स्मृती कमजोर झालीये?, पचन बिघडलंय? मेंदूला पोषण न मिळाल्याचे ‘हे’ 5 धोकादायक संकेत त्वरित ओळखा! अन्यथा…
आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू, जो केवळ विचार करणे , निर्णय घेणे आणि आठवणी टिकवतो इतकंच नाही. तर आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रणही त्याच्याकडे असतं. पण कधी कधी आपण त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हलकंसं डोके दुखणं, थोडंसं विसरणं किंवा थकवा येणं ही लक्षणं अनेकदा आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. मात्र, हीच लक्षणं काही वेळा … Read more