शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? संपूर्ण माहिती वाचा सविस्तर
राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! एक रुपयाच्या जुन्या पीक विमा योजनेतले गैरप्रकार लक्षात आल्यावर आता सरकार नवीन, सुटसुटीत आणि विश्वासार्ह पीक विमा योजना आणणार आहे. याबरोबरच ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलं. एवढंच नाही, तर तृणधान्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना आणि शेतीत पाच हजार … Read more