बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हीही बारावीचे शिक्षण घेत असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी बारावीला असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत. यामुळे काही जिल्ह्यांमधील शाळांना एक-दोन दिवस सुट्टी … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra School

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  Maharashtra School : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा पाऊस पडतोय. यामुळे अगदीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक हातातून गेलंय. अशातच … Read more

पुणेकरांसाठी Good News ! Pune Railway स्थानकावरून आता ‘या’ शहरासाठी चालवली जाणार विशेष एक्सप्रेस

Pune Railway News

Pune Railway News : सध्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून विविध मार्गांवर स्पेशल गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान आता पुण्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावरून लवकरच एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. खरेतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो … Read more

महाराष्ट्रातील नववी आणि दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ! शासनाने 15 वर्षानंतर घेतला ‘हा’ निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : तुम्हीही यावर्षी नववी किंवा दहावीच्या वर्गात शिकत आहात का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरे तर राज्यातील नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पंधरा वर्षांनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी Good News ! हायकोर्टाकडून मोठा दिलासा, बदली प्रक्रियेत मोठा बदल, उच्च न्यायालयाचा निर्णय पहा

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे हे वर्ष विशेष खास ठरले आहे. विशेषतः राज्यातील शिक्षकांसाठी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष अधिक महत्त्वाचे आहे. या वर्षात राज्याच्या शिक्षण विभागाकडून अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आलेत. तसेच काही निर्णय शिक्षण विभागाला मागेही घ्यावे लागलेत. दरम्यान गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या बदली प्रक्रियेला देखील शिक्षण … Read more

शेत जमीन खरेदी विक्री करण्याच्या नियमात आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाचा बदल ! आंध्रप्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात मोठा निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रात शेत जमीन खरेदी विक्री करण्याच्या नियमात आत्तापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा देखील सुरू आहे. खरे तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी … Read more

सिंधुदुर्ग – कोल्हापूर रेल्वे प्रवास होणार वेगवान ! पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट

Maharashtra News

Maharashtra News : राज्याला लवकरच एका नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. सिंधुदुर्ग ते कोल्हापूर असा हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प राहणार असून या प्रकल्पाबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकल्पासाठी कोकणातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. हा प्रकल्प कोंकण आणि … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नदीवर तयार केले जाणार नवीन धरण ! 6 गावांचे स्थलांतर होणार

Maharashtra New Dam

Maharashtra New Dam : राज्याला लवकरच एका नव्या धरणाची भेट मिळणार आहे. राज्यातील हे नवीन धरण मुंबईकरांची तहान भागवणार आहे. राजधानी मुंबईतील नागरिकांना येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे यामुळे साहजिकच येत्या काळात येथील नागरिकांना  पाणीटंचाईची समस्या त्रास देऊ शकते. दरम्यान याच समस्येवर आता एक रामबाण उपाय … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळांना घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी पण सुट्टी राहणार! कारण काय?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबरमध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती बिकट बनली आहे. खानदेशात सुद्धा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. गत काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार … Read more

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार दिवाळीची सुट्टी

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. आज घटस्थापना निमित्ताने राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दिवाळीच्या काळातही शालेय विद्यार्थ्यांना बरेच दिवस सुट्टी राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दिवाळी सुट्टी बाबत नुकतीच महत्त्वाची माहिती … Read more

महाराष्ट्राचा नकाशा बदलणार ! ‘या’ मुहूर्तावर राज्यात तयार होणार 20 जिल्हे अन 81 तालुके, महसूलमंत्र्यांनी स्वतः दिली माहिती

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करावेत अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जाते. यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू असतो. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे कधीच जमा झालाय. पण शासनाने या प्रस्तावावर अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. दरम्यान आता याच संदर्भात फडणवीस सरकारकडून महत्वाची माहिती समोर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना 22 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या दोन दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना आणि याच दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होईल. दरम्यान घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सर्व शाळा शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी … Read more

फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करणार का ? कृषिमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील कापूस सोयाबीन मका अशा सर्वच महत्त्वाच्या पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे. महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रमाण पाहता आता शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर … Read more

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 750 एकर जमीन सक्तीने ताब्यात घेतली जाणार

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. मोठमोठी महामार्गांचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग सुद्धा तयार होत आहेत. अलीकडेच राज्याला एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळाली आहे. नगर ते बीड दरम्यान नुकतीच रेल्वे सेवा सुरू झाली आहे. सोबतच राज्यात नवनवीन विमानतळ सुद्धा तयार केले जात आहेत. पुण्यातही … Read more

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! लालपरीचा प्रवास ‘इतक्या’ रुपयांनी महागला

Maharashtra ST News

Maharashtra ST News : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यापुढे सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महाग होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या तिकीट दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. एसटीच्या तिकीट दरात सरासरी 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ … Read more

महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! आता….

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी नागपुरात बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली. शालेय शिक्षण विभागाला जसं नागपूरात घडलं तसंच राज्याच्या इतरही … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ महापालिका कर्मचाऱ्यांना 20 टक्के अनुग्रह अनुदान !

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर दिवाळीचा मोठा सण साजरा होईल. दरवर्षी दिवाळीच्या सणाला राज्यातील विविध महापालिकांच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. राज्य कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस मिळत असतो. यावर्षी सुद्धा राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने सानुग्रह … Read more

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! ऑक्टोबरपासून ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार

Maharashtra News

Maharashtra News : फडणवीस सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या एका कल्याणकारी योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निवृत्तिवेतन अशा योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य वाढवण्यात आले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना आधी पंधराशे रुपये महिना लाभ मिळत होता. पण आता या संबंधित योजनांमधील दिव्यांग … Read more