UPI, फ्लाइट, EMI ते LPG…1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 6 नियम! पाहा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

1 ऑगस्टपासून आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, जे तुमच्या मासिक खर्चावर थेट परिणाम करू शकतात. UPI वापरणाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू होणार आहेत, तर दुसरीकडे क्रेडिट कार्डवरील मोफत विमा, एलपीजी सिलिंडरचे दर आणि विमान तिकिटांच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचा आढावा घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम तुमच्या … Read more

‘या’ 4 राशींना मिळतो देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद! घरात कधीच भासत नाही पैशांची कमी

आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच स्थैर्य, पैसा आणि सुख-समृद्धी हवी असते. पण काही लोक असेही असतात ज्यांचं नशिब त्यांच्या मेहनतीला साथ देतं आणि ते आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर काही विशिष्ट राशींच्या लोकांमध्ये अशी एक खास जिद्द, आकर्षण आणि यश मिळवण्याची क्षमता असते जी त्यांना श्रीमंतीकडे झपाट्याने नेते. हे लोक केवळ पैसा मिळवण्याचे स्वप्नच … Read more

नवीन QR कोडमुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित!पण जुनं कार्ड अजून वापरता येईल का?, जाणून घ्या

आजच्या डिजिटल युगात आपली ओळख सुरक्षित ठेवणं ही जितकी गरज आहे, तितकीच ती जबाबदारीसुद्धा आहे. मोबाईल नंबरपासून ते बँक खात्यांपर्यंत आणि सरकारी योजनांपासून ते विद्यार्थीदशेतील प्रवेशांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आपली ओळख सिद्ध करायला लागते. त्यामुळे आधारचा गैरवापर किंवा बनावट कार्डाची शक्यता अधिक वाढली आहे. हे लक्षात घेऊन UIDAI ने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.आता … Read more

आयुष्य बर्बाद करू शकतात ‘ही’ 4 लोकं, चाणक्यांनी दिला वेळीच ओळखण्याचा सल्ला!

जगात प्रत्येक नात्याचा अर्थ त्याच्या काळातच समजतो. कोण आपलं खरं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी जवळ आहे, हे वेळच ठरवते. आयुष्यात अनेकदा आपण लोकांवर विश्वास ठेवतो, त्यांच्यावर आपलं सर्वस्व उधळतो, पण शेवटी आपल्याला कळतं की काहीजण फक्त गरज म्हणून आपल्या आयुष्यात येतात. याच संदर्भात आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली नीती आजही तितकीच सत्य आणि उपयुक्त … Read more

फक्त पर्यटन नाही, थायलंड ‘या’ 7 क्षेत्रांतूनही करतो अब्जावधींची कमाई! भारतालाही टाकलं मागे

थायलंड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सुंदर समुद्रकिनारे, झगमगती मंदिरे आणि चकचकीत रस्त्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांची गर्दी उभी राहते. पण या चमकधमक मागे एक भक्कम आणि विविध अंगांनी गुंफलेली अर्थव्यवस्था आहे, जी केवळ पर्यटनावर अवलंबून नाही. आज जरी थायलंड आणि कंबोडियामध्ये राजकीय तणावाचं वातावरण असेल, तरी या पार्श्वभूमीवर थायलंडचं आर्थिक स्वरूप समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. थायलंडची … Read more

Gardening Tips: टेरेस गार्डनवरील रोपं उन्हामुळे सुकलीत?, मग तज्ञांनी सांगितलेल्या 5 टिप्स नक्की वापरुन बघा!

गर्मीच्या दिवसांत छतावरचं बागकाम म्हणजे एक वेगळीच जबाबदारी. कडक उन्हात जर कोणी छतावर हिरवीगार झाडं जोपासत असेल, तर ती केवळ त्यांची मेहनत नसून निसर्गाशी असलेली त्यांची नाळही असते. पण उन्हाळ्याचं तापमान वाढत असताना या झाडांना टिकवून ठेवणं सोपं नाही. मग या उन्हाच्या झळा झेलूनही तुमचं गार्डन ताजंतवानं कसं राहील? हे समजून घ्यायचं असेल, तर काही … Read more

Asia Cup 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक सामना, आशिया कप 2025 चे वेळापत्रक जाहीर!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना… या चार शब्दांतच एक वेगळीच भावना दडलेली असते. कधी उत्साह तर कधी प्रचंड राग. आशिया खंडातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना नेहमीच काळजाचा ठोका चुकवणारा असतो. अशा पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 चं वेळापत्रक जाहीर झालं आणि पुन्हा एकदा या चिरपरिचित प्रतिस्पर्ध्यांची टक्कर ठरली. मात्र यंदा या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचं सावट गडद … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वात उंच आणि भव्य 7 पुतळे, नंबर एकवर भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’!

जगभरातील भव्य पुतळे केवळ त्यांचं आकारमान किंवा उंची यामुळेच महत्त्वाचे नाहीत, तर ते त्या देशाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि धार्मिक श्रद्धेची ओळखही ठरतात. आजच्या काळात अभियांत्रिकी आणि कला यांचे विलक्षण मिश्रण असलेले हे पुतळे लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. यामध्ये काही मूर्ती इतक्या उंच आहेत की त्यांच्याकडे पाहताना मान ताठ करूनही पूर्ण उंची दिसत नाही. चला जाणून … Read more

एकाच षटकात धावांचा पाऊस पाडणारे भारतीय फलंदाज! पाहा ही अविश्वसनीय यादी

भारतीय क्रिकेटमध्ये असे काही क्षण आहेत जे कायम लक्षात राहतात. त्यातला एक म्हणजे एका षटकात केलेल्या सर्वाधिक धावा. जसं जसं क्रिकेट वेगवान होत गेलं, तसं तसं फलंदाजांचा आक्रमकपणा वाढला. एका षटकात जास्तीत जास्त धावा घेणं ही कौशल्याची, संयमाची आणि आत्मविश्वासाची कसोटी असते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून काही फलंदाजांनी हे काम पार पाडलं आहे. आज आपण … Read more

श्रीराम भक्त हनुमानजी स्वतः म्हणाले होते, “माझं नाव सकाळी घेऊ नका”, जाणून घ्या यामागे लपलेली पौराणिक कथा!

सकाळचे पहाटेचं वातावरण हे शांतता आणि नव्या दिवसाची सुरुवात असते. अशा वेळेस आपण आपल्या आवडत्या देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरूवात करतो. पण काही घरांमध्ये असा एक विचित्र नियम पाळला जातो की सकाळी उठल्यावर सर्वात आधी हनुमानजींचं नाव घेऊ नये. लोक म्हणतात की जर असं केलं, तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. हा विश्वास खरंच इतका गूढ … Read more

अंटार्क्टिकामध्ये शास्त्रज्ञांचा नवीन शोध, समुद्राखाली लपलेलं अनोखं जग उघडकीस! ऐकून तुम्हीही हादरून जाल

अंटार्क्टिकाचे विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश नेहमीच मानवी कुतूहलाचे केंद्र राहिले आहे. पृथ्वीवरील या अतिशय थंड आणि एकाकी भागात अजूनही अशी अनेक रहस्यं दडलेली आहेत, जी आपण पूर्णपणे उलगडलेली नाहीत. आणि अलीकडेच शास्त्रज्ञांच्या एका संशोधनातून असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली एक नवेच ‘जग’ लपलेले असू शकते. एक असं जलप्रवाहांचं जटिल जाळं, जे आजवर … Read more

कोणी फुटवेअर ब्रँडचा बादशाह,तर कुणी IT टायकोन!‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योजक कुटुंब

भारतात अनेक समुदायांनी आपल्या कष्ट, हुशारी आणि धाडसाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. त्यात मुस्लिम उद्योजकांचं योगदान विशेष लक्षवेधी आहे. आज आपण अशाच पाच मुस्लिम कुटुंबांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीने नाव कमावलं. काहींनी आयटी, काहींनी हेल्थकेअर, तर काहींनी बूट विकून अब्जावधींचा व्यवसाय उभारला. त्यांच्या यशामागे आहे कठोर मेहनत, दूरदृष्टी … Read more

हार्ट अटॅकचा धोका 90% टळेल! रोजच्या आहारात करा ‘या’ 5 सुपरफूड्सचा समावेश

आजच्या धावपळीच्या जगात हृदयविकार हा केवळ वृद्धांचे आजार राहिलेले नाहीत. लहान वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. यामागे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या आहाराचे सेवन आणि व्यायामाचा अभाव. पण काही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध सुपरफूड्सचा नियमित आहारात समावेश केला, तर हृदयाला होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. खालील 5 सुपरफूड्स तुम्ही तुमच्या आहारात कसे समाविष्ट करू शकता, ते … Read more

क्लायमेट चेंजचं भीषण उदाहरण! भारत आणि बांगलादेशमध्ये वादाचे कारण असलेले ‘हे’ बेट अखेर समुद्रात बुडाले, नेमकं काय घडलं?

बंगालच्या उपसागराच्या शांत लाटांखाली एक गूढ आणि विस्मयकारक कहाणी कायमची दडपली गेली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात अनेक दशकांपासून वादाचे कारण ठरलेले ‘न्यू मूर आयलंड’ हे बेट आता संपूर्णपणे समुद्राच्या पाण्यात विलीन झाले आहे. एकेकाळी जागतिक पातळीवर राजकीय चर्चेचा विषय ठरलेले हे बेट आता नकाशावरूनही गायब झाले असून त्याचे अस्तित्व केवळ जुन्या दस्तऐवजांपुरते उरले आहे. … Read more

‘या’ देशात राष्ट्रीय प्राणी म्हणजे थेट मेजवानी, लोक प्रेमाने खातात त्याचे मांस! नाव ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

जगातील जवळजवळ प्रत्येक देशाचा स्वतःचा राष्ट्रीय प्राणी असतो, जो त्या देशाच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो. जसे भारतासाठी वाघ किंवा अमेरिकेसाठी गरुड. पण कल्पना करा, जर एखादा देश आपल्या राष्ट्रीय प्राण्यालाच रोजच्या जेवणात वापरत असेल? ही गोष्ट कुठे तरी असंभव वाटेल, पण सौदी अरेबियामध्ये हीच बाब खरी ठरते. उंट जो या देशाचा राष्ट्रीय प्राणी … Read more

एका तिकीटाची किंमत तब्बल ₹20,90,760 रुपये, ‘ही’ आहे भारतामधील सर्वात आलिशान ट्रेन!

भारतीय रेल्वे म्हणजे स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी योग्य प्रवासाचा पर्याय, हे चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण या व्यवस्थेतील एक अत्यंत महागडा, श्रीमंतांसाठी खास असा पर्यायही आहे “महाराजा एक्सप्रेस”. या प्रीमियम लक्झरी ट्रेनचं एकाच तिकीटाचं मूल्य ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. कारण प्रेसिडेन्शियल सूटमध्ये प्रवास करायचा असेल, तर प्रवाशाला सुमारे ₹20,90,760 म्हणजेच अंदाजे 24,890 अमेरिकन डॉलर्स … Read more

इतिहासातील सर्वात श्रीमंत निजाम!‘हिऱ्याचा’ पेपरवेट वापरणारा हा राजा कोण होता?, वाचा थक्क करणारी कहाणी

हैदराबादच्या इतिहासात एक काळ असा होता, जेव्हा संपत्तीच्या कल्पनाही सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरच्या होत्या. याच काळात जन्म घेतलेल्या सहाव्या निजाम मीर मेहबूब अली खान यांचे आयुष्य म्हणजे विलासी जगण्याचा परमोच्च नमुना. त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीपासून ते त्यांच्या दागिन्यांच्या निवडीपर्यंत सर्व काही भव्य आणि झगमगाटाने भरलेले होते. पण या सगळ्या वैभवात एक गोष्ट अशी होती, जी आजही ऐकली … Read more

पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे मुलं जन्मतात ‘या’ तारखांना, सुंदर आणि समजदार मुलींसोबत करतात सुखी संसार!

अनेक वेळा आपण विचार करतो की एखाद्या माणसाचा स्वभाव, नाती टिकवण्याची क्षमता आणि आयुष्यातील मोठे निर्णय हे अगदी जन्मदिवशीच ठरतात का? आपल्या संस्कृतीत अंकशास्त्र म्हणजेच ‘Numerology’ ही अशी एक शाखा आहे, जी अशा प्रश्नांना थोड्याफार प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आज आपण अशाच काही जन्मतिथींच्या आधारावर मुलांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेणार आहोत, ज्या तारखांना जन्मलेली … Read more