कारगिल युद्धात भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला?, पाकिस्तानच्या मागे कोण होते? वाचा ‘ऑपरेशन विजय’ मागचं रहस्य!

1999 सालच्या उन्हाळ्यात भारताच्या इतिहासातील एक अत्यंत भावनिक आणि शौर्यपूर्ण अध्याय लिहिला गेला, कारगिल युद्ध. हे फक्त एक लष्करी संघर्ष नव्हते, तर भारताच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि धैर्याचा निर्णायक प्रसंग होता. आजही त्या काळात घडलेल्या घटनांची आठवण काढली, की अंगावर शहारे येतात. पण या युद्धात भारताच्या विजयामागे फक्त आपले शूर सैनिकच नाहीत, तर काही जागतिक शक्तींचा … Read more

भारत, पाक की श्रीलंका? आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ कोणता?, पाहा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड!

संपूर्ण आशिया खंडात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. यात खास महत्त्व असलेल्या आशिया कप स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये, कोणत्या संघाने किती वेळा बाजी मारली आहे, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असते. आता 2025 च्या आशिया कपची तयारी सुरू झाली असून, भारत या स्पर्धेचं यजमानपद सांभाळणार आहे. … Read more

जगभरात फक्त 8 देशांकडे आहे स्वतःचं उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान, यादीत भारताचंही नाव! अंतराळात देशाचे तब्बल ‘इतके’ उपग्रह

अवकाशाच्या अथांग पसरलेल्या गूढ दुनियेत भारताने आपल्या कार्यकुशलतेचा ठसा इतक्या ठळकपणे उमटवला आहे की, आता जग भारताकडे एक अंतराळ महासत्ता म्हणून पाहू लागले आहे. एकेकाळी केवळ काही यशस्वी प्रक्षेपणांपुरता मर्यादित असलेला भारताचा अवकाश प्रवास, आज आपल्या डोळ्यांदेखत एका भक्कम सामर्थ्यात रूपांतरित झालेला दिसतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने गेल्या काही दशकांमध्ये जे तांत्रिक कौशल्य … Read more

Gen-Z नंतर आली Gen-Beta पिढी…पालकांनी आत्ताच समजून घ्याव्यात’या’ 5 गोष्टी, नाहीर होईल पश्चाताप!

आजकाल मुलांचे संगोपन हे फक्त चांगले शिक्षण, चांगली सवय आणि चांगला आहार यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पालकांपुढे आता नवे आव्हान आहे, नव्या युगात जन्मलेल्या मुलांना समजून घेण्याचे. जेन- झी ला आपण नुकतेच ओळखायला सुरुवात केली होती, पण आता 2025 पासून सुरू होणारी ‘Gen Beta’ पिढी आपल्यासमोर आहे. ही पिढी फक्त डिजिटल नाही, तर भावनिकदृष्ट्याही अधिक … Read more

सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ अंकाची मुले, कोट्यवधीचा पैसा कमवून इतरांचंही करतात भलं!

कोणत्याही व्यक्तीचा जन्मदिवस हा फक्त एक तारीख नसतो, तर त्यामध्ये दडलेली असते त्याच्या भविष्याची, स्वभावाची आणि भाग्याची एक झलक. अंकशास्त्रामध्ये अशाच संख्यांचा अर्थ लावला जातो, आणि काही विशिष्ट तारखांना जन्मलेली माणसं तर अगदीच नशीबवान मानली जातात. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आयुष्यातील यश आणि त्यांची आर्थिक स्थितीही विशेष ठरते. आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल, ज्यांचा जन्म … Read more

भारतीय रेल्वेचा 6 वर्षांचा डेटा उघड! दर मिनिटाला किती प्रवासी ट्रेनमध्ये चढतात?, आकडे ऐकून विश्वासच बसणार नाही

रेल्वे स्टेशनवर उभं राहून एखादी गाडी प्लॅटफॉर्मवर शिरताना पाहा, आणि त्या दरवाज्यांमधून आत शिरणाऱ्या लोकांची संख्या मोजायचा प्रयत्न करा, ऐकूनच हे अशक्य वाटते. दर मिनिटाला शेकडो लोक गाडीत चढतात आणि उतरतात, आणि हेच आपल्याला दररोज जाणवत असलं तरी यामागचा खरा आकडा ऐकला की आपण थक्क होतो. भारतीय रेल्वेचा गेल्या 6 वर्षांचा प्रवासी डेटा समोर आला … Read more

पाकिस्तानमध्ये भारतासाठी कोणते नाव वापरले जाते?, सत्य जाणून हैराण व्हाल!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण असले तरी, नुकतीच एक आश्चर्यजनक गोष्ट समोर आली आहे. पाकिस्तानमधील सामान्य लोक भारताला कोणत्या नावाने संबोधतात? त्यांच्या भाषेत भारताचा उल्लेख ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते, कारण यामध्ये केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक भावनाही दडलेल्या असतात. भारताला ऐतिहासिकदृष्ट्या अनेक नावांनी ओळखले जाते.जसे की जंबुद्वीप, आर्यावर्त, भारतखंड आणि हिंदुस्तान. … Read more

तिकीट बुकिंगपासून वेटिंगपर्यंत…रेल्वेने बदलले 4 मोठे नियम! आत्ताच जाणून घ्या, अन्यथा नुकसान तुमचंच

भारतीय रेल्वे ही देशाच्या लाखो प्रवाशांच्या आयुष्याशी घट्ट जोडलेली एक जीवनवाहिनी आहे. ती पुन्हा एकदा आपल्या नियमांमध्ये मोठे बदल घेऊन आली आहे. हे बदल फक्त तांत्रिक नाहीत, तर रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाच्या अनुभवावर थेट परिणाम करणारे आहेत. विशेष म्हणजे, हे नियम अनेकांना अजूनही माहिती नाहीत. त्यामुळे तुम्ही जर अजून या अपडेट्सकडे दुर्लक्ष केलं … Read more

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धासाठी भारताला किती खर्च आला?, सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले? आकडे ऐकून धक्का बसेल!

कारगिल युद्ध हे केवळ रणांगणावर लढले गेलेलं युद्ध नव्हतं, तर भारताच्या सामर्थ्याची, जिद्दीची आणि अखंडतेची साक्ष होती. मे 1999 मध्ये जेव्हा पाकिस्तानने कारगिलच्या उंच, बर्फाच्छादित पर्वतरांगांवरून भारतात घुसखोरी केली, तेव्हा भारतासाठी हा क्षण केवळ लष्करी नव्हता, तो स्वाभिमानाचा प्रश्न होता. देशाने आपल्या वीर जवानांच्या धाडसावर आणि ‘ऑपरेशन विजय’च्या यशस्वीतेवर उभे राहून 26 जुलै रोजी कारगिल … Read more

थायलंड-कंबोडियात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार कसा झाला?, आज 90% लोक आहेत बौद्ध धर्माचे अनुयायी!

थायलंड आणि कंबोडिया हे दोन देश केवळ त्यांच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, पुरातन मंदिरांसाठी किंवा चविष्ट स्ट्रीट फूडसाठीच ओळखले जात नाहीत. या देशांचा खरा आत्मा त्यांच्या लोकांच्या श्रद्धेमध्ये दडलेला आहे. येथे बौद्ध धर्म हा केवळ एक धार्मिक परंपरा नसून, जीवनाचा श्वास आहे. त्यांच्या रोजच्या जगण्यात, सण-उत्सवांमध्ये, शिक्षणपद्धतीत आणि अगदी त्यांच्या राज्यकारभारातही बौद्ध तत्त्वज्ञान खोलवर रुजलेलं दिसून येतं. … Read more

जगातील सर्वात महागडं पाणी, 1 लिटर बाटलीच्या किंमतीत आलीशान घर येईल! असं काय खास असतं या पाण्यात?

साधारण 10 ते 20 रुपयांना मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीसुद्धा आपल्या खिशाला चटका लावते. मग कल्पना करा, जर कोणी तुम्हाला सांगितले की एका पाण्याच्या बाटलीची किंमत लाखोंमध्ये आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? होय, हे खरं आहे. जगात एक अशी पाण्याची बाटली आहे, जी केवळ पिण्यासाठीच नाही, तर तिचं अस्तित्वही श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. बहुतांश लोक प्रवासादरम्यान … Read more

जर्मनी, फ्रान्सनंतर आता भारतातही धावणार पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन! जाणून घ्या तिची वैशिष्ट्ये

भारतीय रेल्वेच्या प्रवासात एक नवीन, क्रांतिकारी पान जोडलं जात आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आता ट्रॅकवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. केवळ रेल्वेच्या दृष्टीने नव्हे, तर पर्यावरणाच्या आणि भविष्यातील इंधन धोरणाच्या दृष्टीनेही ही एक मोठी झेप मानली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत रेल्वे जशी नव्यानं सजते आहे, तसंच देशाचं भविष्यही अधिक स्वच्छ आणि हरित होण्याच्या दिशेने वळतंय. … Read more

निवृत्तीनंतरही दरमहा कमवा 1 लाख रुपये, SWP गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला नक्की समजून घ्या!

महागाईच्या झळा वाढत असताना, एक असा विचार मनात घोळतो की, जर आपण लवकर निवृत्त झालो, तर महिन्यागणिक खर्च कसा चालवायचा? आपल्यातले कितीतरी लोक, वयाच्या 50 व्या वर्षी नोकरीपासून मोकळे व्हायचे स्वप्न बघतात. पण त्यासाठी गरज असते एका ठोस, शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची. याच पार्श्वभूमीवर एक योजना सध्या गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे, ती आहे … Read more

5 लाखांपर्यंत उत्पन्नावर कर माफ! जाणून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळणाऱ्या खास कर सवलती

आपल्या आयुष्यात एक वळण असतं, जेव्हा आपण केवळ कमाईचं गणित करत नाही, तर बचतीचं शहाणपणही शिकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वेळ म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ, जिथं उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असतात, पण खर्चाचे आकडे अजूनही वाढतच असतात. या काळात, सरकारकडून मिळणाऱ्या कर सवलती हे केवळ फायदे नाहीत, तर एक प्रकारचा आधारही आहे, जे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचं प्रतीक बनतं. … Read more

महागाईचा भडका उडाला असताना घरीच पिकवा मिरचीचे पीक, अवघ्या 15 दिवसांत मिळतील भरपूर हिरव्या मिरच्या!

जेव्हा जेवणात फोडणी दिली जाते, तेव्हा त्यात हिरव्या मिरच्यांचा तडका दिला नाही तर अन्नच पूर्ण वाटत नाही. परंतु दिवसेंदिवस भाजीपाला महाग होत चालला आहे आणि त्यातही ताज्या मिरच्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी जर घरच्या अंगणात, गॅलरीत किंवा टेरेसवर तुम्हीच मिरच्या पिकवल्या, तर तुमचा खर्चही वाचेल आणि रोज ताज्या मिरच्या मिळतील. तांदळाचं पाणी आणि … Read more

जन्मतारखेनुसार पर्समध्ये ठेवा ‘या’ गोष्टी…पैसा आणि भाग्य तुमच्याकडे ओढून येईल!

कोणत्याही घरात, पैशाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. कुणालाही आपलं जीवन सुखकर आणि स्वप्नांसारखं जगायचं असतं, त्यासाठी पैसा हवा असतो. काही लोक मेहनत करून पैसे कमावतात, पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. महिन्याच्या शेवटी परिस्थिती अशी होते की, पैशासाठी कुणाकडेतरी हात पसरावा लागतो. मग मनात हा प्रश्न नकळत उमटतो, एवढी मेहनत करूनही पैसा का टिकत नाही? याच उत्तरासाठी … Read more

थायलंड-कंबोडियात भारतीय रुपयाची किंमत जाणून लगेच ट्रीपचा प्लॅन कराल, आकडे ऐकून विश्वास बसणार नाही!

थायलंड आणि कंबोडिया हे भारतीय पर्यटकांच्या यादीत नेहमीच टॉपवर असलेले देश. स्वस्त प्रवास, सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळं, आणि भारताशी असलेली सांस्कृतिक नाळ यामुळे हे दोन्ही देश भारतातून प्रवास करणाऱ्यांसाठी कायम आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. पण सध्या दोन्ही देशांमध्ये सीमावादामुळे लष्करी संघर्ष सुरू असतानाही अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, अशा परिस्थितीत 100 भारतीय रुपयांचं तिथे नेमकं … Read more

दक्षिण दिशेचा योग्य वापर केला की मिळते अपार संपत्ती, श्रीमंत लोकांचा गुपित वास्तु उपाय उघड!

घर म्हटलं की फक्त भिंती आणि छत नव्हे, तर तिथे असते एक उबदारपणाची जागा, जिथं सुख, समाधान आणि समृद्धी वसत असते. आणि ही समृद्धी अनेकदा नुसती मेहनतीवर नाही, तर घरातल्या उर्जेच्या प्रवाहावरही अवलंबून असते. आपल्या भारतीय परंपरेत वास्तुशास्त्राला यासाठी मोठं महत्त्व दिलं जातं. या शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेला स्वतःचं वैशिष्ट्य असतं. त्यापैकी एक विशेष दिशा … Read more