हाय ब्लड शुगरमुळे किडनी होऊ शकते निकामी, नॉर्मल शुगरसाठी करा ‘हे’ 5 प्रभावशाली उपाय!

Diabetes | मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा प्रभाव शरीराच्या विविध भागांवर पडतो, विशेषतः किडनीवर. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे किडनीच्या लहान रक्तवाहिन्यांना हानी होऊ शकते, ज्यामुळे किडनीचे कार्य कमजोर होऊ शकते. हे स्थिती, ज्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हटले जाते, हा प्रगतीशील आजार आहे आणि यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता असते. पण … Read more

पोषण आहारामध्ये मुलांना सरबत, ताक देण्याचे आदेश, मात्र सरकारकडे निधीची कमतरता!

उन्हाळा वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वर्गखोल्या थंड ठेवा, प्रथमोपचार आणि पेयजलाची व्यवस्था करा, पोषण आहारात मुलांना सरबत, ताक, ओआरएसचे पाकीट द्या, अशा सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आदेशाद्वारे दिल्या आहेत. पण त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न शाळांना पडला आहे. शासनाचा आदेश शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. मात्र, त्यासाठी पुरेसा निधी … Read more

देशभरात उष्णतेचा कहर! तुमच्या शरीरातील ‘ही’7 लक्षणं दिसताच व्हा सतर्क, अन्यथा…

7 Heat Stroke Symptoms | एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच देशात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्र यांसारख्या राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आणि गरज असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. उष्माघात … Read more

महाराष्ट्र हादरला! ‘या’ जिल्ह्यातील तब्बल १४ हजार महिलांना कॅन्सरचा धोका? अहवालामुळे उडाली खळबळ

हिंगोली- मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संजीवनी अभियानातून महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान हादरवणारा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल १३,९५६ महिला कर्करोगाच्या संशयित रुग्ण असल्याचे उघड झाले आहे. या महिलांची पुढील तपासणीसाठी तालुका स्तरावर स्क्रिनिंग करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. ही … Read more

दररोज गव्हाच्या पोळ्या खाताय?, देताय ‘या’ आजारांना निमंत्रण; मग आरोग्यासाठी लाभदायक पोळ्या कशाच्या?

Wheat Roti Side Effects | गव्हाच्या पोळ्या हे भारतीय आहारातील एक महत्त्वाचं अंग आहे. बहुतेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गव्हाच्या पोळ्या खाणं ही नेहमीची सवय असते. मात्र, आरोग्यतज्ज्ञांचा इशारा आहे की दररोज आणि मोठ्या प्रमाणात गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब (बीपी) यांसारखे गंभीर आजार वाढू शकतात. त्यामुळे सध्या गव्हाच्या पोळ्यांची जागा इतर पर्यायांनी … Read more

तरुणांमध्ये वाढती हृदयविकाराची प्रकरणं, डॉक्टरांकडून जाणून घ्या झटका आल्यावर काय करावं आणि काय करू नये?

Heart Attacks | कोविड नंतरच्या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विशेषतः तरुणांमध्ये वाढती हृदयविकाराची प्रकरणं समाजात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. काही दशकांपूर्वी वयस्क व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या या समस्यांचा आज 18-20 वर्षांतील युवकांना सामना करावा लागत आहे. ही गोष्ट केवळ चिंतेचीच नव्हे, तर गंभीर विचार करण्याजोगी आहे. अलीकडेच समोर आलेल्या काही घटनांनी … Read more

आरोग्याबाबतच्या अनेक तक्रारी होतील दूर, फक्त आयुर्वेदातील 6 नियम रोज पाळून बघा!

Eating Rules | जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल, तर जेवताना काही नियम पाळायलाच हवेत. आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात याचे स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. आजकाल बहुतेक लोक वेगाने, तणावात किंवा चुकीच्या वेळेला जेवतात आणि यामुळे पचनसंस्था बिघडते, थकवा वाढतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या लेखात आपण आयुर्वेदात सांगितलेले अन्न खाण्याचे 6 नियम जाणून घेणार … Read more

अहिल्यानगर इकडे लक्ष द्या ! आजारात उपचारासाठी मोजावे लागतील लाखो रुपये!

अहिल्यानगर : कोणत्याही रुग्णाला उपचारांअभावी जीव गमवावा लागू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळण्याची हमी देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४१ लाख ६५ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १७ लाख … Read more

आठवड्यात वाढले आजारी बालकांचे प्रमाण ; सर्दी-खोकल्याने त्रस्त, डॉक्टरांचा उन्हापासून संरक्षणाचा सल्ला

२० मार्च २०२५, अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान वाढत असून, मध्यरात्रीनंतर ते कमी होत आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले असले, तरी बालकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. सर्दी, खोकला, ताप आणि उलट्या (व्हायरल गॅस्टरायटिस) यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या गेल्या आठवड्यात २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. अहिल्यानगर … Read more

महिलांच्या मृत्यूदरात होणार लक्षणीय घट ! बायपास सर्जरी ठरली संजीवनी

१८ मार्च २०२५ मुंबई : बायपास सर्जरीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळयाच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था केली जाते. एखाद्याचे अमूल्य जीवन वाचवण्यासाठी हृदयविकारासाठी बायपास शस्त्रक्रिया केली जाते.या शस्त्रक्रियेत अवरोधित किंवा अरुंद धमनीच्या सभोवतालच्या रक्त प्रवाहाचा मार्ग बदलला जातो. बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चांगले परिणाम आणि कमी मृत्यू दर दिसत … Read more

तुम्हाला किडनी स्टोन झालाय ? जाणून घ्या ! लक्षणे व कारणे आणि उपचार व प्रतिबंध

१५ मार्च २०२५ : मुंबई : आपल्या शरीरात खनिजांचे आणि क्षार पदार्थांचे प्रमाण वाढल्यावर किडनी स्टोन तयार होऊ शकतो.पोटात जेव्हा ऑक्जालेट, कॅल्शिअम सारखे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात,तेव्हा पोटात एक गाठ तयार होते.ही गाठ दगडासारखीच कठीण असते यालाच किडनी स्टोन असे म्हणतात.स्टोन हा किडनीमध्ये होत असतो म्हणून याला किडनी स्टोन म्हणतात.हे खडे लहान धमन्यांपासून मोठ्या धमन्यांपर्यंत … Read more

जास्त तेल खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम! तुमच्या कुटुंबात किती तेल वापरले जाते?

अन्न शिजवण्यासाठी तेलाचा वापर अपरिहार्य आहे, परंतु त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. आहारतज्ज्ञांच्या मते, चार सदस्यांच्या कुटुंबासाठी महिन्याला दोन लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर योग्य आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी आणि दुकानदार, गृहिणी यांच्याशी संवाद साधल्यानंतर एका कुटुंबात सरासरी पाच लिटरपर्यंत तेल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात वाढता लठ्ठपणा देशभरात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत … Read more

महाराष्ट्रात GBS ने चिंता वाढवली ! 225 हून अधिक रुग्णांची नोंद,24 जण ICU मध्ये

Guillain Barre Syndrome : महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) नावाचा दुर्मिळ पण गंभीर आजार वेगाने पसरत आहे. राज्यात आतापर्यंत २२५ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १९७ रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि २८ जण संशयित आहेत. या आजारामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ६ पुष्टी झालेले आणि ६ संशयित रुग्ण आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांमध्ये … Read more

गर्भनिरोधक गोळ्या आणि स्ट्रोकचा संबंध – महिलांसाठी धोक्याची घंटा!

भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू आणि अपंगत्वाची समस्या गंभीर होत चालली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. भारतातील वैद्यकीय अहवालांनुसार, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आणि अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण ठरले आहे. स्ट्रोक हा मेंदूला … Read more

Weight loss tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ सुपरड्रिंक्स आहेत रामबाण, लठ्ठपणा होईल गायब!

आजकाल वाढते वजन हा अनेकांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. विशेषतः पोटावरील चरबी कमी करणे हे अधिक कठीण वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात – जिमला जातात, डाएट करतात, काही जण उपवास करतात, पण तरीही अपेक्षित परिणाम दिसत नाही. खरं तर वजन कमी करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या सकाळच्या आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. … Read more

Kidney Disease : किडनीसाठी ‘ही’ चूक जीवघेणी ठरू शकते, सावध व्हा!

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. चुकीचे खाण्याच्या सवयी, अपुरे पाणी पिणे, जास्त प्रमाणात मीठ आणि साखर घेणे, तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांमुळे मूत्रपिंडांवर मोठा ताण येतो. अनेकदा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधेही किडनीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतात. हकीम सुलेमान यांच्या मते, किडनीच्या रुग्णांनी औषध घेताना काही विशेष … Read more

सावधान…! चहा पिताना ही घ्या काळजी

२७ फेब्रुवारी २०२५ पुणे : आपल्या देशामध्ये अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अनेक जण सकाळी काहीही न खाता रिकाम्या पोटी चहा घेतात. परंतु, रिकाम्या पोटी चहा घेणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आहार तज्ज्ञांच्या मते उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी, हाडांचे नुकसान आणि अगदी प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. चहाचा पीएच सहा असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी … Read more

अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा ! रुग्ण वाढले, डॉक्टरांचा इशारा

अहिल्यानगर : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून, त्यामुळे शहरातील तापाच्या रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा रुग्णालयात मागील महिन्यात ५३८ हून अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी आले. तापमानातील चढ-उतारामुळे नागरिकांना थंडीताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णसंख्येत वाढ, उष्माघात कक्ष सुरू करण्याची तयारी शहरातील खासगी दवाखान्यांतही … Read more