कारगिल युद्धात भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला?, पाकिस्तानच्या मागे कोण होते? वाचा ‘ऑपरेशन विजय’ मागचं रहस्य!
1999 सालच्या उन्हाळ्यात भारताच्या इतिहासातील एक अत्यंत भावनिक आणि शौर्यपूर्ण अध्याय लिहिला गेला, कारगिल युद्ध. हे फक्त एक लष्करी संघर्ष नव्हते, तर भारताच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि धैर्याचा निर्णायक प्रसंग होता. आजही त्या काळात घडलेल्या घटनांची आठवण काढली, की अंगावर शहारे येतात. पण या युद्धात भारताच्या विजयामागे फक्त आपले शूर सैनिकच नाहीत, तर काही जागतिक शक्तींचा … Read more