आर्थिक नुकसान, तणाव आणि भांडणं…, घरात ‘ही’ रोपं लावल्याने हरवते सुख-शांती!
वास्तुशास्त्र म्हणजे घरातील प्रत्येक गोष्टीचा ऊर्जेशी असलेला संबंध. मग ती वास्तू रचना असो की सजावटीसाठी ठेवलेली रोपं. ही रोपं घरात हिरवळ निर्माण करतात, शांतता देतात, पण जर चुकीची रोपं लावली गेली, तर त्याचा परिणाम केवळ सौंदर्यावर नव्हे, तर तुमच्या आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे कोणती वनस्पती घरात टाळली पाहिजेत हे समजून घेणं … Read more