्यास मेंदूवर होऊ शकतो गंभीर परिणाम, हे उपाय जाणून घ्या!

चक्कर येणे ही अनेकांसाठी त्रासदायक आणि काळजी वाढवणारी समस्या आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, उठताना, बसताना, वाहन चालवताना किंवा काम करताना चक्कर येण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागे मानेत गॅप, कमी रक्तदाब, मधुमेह, रक्तातील साखरेची कमतरता, कानाच्या समस्या, ताण-चिंता आणि डोळ्यांचा नंबर वाढणे यासारखी अनेक कारणे असू शकतात. विशेषतः मानेत गॅप असणाऱ्यांना चक्कर येण्याचे प्रमाण जास्त आहे, … Read more

आई बनताय? हे आहार, व्यायाम आणि विश्रांतीचे नियम तुम्ही पाळता का? नाहीतर होऊ शकतो मोठा धोका!

गर्भधारणा हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक अनमोल आणि आनंददायी अनुभव आहे. गर्भवती असल्याचे समजल्यानंतर माता आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गर्भधारणेची लक्षणे दिसल्यानंतर गर्भधारणा चाचणी (लघवी किंवा रक्त चाचणी) करून गरोदरपणाची खात्री केली जाते. मासिक पाळी चुकणे हे यातील प्राथमिक लक्षण आहे. गर्भावस्थेत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि … Read more

Ahilyanagar  News-सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

Ahilyanagar  News- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये मार्च २०२५ या महिन्यात अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात दहावा क्रमांक मिळवला होता. दोन महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये महानगरपालिकेने स्थान मिळवले आहे. लवकरच आरोग्यवर्धीनी केंद्रे सुरू करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न … Read more

थांबा ! तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेताय का? मग तुम्ही ‘या’ 5 आजारांना नक्कीच निमंत्रण देताय

आरोग्य सुधारण्यासाठी आजकाल प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचे फॅड वाढले आहे. विशेषतः जे लोक जिममध्ये जातात, बॉडी बिल्डिंग करतात, ते याचा वापर जास्त प्रमाणात करतात. स्नायू बळकट होण्यासाठी व पिळदार शरीर लवकर तयार होण्यासाठी प्रोटीन सप्लीमेंट मदत करतात, असा त्यांचा समज असतो. परंतु, प्रोटीन सप्लिमेंट्सचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे काही अभ्यासातून असे दिसून आले आहे. … Read more

सगळ्या अवयवांचे होते, पण मेंदुचे प्रत्यारोपण होत नाही; कारण वाचून तुम्हीही व्हाल शाँक

विज्ञान एवढे पुढे गेले आहे की, मानवी शरीराचा एखादा भाग निकामी झाला तर तो बदलता येतो. त्याला प्रत्यारोपण असे म्हणतात. अगदी हात, पाय, डोळे, कान, नाक या सर्वांच्या बाबतीत शस्त्रक्रिया करुन हे शक्य होते. परंतु मानवी शरीरात असा एक अवयव आहे, त्याचे प्रत्यारोपण अद्याप यशस्वी झाले नाही. तो अवयव आहे, मेंदू. मेंदूचे प्रत्यारोपण का यशस्वी … Read more

नाशिकमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग सज्ज, तीन जलद वैद्यकीय पथके करण्यात आली तैनात

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य हल्ल्याच्या धोक्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, नाशिकच्या आरोग्य यंत्रणेने तीन जलद प्रतिसाद पथके (रॅपिड रिस्पॉन्स टीम्स) तैनात केली आहेत. ही पथके अॅडव्हान्स ट्रॉमा लाइफ सपोर्ट आणि बेसिक ट्रॉमा सुविधांसह गरजेनुसार वैद्यकीय मदत पुरवतील. सर्व … Read more

जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम किंवा धावत असाल तर आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

व्यायाम आणि धावणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यात शंका नाही. पण चुकीच्या वेळी केलेला व्यायाम फायद्याऐवजी नुकसानच करू शकतो. विशेषतः जेवल्यानंतर लगेच धावणे किंवा व्यायाम करणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. अहिल्यानगरमधील हेल्थ क्लब संचालक करण कराळे यांच्या मते, जेवल्यानंतर किमान १ ते २ तास थांबल्याशिवाय व्यायाम करू नये, अन्यथा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ … Read more

गुड न्यूज! हार्ट अटॅकवर औषध सापडले; ‘ही’ लस घेतल्यावर 8 वर्षे चिंता मिटली

हृदयविकाराचा झटका हा पूर्वी फक्त वयस्कर माणसांमधील आजार समजला जात होता. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून अगदी तरुण व लहान वयातही हॉर्ट अटॅक आल्याची उदाहरणे समोर आली आहे. आता याच हृदयविकारावर शास्त्रज्ञांनी एक लस शोधून काढलीय. या लसीद्वारे हृदयविकाराचा झटका पुढील आठ वर्षे कमी करता येतो, असा दावा करण्यात आला आहे. काय आहे दावा? दक्षिण … Read more

डिप्रेशनच्या गोळ्या बऱ्याच दिवसांपासून घेत असाल तर येवू शकतो हर्टअटॅक, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर

डिप्रेशनच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीडिप्रेसंट औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून झाला आहे. डेन्मार्कमध्ये ४३ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, जे लोक एक ते पाच वर्षे ही औषधे घेतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५६ टक्क्यांनी जास्त असते. तर सहा वर्षे … Read more

फिट्स कशामुळे येते! अचानक फिट्स आल्यावर काय करायला हवं? जाणून घ्या उपाय आणि लक्षणे

Health News: फिट्स, ज्याला वैद्यकीय भाषेत एपिलेप्सी किंवा अपस्मार असेही म्हणतात, हा मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांमध्ये अचानक होणाऱ्या बदलांमुळे उद्भवणारा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे. यामुळे रुग्णाला अनियंत्रित शारीरिक हालचाली, बेशुद्धी किंवा असामान्य वर्तनाचा अनुभव येऊ शकतो. संगमनेर येथील न्यूरोसर्जन डॉ. उदयकुमार बढे यांच्या मते, फिट्स ही एक गंभीर अवस्था आहे जी योग्य वैद्यकीय उपचार आणि काळजीने … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्ये कावीळ आजाराने घातले थैमान! आरोग्य विभागाची ३० पथके तैनात तर आठवडे बाजार बंद

Ahilyanagar News :अहिल्यानगर- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर आणि परिसरात कावीळच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून, सोमवारी (२८ एप्रिल २०२५) राजूर येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावात आणि परिसरातील वाड्यांवर आरोग्य विभागाची ३० पथके कार्यरत असून, ती घराघरांत जाऊन कावीळबाबत जनजागृती करत आहेत. … Read more

अहिल्यानगरमध्ये किडनी स्टोेनचे रुग्ण वाढले, तुम्हालाही त्रास होत असेल तर घरगुती करा हे सोपे उपाय!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- उन्हाळ्याच्या कडक तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे, ज्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. घामामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होत असताना, पुरेसे पाणी न पिणाऱ्या व्यक्तींना किडनी स्टोनचा धोका अधिक आहे, असा इशारा मूत्रविकार तज्ज्ञांनी दिला आहे. यासाठी दररोज २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. … Read more