कुंडलीतील चंद्र दोष दूर करतात भारतातील ‘ही’ 6 चमत्कारी मंदिरं! जाणून घ्या अधिक
मानसिक अस्थैर्य, अज्ञात भीती आणि सततच्या अस्वस्थतेने ग्रासलेले मन हे केवळ मानसिक थकवा नाही, तर तुमच्या कुंडलीतल्या चंद्राच्या अशुभ स्थितीचं संकेत असू शकतं. चंद्र ग्रह हा भावनांचा कारक मानला जातो. तो जर दुर्बल असेल, तर माणूस आतून कोसळू लागतो. चिंता, नैराश्य, अनिश्चितता याने भरलेलं आयुष्य जगू लागतो. पण भारतात आजही अशी काही देवस्थाने आहेत, जिथं … Read more