कुंडलीतील चंद्र दोष दूर करतात भारतातील ‘ही’ 6 चमत्कारी मंदिरं! जाणून घ्या अधिक

मानसिक अस्थैर्य, अज्ञात भीती आणि सततच्या अस्वस्थतेने ग्रासलेले मन हे केवळ मानसिक थकवा नाही, तर तुमच्या कुंडलीतल्या चंद्राच्या अशुभ स्थितीचं संकेत असू शकतं. चंद्र ग्रह हा भावनांचा कारक मानला जातो. तो जर दुर्बल असेल, तर माणूस आतून कोसळू लागतो. चिंता, नैराश्य, अनिश्चितता याने भरलेलं आयुष्य जगू लागतो. पण भारतात आजही अशी काही देवस्थाने आहेत, जिथं … Read more

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज खा शेंगदाणे, वजनही राहील नियंत्रणात!

‘शेंगदाणे’ आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडणारा आणि बहुतेक वेळा दुर्लक्षित राहणारा एक असा ड्रायफ्रूट आहे, जो हृदयासाठी अक्षरशः संजीवनी ठरू शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला कोलेस्टेरॉल आणि त्यातून होणाऱ्या हृदयविकारांचा धोका पाहता, लोक भरमसाठ पैसे खर्च करून विविध अन्नघटक शोधतात. पण, बऱ्याचदा आपल्या घरातच असलेले काही उपाय दुर्लक्षित राहतात आणि शेंगदाणे हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. … Read more

केस गळतीपासून ते मूळव्याधापर्यंत…; आयुर्वेदातील ‘हे’ एक औषध म्हणजे जणू अमृतच! वापर कसा करावा, जाणून घ्या

‘हरिताकी’ एक साधं वाटणारं फळ, पण त्यात दडलेले आहेत आरोग्याचे अमूल्य रत्न. पचनाच्या त्रासांपासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत, हरिताकी अनेक आजारांवर प्रभावी उपाय ठरते. पण खेदाची गोष्ट अशी की अजूनही अनेकांना याची पूर्ण माहिती नाही. ज्या दिवशी तुम्ही हरिताकीच्या चमत्कारी गुणधर्मांची ओळख करून घ्याल, त्या दिवसापासून ती तुमच्या आयुर्वेदिक दिनचर्येचा अविभाज्य भाग होईल, यात शंका नाही. … Read more

वर्षांपासून ट्रेनने प्रवास करताय, पण 90% महिलांना माहिती नसतात त्यांना मिळणारे अधिकार! भारतीय रेल्वे महिलांना देते ‘या’ खास सुविधा

रेल्वेच्या प्रवासात महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि स्वातंत्र्य मिळावं, यासाठी भारतीय रेल्वे काही खास अधिकार आणि नियम देते. पण दुर्दैवाने, याची माहिती अजूनही अनेक महिलांना नसते. दररोज लाखो महिला ट्रेनने प्रवास करत असताना त्यांना मिळणाऱ्या या अधिकारांमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होऊ शकतो. म्हणूनच, प्रत्येक महिलेनं या अधिकारांची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. … Read more

फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि दरमहा ₹1 लाखांपेक्षा जास्त पेन्शन मिळवा! LIC ची भन्नाट योजना जाणून घ्या

निवृत्तीनंतरचं आयुष्य सावरण्यासाठी आर्थिक सुरक्षेचा आधार आवश्यक असतो. रोजचा पगार थांबतो, पण गरजा मात्र तशाच राहतात, काही वेळा तर वाढतातसुद्धा. म्हणूनच, निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळावं अशी हमी असलेली योजना हवी असते, ज्यावर मनःशांतीने विसंबून राहता येईल. एलआयसीनं अशा गरजांसाठी ‘नवजीवन शांती’ ही एक विशेष योजना आणली आहे. ही योजना एकदाच गुंतवणूक करून दीर्घकाळ मासिक पेन्शन … Read more

पावसाळ्यात भारतातील ‘ही’ ठिकाणं बनतात स्वर्गासारखी सुंदर, लिस्टमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन असते सर्वांची फर्स्ट चॉइस!

पावसाची पहिली सर कोसळली की मन एकदम निळंशार आभाळात हरवून जातं, आणि त्याच वेळी सुट्टीचा विचारही मनात येतो. भारतात काही निवडक ठिकाणं आहेत, जी पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गासारखी भासतात. गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत ही ठिकाणं तुम्हाला नव्या ऊर्जा आणि आनंदाने भरून टाकतील. पावसाळ्यातील पर्यटनासाठीचे बेस्ट ठिकाणं आपण या लेखात पाहणार आहोत. मेघालयातील शिलाँग उत्तरपूर्व भारतातलं सौंदर्य … Read more

घरबसल्या मतदार ओळखपत्र मिळवा, तेही फक्त 15 दिवसांत! जाणून घ्या ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस

मतदान हा केवळ एक अधिकार नाही, तर एक मोठं लोकशाही कर्तव्यही आहे. पण अनेकदा आपण आपल्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करणं टाळतो, कारण ती प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि वेळखाऊ वाटते. मात्र आता, भारतीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे, जे सामान्य नागरिकांसाठी खूपच दिलासादायक आहे. तुम्ही आता तुमचं मतदार ओळखपत्र घरबसल्या अवघ्या 15 दिवसांत मिळवू … Read more

श्रीकृष्णाचा आशीर्वाद हवाय?, मग घरातील ‘या’ ठिकाणी ठेवा मोरपंख आणि पाहा चमत्कार!

घरात मोराचे पंख ठेवण्याची परंपरा ही केवळ धार्मिक किंवा सौंदर्यदृष्टिकोनातूनच नाही, तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची मानली जाते. मोर हे सौंदर्य, समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे आणि त्याचे पंख म्हणजे जणू देवत्वाशी जोडलेली एक उर्जा. विशेषतः भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपिस असतो, म्हणूनच त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला भक्तांमध्ये खास स्थान असते. पण मोराचे पंख केवळ धार्मिक … Read more

गुरुवार उपाय : भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी करा ‘हे’ विशेष उपाय, पैशांची चणचण होईल दूर!

गुरुवारचा दिवस हा हिंदू परंपरेनुसार अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी विशेषत: भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केली जाते. बृहस्पती ग्रह हा ज्ञान, संपत्ती आणि प्रतिष्ठेचा कारक मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी केलेल्या उपायांना विशेष महत्त्व असते. अनेकांच्या अनुभवातून हे लक्षात आले आहे की, गुरुवारी केळीच्या झाडाशी केलेले काही पारंपरिक उपाय आर्थिक अडचणी … Read more

PF खात्यातील माहिती चुकलीये? आता घरबसल्या नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख करा अपडेट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

पीएफ खात्यात नाव किंवा जन्मतारीख चुकीची असेल, तर अनेकांना वाटतं की आता मोठा गोंधळ होणार, कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागतील आणि अनेक कागदपत्रं घेऊन सरकारी अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावावे लागतील. पण सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा अडचणींवर घरबसल्या सहज तोडगा निघू शकतो. आता पीएफ खात्यातील चुकीचे तपशील दुरुस्त करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करता … Read more

10 मिनिटांत नखांवरील मेंदीचा रंग निघेल, वापरुन पाहा ‘या’ कमाल घरगुती ट्रिक्स!

सण-समारंभ म्हटले की मेंदी हे नाव आलंच. मेंदीच्या नाजूक आणि आकर्षक डिझाईन्स हातांना खास सौंदर्य बहाल करतात. पण कधी कधी हीच मेहंदी नखांवर लागते आणि एक विचित्रसा रंग देऊन जाते गडद नारिंगी, पिवळसर किंवा तपकिरी डाग, जे नखांवर फारसे उठून दिसतात आणि सौंदर्यावर विरजण घालतात. विशेषतः जेव्हा मेहंदीचा रंग नखांवर दीर्घकाळ टिकतो आणि काहीही करून … Read more

व्यायामासाठी वेळ नाही? अगदी ऑफिसच्या खुर्चीवर बसूनही करता येतील ‘ही 5 योगासने, मिळतील कमाल फायदे!

दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणे म्हणजे फक्त थकवा नाही, तर शरीरात जडपणा, कंबरदुखी, मानेचे त्रास आणि वजनवाढसारख्या समस्या वाढण्याचा धोका असतो. पण जर तुम्हाला जिमला जाण्यास वेळ मिळत नसेल, तरीही निराश होण्याचे कारण नाही. कारण अशी खास योगासनं आहेत, जी तुम्ही खुर्चीवर बसून अगदी सहज करू शकता. मान रक्ताभिसरण आसन ऑफिसमध्येच मानेचे काही मिनिटांचे सर्कुलर … Read more

स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसल्यास, समजा पैसे आलेच! वास्तुनुसार ही चिन्हं देतात धन आणि यश मिळण्याचे संकेत

आपल्या दैनंदिन आयुष्यात एखाद्या चांगल्या गोष्टीची चाहूल कधी-कधी अगदी नकळत मिळते. आपण ती फक्त ‘योगायोग’ समजून दुर्लक्ष करतो, पण वास्तुशास्त्र सांगतं की अशा काही खास गोष्टी दिसणं म्हणजे नशिबाचा दरवाजा उघडण्यास सुरुवात झालेली असते. या शकुनांना योग्य वेळेस ओळखून त्याचा लाभ घेतला, तर जीवनात खरोखरच सकारात्मक बदल होऊ शकतो. नीलकंठ पक्षी वास्तुशास्त्रानुसार, अशी काही दृश्ये … Read more

वास्तुनुसार 7 घोड्यांचे चित्र लावल्याने मिळतो करोडपती बनण्याचा आशीर्वाद; पण दिशा आणि रंग चुकू देऊ नका!

घराच्या सजावटीमागे फक्त सौंदर्यदृष्टी नसते, तर त्यामागे आपल्या जीवनावर प्रभाव टाकणारी अनेक आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक गणितं दडलेली असतात. भारतीय वास्तुशास्त्रात काही विशिष्ट चित्रं आणि वस्तू अत्यंत शुभ मानल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सात धावणाऱ्या घोड्यांचं चित्र. पण नेमकं का लावतात हे चित्र? आणि ते कुठे, कसं लावायला हवं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सात घोडे … Read more

तुळशीची माळ खरी की खोटी, कसं ओळखाल? जाणून घ्या 4 सोपे आणि अचूक उपाय!

तुळशीची माळ हा केवळ एक धार्मिक दागिना नसून श्रद्धेचं, शुद्धतेचं आणि अध्यात्मिक उर्जेचं प्रतीक मानलं जातं. हिंदू संस्कृतीमध्ये तिचं स्थान फारच विशेष आहे. गळ्यात तुळशीची माळ घालणं म्हणजे केवळ एक परंपरा पाळणं नव्हे, तर मनाला शांतता, विचारांना स्थैर्य आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा एक मार्ग देखील आहे. पण सध्या बाजारात मिळणाऱ्या माळांमध्ये अनेकदा बनावट माळाही … Read more

आकाश आणि अनंत अंबानींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून डोळे फिरतील!

भारतामध्ये श्रीमंतीच्या उच्च शिखरावर नेहमीच अंबानी कुटुंबाचे नाव घेतले जाते. मुकेश अंबानी हे जगभर ओळखले जाणारे उद्योगपती असले तरी आता त्यांच्या पुढील पिढीनेही श्रीमंतीच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या मुलांपैकी आकाश आणि अनंत अंबानी यांची नावं आता देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतली जात आहेत. आणि त्यांची एकूण संपत्ती ऐकल्यावर सामान्य माणसाला खरंच थक्क व्हायला … Read more

IP64 रेटिंग, AI कॅमेरा, 5G आणि 6000mAh बॅटरी असलेला फोन मिळवा अवघ्या 10 हजारांच्या आत! आज पहिला सेल

भारतीय बाजारपेठेत दररोज नवीन स्मार्टफोन दाखल होतच असतात, पण जेव्हा एका फोनमध्ये जबरदस्त फीचर्स, ताकदवान बॅटरी आणि पावसातही काम करणारी रचना मिळते, तेही केवळ ₹9,999 मध्ये तेव्हा ग्राहकांच्या नजरा त्याच्याकडे आपोआप वेधल्या जातात. Realme कंपनीने आपल्या नवीन Narzo 80 Lite 5G फोनसह अशाच प्रकारे बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कमी बजेटमध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स असलेला आणि … Read more

चंद्रग्रहणाच्या सुतकात अन्नात तुळशीची पानं का टाकतात ?, जाणून घ्या यामागील कारण!

सप्टेंबर 2025 मध्ये एक अत्यंत दुर्मीळ आणि आकर्षक खगोलीय घटना घडणार आहे, ती म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण, ज्याचा अनुभव संपूर्ण भारतभर घेता येणार आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे या ग्रहणात ‘ब्लड मून’ म्हणजेच लालसर चंद्राचे गूढ दर्शनही होणार आहे. भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 … Read more