फवारणी पंप योजनेत कोण भाग्यवान? लॉटरीतून निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी

Agriculture Sprayer Pump : राज्य सरकारच्या एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी यंत्र वाटप करण्याची योजना राबवण्यात आली. सन २०२४-२५ साठी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ही योजना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत … Read more

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा! उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर : पहा कांद्याला किती मिळतोय भाव

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा नगदी पीक असलेल्या कांदा पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून कांदा … Read more

नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख अनुदान, दीड लाखांची उत्पनाची अटही संपवली ! ‘हे’ शेतकरी घेऊ शकतील लाभ

शासन अर्थात सरकार मग ते कुणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवत आले आहे आणि यापुढेही राबवत राहतील. याचे कारण म्हणजे शेतकरी हाच राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा कणा आहे. तोच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. शेतात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे पाणी अन ते साठवण्यासाठी विहीर. त्यासाठी खर्चही मोठा येतो. दरम्यान आता, या विहिरींसाठी ४ लाख … Read more

Ahilyanagar News : बापरे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ हजार शेतकरी कर्जाच्या जाळ्यात, कर्जमाफी अन कर्जफेडीचे भयाण वास्तव

शेतकरी वर्ग हा विविध संकटांनी नेहमीच घेरलेला असतो. परंतु यातील सर्वात मोठे संकट त्याच्या डोईवर असते ते म्हणजे कर्ज. या कर्जाच्या जाळ्यात अहिल्यानगरमधील ४८ हजार शेतकरी अडकले असल्याचे वास्तव आहे. या शेतकऱ्यांच्या डोक्यावर १२८४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शासनाकडून अनेकदा कर्जमाफीचा विषय घेतला जातो परंतु ती झालीच नाही तर हा कर्जाचा डोंगर वाढत जातो. महायुतीने … Read more

Vihir Anudan Ahilyanagar : शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी मिळणार ४ लाख रुपये !

शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विहिरींसाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ केली आहे. याअंतर्गत यापूर्वी मिळत असलेले २.५ लाख रुपयांचे अनुदान आता ४ लाख रुपये करण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्याची संधी मिळणार आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती आणि आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मोठी सुधारणा … Read more

विधानपरिषद : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे अनुदान वाढवण्यावर विचार – कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

मुंबई, दि . 12 : राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या पार्श्वभूमीवर शेततळ्याचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत नियम 260 च्या … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाचा दुधी भोपळा देशभर गाजणार! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी !

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाने विकसित केलेला दुधी भोपळ्याचा सुधारित वाण आर.एच.आर.बी.जी. ५४ (फुले गौरव) याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना येथे पार पडलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा बैठकीत हा वाण मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रसारित करण्यास मंजुरी देण्यात आली. हा … Read more

Kanya Sumangala Yojna : झाडे लावा, पैसे मिळवा! ‘कन्या वनसमृद्धी योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान, पण प्रशासन झोपले का?

मुलींचा जन्मदर वाढावा आणि राज्यातील वनेतर क्षेत्र अधिकाधिक वृक्षलागवडीखाली यावे, या उद्देशाने २०१८ मध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘कन्या वनसमृद्धी योजना’ सुरू करण्यात आली. ही योजना पर्यावरणसंवर्धनासोबतच महिलासक्षमीकरणालाही चालना देणारी आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करतानाच कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, असा या योजनेमागील हेतू आहे. मात्र, योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने अनेक शेतकरी … Read more

कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ! कर्जाची परतफेड करावीच लागणार…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याच्या अर्थसंकल्पात काही ना काही कर्जमाफीची घोषणा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. मात्र, अर्थसंकल्पात कर्जमाफी बाबत कोणतीच घोषणा केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून, कर्जाची परतफेड करावीच लागणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा … Read more

शेतमालकांवर मजुरांच्या वाढत्या टंचाईची टांगती तलवार !

११ मार्च २०२५ सुपा : शेतीसाठी येणारा अमाप खर्च, त्यात अधिक क्षेत्र असल्याने मजुरांची व आर्थिक टंचाई, कामासाठी येण्याच्या विणवण्या, त्यात शेतमजूरांच्या संख्येत होणारी घट, सातत्याने होणारी मजुरीच्या दरात होणारी वाढ, यामुळे शेती न परवडण्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. शेतातील विविध कामे करण्यासाठी लागणाऱ्या शेतमजुरांच्या दरात वाढ झाली आहे. काही वर्षापासून सातत्याने वाढत … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ५ कोटी ८९ लाख रुपये खात्यात जमा

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून, सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ५ कोटी ८९ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. हा निर्णय शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी घेतला गेला आहे. राहाता बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर मोठ्या … Read more

Nagpur–Goa Expressway : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प संकटात ? शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाची माघार

Nagpur–Goa Expressway : शक्तिपीठ महामार्गाच्या रेखांकनासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक प्रशासनाने हालचाल सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोगाव गावात शेतकऱ्यांनी जमिनीच्या अधिग्रहणास कडाडून विरोध करत प्रशासनाच्या पथकाला रोखले. आधी विश्वासात घेऊ, असे आश्वासन सरकारने दिले असताना प्रत्यक्षात कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता अचानकच रेखांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी शेतात … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकार पाठवणार परदेशात ! शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतीशी संबंधित नवनवीन प्रयोग आत्मसात करता यावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना प्रगत देशांमध्ये शेतीसाठी वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया उद्योग, निर्यात धोरणे आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यांची थेट माहिती मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे,यासाठी त्यांना त्या देशातील शेतकऱ्यांसोबत … Read more

शाब्बास रे पठ्या; नगर तालुक्यातील ‘हा’शेतकरी करतोय चक्क एलईडी बल्बच्या उजेडात शेती!

Ajilyanagar News : बहुतेकांची सध्या एकच तक्रार असते ती म्हणजे शेती परवडत नाही. मात्र नगर तालुक्यातील एका शेतकऱ्याने हा समज खोदून काढला आहे. अहिल्यानगर – छत्रपती संभाजी नगर रोडवरील जेऊर येथील बहिरवाडी येथे संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने उन्हाळी पीक असलेल्या शेवंतीचे अर्ध्या एकरात २०० एलईडी बल्ब लावून फुलवण्याचा प्रयोग केला आहे व तो यशश्वी … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘नमो किसान सन्मान निधी’त ३,००० रुपयांची वाढ – आता वर्षाला १५,००० रुपये मिळणार!

राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’त राज्य सरकारतर्फे ३,००० रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे केंद्र सरकारकडून दिले जाणारे ६,००० रुपये आणि राज्य सरकारचे वाढीव ९,००० रुपये असे एकूण १५,००० रुपये शेतकऱ्यांना वार्षिक स्वरूपात मिळणार आहेत. बिहारमधील कार्यक्रमात घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये … Read more

अर्ध्या एकरात २०० LED बल्ब्स आणि शेवंती फुलवण्याचा अनोखा प्रयोग शेतकऱ्याला सात लाखांचा फायदा?

शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याच्या दिशेने शेतकरी वाटचाल करत आहेत. शहराजवळील जेऊर बहिरवाडी येथील संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने अशाच एका नावीन्यपूर्ण पद्धतीने शेवंतीची शेती केली आहे. अर्ध्या एकरातील शेवंती पिकाच्या वाढीसाठी त्यांनी २०० एलईडी बल्बचा वापर करून एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. एलईडी बल्बच्या सहाय्याने प्रकाश देण्याचा प्रयोग शेवंतीच्या चांगल्या वाढीसाठी … Read more

‘त्या’ पॅटर्नमुळे शेतकऱ्यांची झाली लाखोंची कमाई ! ‘हे’ आहे त्यांच्या यशस्वी शेतीचे गुपित…

२४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : संगमनेर तालुक्यातलया पठार भागातील काटवनवाडीतील १५ आदिवासी शेतकऱ्यांनी दुष्काळी भागातल्या शेतीला पुर्नजीवन देण्याच्या हेतूने ‘आदिवासी एकता शेतकरी गट’ स्थापन करून या गटाने ‘पाणी फाउंडेशन फार्मर कप’ स्पर्धेत सेंद्रिय शेतीच्या जोरावर एक लाखाचे पारितोषिक जिंकून तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. पारितोषीक जिंकल्यावर बक्षिसाची रक्कम त्यांनी वाटून न घेता त्या पैशाने … Read more

Jamin Mojani : एक हेक्टर आता केवळ तासाभरात मोजले जाणार, पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकरी अडचणीत

Jamin Mojani : शेतीच्या मोजणी प्रक्रियेत प्रचंड सुधारणा होत असून, नवीन रोव्हर तंत्रज्ञानामुळे आता एक हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ एका तासात पूर्ण केली जात आहे. भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणीचे व्हर्जन-२ लागू केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे, आणि आता कोणतीही मोजणी रोव्हरच्या मदतीने सुलभपणे पार पडत आहे. मोजणी प्रक्रिया डिजिटल आणि अचूक! नवीन प्रणालीनुसार, मोजणी … Read more