मंगळवारी आणि शनिवारी करा हनुमान चालीसा पठन, बजरंगबलीच्या कृपेने सर्व संकट होतील दूर!
अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवात होते ती भगवान हनुमानाच्या नावाने. त्यांच्या भक्तांमध्ये असलेली निष्ठा आणि श्रद्धा इतकी खोल रुजलेली आहे की संकटात सापडलेला कोणताही माणूस पहिल्यांदा “जय हनुमान” म्हणतो. हनुमानजींना ‘संकटमोचन’ का म्हणतात, याचं उत्तर त्यांच्या भक्तीमधून मिळतं. हनुमान चालीसा ही त्यांच्या स्तुतीची अशी एक प्रभावी रचना आहे, जी मनाच्या खोल गुंत्यांतून मार्ग दाखवते. पण केवळ … Read more