Vastu Tips : नोटा मोजताना चुकूनही करू नका ही चूक अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Vastu Tips : आजकाल सर्वच गोष्टी पैशाने कराव्या लागत आहेत. पैसा मानवाच्या जीवनातील महत्वपूर्ण घटक बनला आहे. पैसा कोणाला नको आहे, पैसे तर सर्वानाच हवा आहे. मात्र पैसे येण्याचे आणि जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र पैसे मोजताना काही चुका केल्या जातात त्या कधीही करू नयेत. आपले पाकीट आणि घराची तिजोरी नेहमी भरलेली असावी अशी प्रत्येकाची … Read more

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते महिलांच्या या गुणांपुढे पुरुषही मानतात हार; जाणून घ्या सविस्तर…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये महिला आणि पुरुषांच्या जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही जीवनात उपयोगी पडताना दिसत आहेत. महिलांबद्दल आचार्य चाणक्य यांनी त्यावेळी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आजही खऱ्या ठरत आहेत. आचार्य चाणक्याची धोरणे आजही लोकांना मार्गदर्शन करीत आहेत. चाणकाच्या धोरणांमुळे बर्‍याच लोकांचे जीवन बदलले. महान तत्वज्ञानी … Read more

Horoscope Today : या ६ राशींच्या लोकांची ६ दिवसांत बदलणार आर्थिक परिस्थिती, होईल मोठा धनलाभ

Horoscope Today : देशात आजही असे अनेक लोक आहेत जे राशिभविष्यावर विश्वास ठेवतात. तसेच अनेकांच्या जीवनात राशिभविष्यानुसार काही गोष्टी घडल्याही असतील. आज तुम्हाला ६ राशींबद्दल सांगणार आहोत. त्यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. मेष बुध संक्रमण उत्कृष्ट यश देईल. नोकरीमध्ये प्रगती होईल. व्यवसाय वाढेल. आपल्या निर्णय आणि कार्याचे कौतुक केले जाईल. चांगल्या संधी असतील, ज्याचा … Read more

Lizard Remedies : सरडा पाहून अनेकजण का घाबरतात? यामागे आहे गजब कारण; जाणून घ्या

Lizard Remedies : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोक सरड्याला घाबरत असतात. याशिवाय महिला यामध्ये अधिक प्रमाणात घाबरतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का यामागे काय असे विशेष कारण असू शकते. दरम्यान याला हर्पेटोफोबिया म्हणतात. किचन-बाथरूममध्ये कधी सरडा दिसला तर हर्पेटोफोबियाने त्रस्त असलेले लोक थरथर कापतात. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला हर्पेटोफोबियाची सौम्य लक्षणे आहेत, त्याला सरडे … Read more

Chanakya Niti : स्त्री- पुरुषांनी कधीही एकमेकांसमोर कपडे बदलू नये, अन्यथा… काय सांगतात आचार्य चाणक्य?

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये महिला आणि पुरुषांच्या जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही जीवनात उपयोगी पडताना दिसत आहेत. महिलांबद्दल आचार्य चाणक्य यांनी त्यावेळी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आजही खऱ्या ठरत आहेत. अनेकदा असे म्हटले जाते की कोणतेही काम एकत्र केले पाहिजे आणि ते काम सहजपणे केले जाते, … Read more

Vastu Tips : रातोरात बदलेल नशीब ! फक्त घरात ठेवा हा मासा, पडेल पैशाचा पाऊस…

Vastu Tips : आजही अनेकजण वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा इतर कोणतेही काम करत असतात. तसेच घरामध्ये वास्तुनुसार अनेक गोष्टी ठेवल्या जातात. त्यामुळे घरात सुख शांती, पैसापाणी सतत येते असे अनेकांना वाटत असते. अश्या काही टिप्स आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी वस्तू ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक … Read more

Chanakya Niti : स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त असते या कामाची इच्छा, पण त्या कधीच व्यक्त होत नाहीत…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये महिला आणि पुरुषांच्या जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही जीवनात उपयोगी पडताना दिसत आहेत. महिलांबद्दल आचार्य चाणक्य यांनी त्यावेळी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आजही खऱ्या ठरत आहेत. महान विद्वान, नीतीशास्त्रज्ञ, मुत्सद्दी, शिक्षक, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात स्त्रियांबद्दलच्या अनेक गोष्टी … Read more

Hanuman : हनुमानजी या राशीच्या लोकांवर कधीच येऊन देत नाहीत संकट, असे लोक असतात खूप दयाळू…

Hanuman : हिंदू धर्मात अनेक भक्त हनुमानाची पूजा करत असतात. तसेच दर शनिवारी हनुमानाची पूजा अनेक मंदिरांमध्ये केली जाते. मात्र तुम्हाला माहिती नसेल अश्या काही राशी आहेत त्यांच्या हनुमानजी कधीही संकट येऊन देत नाहीत. तुमचीही रास आहे का? चला जाणून घेऊया… कुंभ ज्योतिषांच्या मते हनुमान जी कुंभ राशीच्या लोकांवर विशेष दयाळू असतात. हनुमानजींच्या कृपेने कुंभ … Read more

Chanakya niti : या गोष्टींमुळे आयुष्यभर पती पत्नीच्या इशाऱ्यावर काम करतो, पहा काय सांगतात आचार्य चाणक्य…

Chanakya niti : जीवनात यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींचा अवलंब करावा लागतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा आजही मानवाला जीवन जगत असताना उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांनीही वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. ज्यामध्ये स्त्रीचे ते गुण सांगण्यात आले आहेत. … Read more

Dry Tulsi Reason : सावधान ! अंगणातील तुळशीचे रोप सुकायला लागले तर होतील हे वाईट परिणाम, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Dry Tulsi Reason : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करतात. तसेच देवाची पूजा करताना देखील तुळशीचा वापर केला जातो. तसेच तुळशीची पाने आरोग्यासाठी चांगली असतात असेही अनेकजण मानतात. तुळशीच्या रोपाची पूजा करण्याची पद्धत हिंदू धर्मात सांगितली आहे. त्याची खूप काळजी घ्यावी लागते. यामध्ये रविवार, एकादशी आणि ग्रहण … Read more

Chanakya Niti : जीवनात यश मिळवायचे असल्यास या गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष, पहा काय सांगतात चाणक्य..

Chanakya Niti : जीवनात यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींचा अवलंब करावा लागतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा आजही मानवाला जीवन जगत असताना उपयोग होत आहे. आचरण चाणक्य हे राजकारणाचे खूप जाणकार आहेत. त्यांची धोरणे आजही पाळली जातात. आचार्य चाणक्य यांच्या वचनाचे पालन करणारी … Read more

Driving license : आता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय बिनधास्त चालवा कुठेही गाडी, फक्त करा ‘हे’ काम

Driving license : आपल्या देशात दररोज कितीतरी अपघात होत असतात. यामध्ये काहींचा जीवही जातो. त्यामुळे केंद्र सरकारने वाहतुकीसंदर्भांत नियम खूप कडक केले आहेत. तसेच दंडाच्या रक्कमेतही खूप वाढ केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स किंवा हेल्मेट नसेल तर आता हजारोंचे चलन कापले जाते. पंरतु, तुम्ही आता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय बिनधास्त पाहिजे तिथे गाडी चालवू शकता. अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन्स … Read more

Newly Married Couple : नवविवाहित जोडप्यानी ‘ह्या’ 5 गोष्टी लक्षातच ठेवा ! होणार मोठा फायदा, नाहीतर ..

Newly Married Couple : सध्या आपल्या भारत देशात लग्नसराई जोराने सुरु आहे. या हंगामांत अनेकजण एकमेकांवर विश्वास ठेवून आपले नवीन आयुष्य सुरु करतात. अशा वेळी काही गोष्टी नवविवाहित जोडप्यानी लक्षात ठेवल्या पाहिजेत नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो कारण लग्नाचा सुरुवातीचा काळ खूप नाजूक असतो. यावेळी तुमची एक चूक तुमचे वैवाहिक जीवन खराब … Read more

Lifestyle News : शनिवारी करा हे 5 उपाय, उघडतील नशिबाचे दरवाजे; शनिदेव बनवतील धनवान…

Lifestyle News : शनिवारी अनेकजण शनिदेव किंवा हनुमानाची पूजा करत असतात. तसेच या दिवशी अनेकजण हनुमानाची किंवा शनिदेवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात असतात. शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही उपाय केले तर शनिदेवाच्या कृपेने माणसाला पदावरून राजा व्हायला वेळ लागत नाही. ज्योतिष … Read more

Maa Lakshmi Tips : नवीन वर्षात घराच्या दरवाजावर ठेवा या गोष्टी, घरात येईल लक्ष्मी, पुन्हा कधीही जाणार नाही…

Maa Lakshmi Tips : डिसेंबर महिन्यातील काही दिवस बाकी राहिले आहेत. तसेच नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षात अनेकजण विविध योजना आखत असतात. जर तुम्हाला घरात सुख शांती आणि माँ लक्ष्मीचा अधिवास पाहिजे असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. वास्तूमध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, नवीन वर्षात करून पाहिल्यास देवी लक्ष्मीची कृपा … Read more

Chanakya Niti : ज्या पुरुषांकडे आहेत या ३ गोष्टी त्यांना पृथ्वीवरच मिळतो स्वर्ग…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाशी अनेक गष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टींचा मानवाला आजही जीवन जगत असताना उपयोग होत असतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्या राजा महाराजाचा सल्लागार असायचा. याशिवाय तो एक धोरणकर्ता आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होता. आचार्य चाणक्य यांनी अनेक धोरणे केली आहेत. सर्व … Read more

Train Luggage Rules : रेल्वेने प्रवास करताना किती सामान घेऊ शकता? जाणून घ्या नियम…

Train Luggage Rules : भारतीय रेल्वे बोर्डाकडून दिवसेंदिवस नवीन नियम लागू केले जात आहेत. तसेच रेल्वेने प्रवास करणे आरामदायी आणि सुखकर मानले जाते. मात्र आता रेल्वे बोर्डाकडून प्रवास करताना किती सामान घेऊन जाऊ शकता याबाबतही नियम केले आहेत. भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. यासाठी रेल्वे खूप काम करते. येणाऱ्या … Read more

IRCTC New Guideline : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ट्रेनमध्ये रात्री झोपण्याचा नियम बदलला, पहा नवीन नियम…

IRCTC New Guideline : भारतीय रेल्वे बोर्डाकडून दिवसेंदिवस नवीन नियम लागू केले जात आहेत. तसेच रेल्वेने प्रवास करणे आरामदायी आणि सुखकर मानले जाते. मात्र आता रेल्वे बोर्डाकडून रात्री झोपण्याच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. आजही भरपूर कमावणाऱ्या व्यक्तीला रेल्वे प्रवासाचा आनंद लुटायचा असतो. चार मित्र सहलीला जात असले … Read more