राजकारण बाजूला ठेवा, कारखाना चालवा सुजय विखे पाटलांचा थेट सल्ला

Ahilynagar Politics News : चांगल्या मनाने, निस्वार्थ भावनेने काम केले तर त्याला निसर्गाची सूध्दा साथ मिळत असते. निळवंडेचे पाणी देणार हा शब्द जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. आता पाण्याची चिंता करू नका उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करा ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत  विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून केली … Read more

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप: ११ नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार

कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ८ आणि काँग्रेसचे ३, असे एकूण ११ नगरसेवकांनी सत्ताधारी गटाविरोधात बंड पुकारत सत्ता परिवर्तन घडवून आणले होते. आता हे सर्व नगरसेवक लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते प्रवीण घुले यांनी दिली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षप्रवेशाची … Read more

मी इतका सोपा गडी नाही! मी कसलेला पैलवान आहे, निकाली कुस्ती करण्याची मला सवय- आमदार शिवाजीराव कर्डीले

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी (२३ मे २०२५) आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. “सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मला आमदार आणि राज्यमंत्रिपदाची संधी जनतेने दिली. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होत, त्यांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे सोडवणूक केली.  जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी … Read more

संस्थेवर कोणा एकट्या कुटुंबाची मालकी राहणार नाही, सर्वसामान्य जनताच मालक; वैभव पिचड यांची पत्रकार परिषदेत माहिती

Ahilyanagar News: अकोले- तालुका एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनावरून गेल्या काही काळापासून वादविवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, संस्थेचे नवनिर्वाचित कार्यकारी विश्वस्त वैभव पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्था कोणा एका कुटुंबाच्या मालकीची होणार नाही, तर ती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मालकीची राहील, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. संस्थेवर भ्रष्टाचार, एकाधिकारशाही आणि गुणवत्ता ढासळण्याचे आरोप झाले असून, यावर वैभव … Read more

शास्ती माफीवरून संगमनेरमध्ये थोरात-खताळ गटात श्रेयवादाची लढाई

Ahilyanagar politics: संगमनेर- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता कर आणि अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने शास्ती माफीची अभय योजना लागू केली आहे, ज्यामुळे लाखो करदात्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी शास्ती माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे.  जिल्हाधिकारी ५० … Read more

कर्जतच्या राजकारणात शिंदे गटाचा दबदबा! उपनगराध्यक्षपदी संतोष मेहेत्रे बिनविरोध, तर पवार गटाने घेतली माघार!

Ahilyanagar Politics : कर्जत- नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रा. राम शिंदे गटाचे संचालक संतोष मेहेत्रे यांची सोमवारी (दि. 19 मे) बिनविरोध निवड झाली. आमदार रोहित पवार यांच्या गटाने या पदासाठी अर्जच दाखल न केल्याने मेहेत्रे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. पिठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी दुपारी 2 वाजता मेहेत्रे यांच्या निवडीची घोषणा केली.  यानंतर शिंदे गटाने … Read more

श्रीरामपूर बाजार समितीत मोठा भूकंप! नऊ संचालकांचे राजीनामे, विखे गटाची जोरदार एंट्री तर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली?

Ahilyanagar Politics: श्रीरामपूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बाजार समितीच्या 18 पैकी 9 संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत, ज्यामुळे समितीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे. या राजीनाम्यांमुळे विखे गटाने गणपूर्तीअभावी प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे.  माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या … Read more

वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट ! खा. नीलेश लंके यांचा आरोप विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा

केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजुर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तिव्र विरोध करू असे सांगतानाच जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथेच हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार नीलश लंके यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी … Read more

नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग,  गडाख गटासमोर आमदार लंघेची प्रतिष्ठा पणाला

Ahilyanagar Politics: नेवासा- नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया बाकी असली, तरी सर्व पक्षांनी उमेदवारांची चाचपणी आणि मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीचे आमदार विठ्ठल लंघे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे, कारण त्यांच्या आमदारकीनंतरची ही पहिलीच स्थानिक निवडणूक आहे.  सध्या नगरपंचायत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाच्या ताब्यात आहे, … Read more

संगमनेरमध्ये सव्वादोन कोटींच्या विकासकामांच्या निधीवरून राजकारण तापले, काँग्रेसचा आमदार खताळांवर जोरदार पलटवार

Ahilyanagar Politics:  संगमनेर- घुलेवाडी येथे सव्वादोन कोटींच्या विकासकामांमुळे राजकीय वाद पेटला आहे. आमदार अमोल खताळ यांनी या कामांसाठी निधी आणल्याचा दावा केला असून, महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच हा निधी मंजूर करून घेतल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.  घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद … Read more

कोपरगामध्ये कोल्हे गटाला मोठा झटका! सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी केला काळे गटात प्रवेश

Ahilyanagar Politics: कोपरगाव- काकडी गावात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. कोल्हे गटाचे कट्टर समर्थक आणि काकडीच्या विद्यमान सरपंच सौ. पूर्वा गुंजाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे.  आ. काळे यांनी सरपंच गुंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. सरपंच गुंजाळ … Read more

संगमनेर मध्ये आमदार अमोल खताळ करतायेत तरी काय ? एक रुपया निधी न आणता उद्घाटन….

Sangamner News : मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी साठी 2024- 25 या आर्थिक वर्षात विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी 1 आक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या सर्व कामांचे व निधीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब … Read more

बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य पराभवाच्या वैफल्यातून, आमदार अमोल खताळ यांची जोरदार टीका

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यात गेली ४० वर्षे असलेली दहशत सामान्य जनतेने मोडून काढली आहे. या जनतेने एका सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत सेवा करण्याची संधी दिली, ज्यामुळे तालुका आणि शहरात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘संगमनेरात दहशत वाढली’ असे जर कोणाला वाटत असेल, तर ते विधान वैफल्यातून आले आहे, अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी … Read more

अहिल्यानगरमधील आगामी निवडणुकीत अजित पवारांची ताकद चालणार का? शरद पवारांचा अनुभव सरस ठरणार? राष्ट्रवादीत कोण आहे पाॅवरफुल!

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या चार महिन्यांत सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये कार्यकर्ते आणि नेते विभागले गेले आहेत. दोन्ही गटांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, बैठका, संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव यावर … Read more

खा. लंकेंच्या गाण्यांना ५५ मिलियन व्हयूज ! इंस्टा, फेसबुक, युटयुबवर विक्रमी चाहते

राज्याच्या राजकारणात अल्पावधीमध्ये विशेष स्थान निर्माण करणाऱ्या खासदार नीलेश लंके यांच्या विविध उपक्रमांवर आधारीत तयार करण्यात आलेल्या गाण्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या गाण्यांना इंस्ट्राग्राम, फेसबुक तसेच युटयुब आदी पब्लिक डोमेनवर तब्बल ५५ मिलियन (५ कोटी ५० लाख) व्हयूज मिळाल्या असून तो विक्रम मानला जातो. खा. नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणूकीत यश संपादन करण्यापूर्वीपासून त्यांचा … Read more

…अन्यथा आजपासून उपोषणाला बसणार,  खासदार निलेश लंके यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

Ahilyanagar News : श्रीगोंदा- तालुक्यातील आढळगाव शिवारात जामखेड ते शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत रखडले आहे. यामुळे वाहनचालकांना आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे काम रखडले असून, येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सुभान तांबोळी यांनी दोन दिवसांपासून आढळगाव येथे उपोषण सुरू केले आहे. या … Read more

दिल्ली येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीस महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करून भारताच्या सैन्य दलाला पूर्ण पाठिंबा व्यक्त करत दहशतवादांना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करताना पाकिस्तान विरुद्ध भारताची प्रतिउत्तरात्मक कारवाई अचानक का थांबली अशी चिंता व्यक्त करताना या सर्व बाबींवर देशाला उत्तरे हवी आहेत अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या … Read more

अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन अहवाल केला सादर

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा सुटल्यानंतर आता शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह शहर उपाध्यक्ष सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि धनंजय जाधव यांनीही या पदासाठी दावेदारी सादर केली आहे. या इच्छुकांनी … Read more