तीन महिन्यात जगासह भारतावर येणारं मोठ्ठं संकट, जपानी बाबा वेंगाच्या भाकीताने एकच खळबळ! नेमकं काय आहे बाबा वेंगाचं भाकीत?

जगभरातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उलथापालथींमुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जपानमधील प्रसिद्ध भविष्यवक्ता रियो तुतुस्की, ज्यांना ‘जपानी बाबा वेंगा’ म्हणून ओळखले जाते, यांनी जुलै 2025 मध्ये त्सुनामीसारख्या मोठ्या आपत्तीचे भाकीत वर्तवले आहे. या संकटाचा परिणाम जपान, इंडोनेशिया, तैवान, हाँगकाँग यांच्यासह भारतावरही होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. म्यानमारमधील अलीकडील भूकंप आणि चीनच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली … Read more

जैन साधू-साध्वी आंघोळ न करता राहतात स्वच्छ व ताजेतवाने! या मागचं गुपित काय?

जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन प्रमुख पंथ आहेत. या दोन्ही पंथांचे साधू आणि साध्वी दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध जीवन जगतात. त्यांचे जीवन भौतिक सुखसोयी आणि ऐषोआरामापासून पूर्णपणे अलिप्त असते. श्वेतांबर साधू आणि साध्वी केवळ पातळ सूती कापड परिधान करतात, तर दिगंबर साधू कोणतेही वस्त्र धारण करत नाहीत. जैन साध्वी पांढऱ्या साडीच्या … Read more

…म्हणून जैन धर्माचे सगळेच लोक श्रीमंत असतात! ‘हे’ आहे जैनाच्या श्रीमंतीचे खरं रहस्य?

जैन धर्माचे अनुयायी त्यांच्या आर्थिक समृद्धीमुळे नेहमीच चर्चेत असतात. भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपासून ते सामान्य जैन व्यक्तीपर्यंत, या समाजातील बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे दिसते. भारतातील लोकसंख्येच्या केवळ 0.3 टक्के असलेला हा छोटा समुदाय आर्थिक यशाच्या बाबतीत अग्रेसर का आहे? जैन समाजात गरीब का दिसत नाहीत? त्यांच्या श्रीमंतीमागील रहस्य त्यांच्या जीवनशैलीत आणि मूल्यांमध्ये दडलेले आहे. … Read more

हनुमान जयंती 2025 : भारतातील 5 अशी मंदिरे जिथे दर्शन घेतल्यावर होते प्रत्येक इच्छापूर्ती!

Hanuman Temples | देशभरात हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाई. या दिवशी भक्त विविध हनुमान मंदिरांना भेट देऊन आपल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. भारतात अनेक हनुमान मंदिरे आहेत, जिथे भक्ती आणि श्रद्धेने अनेक संकटांवर मात केली आहे. मात्र, भारतातील 5 प्रसिद्ध आणि चमत्कारिक हनुमान मंदिरे अशी आहेत, जिथे लोक प्रार्थना करून इच्छांची … Read more

‘हे’ आहे भारतातील सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य ! इथ आहेत फक्त 2 जिल्हे, पण तरीही जगभरातील पर्यटक इथंच गर्दी करतात

General Knowledge : मंडळी भारतातील सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य कोणते ? काय झालं, गोंधळात पडलात का ? पण चिंता नको, आज आपण अवघे दोन जिल्हे असणाऱ्या पूर्ण राज्याची माहिती पाहणार आहोत. खरेतर, आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात राज्यात आणखी काही नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. कारण … Read more

वंदे भारत, शताब्दी, राजधानी या प्रीमियम रेल्वे गाड्यांचे खरे मालक कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर!

भारतीय रेल्वे सध्या हायस्पीड ट्रेनच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. वंदे भारत, शताब्दी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या सुपरफास्ट गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आहेत. पण या प्रीमियम ट्रेनांचे खरे मालक कोण आहेत, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? दुसरीकडे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) ला नवरत्न … Read more

हायपरटेंशन, डायबिटिस बरोबरच भारतीयांना ‘या’ समस्यांनी ग्रासलं, हादरून टाकणारा आरोग्य अहवाल समोर!

भारतात 2024 मध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांनी लोकांना मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. या वर्षी रुग्णांनी जीवनशैलीच्या आजारांसाठी सरासरी 4.1 वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला, जो 2023 मध्ये 3.4 वेळा होता. संशोधनातून असे समोर आले आहे की, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि वजनवाढ या समस्या भारतीयांसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त, 7 एप्रिल 2024 रोजी, भारतीय … Read more

सर्वाधिक कमाई करणारे भारतातील हे आहेत ५ रेल्वे स्टेशन, पाचव्या रेल्वे स्टेशनने यावर्षी केली तब्बल एवढ्या कोटींची कमाई!

भारतातील रेल्वे जाळे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे, जिथे ७३०८ हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. ही स्थानके केवळ प्रवाशांच्या सोयीपुरती मर्यादित नसून, भारतीय रेल्वेसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत बनली आहेत. रेल्वे स्थानकांमधून मिळणारे उत्पन्न हे प्लॅटफॉर्म तिकीट, दुकाने, जाहिराती आणि इतर सुविधांमधून मिळते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात काही रेल्वे स्थानकांनी प्रचंड कमाई करून … Read more

भारतात आयफोन महागणार? ॲपलनं अवघ्या तीन दिवसात पाच विमाने भरून आयफोन पाठवले अमेरिकेत

सध्या जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या टॅरिफ धोरणाची जोरदार चर्चा आहे. या धोरणामुळे शेअर बाजारात घसरण झाली असून, अनेक कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक कीर्तीची अ‍ॅपल कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अवघ्या तीन दिवसांत पाच विमाने भरून आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे भारतातून अमेरिकेत पाठवली. … Read more

फक्त 45 हजारांत पशुपतीनाथ मंदिर, बौद्धनाथ स्तूप आणि बरंच काही, IRCTC चं नेपाळ टुर पॅकेज एकदा बघाच!

IRCTC Nepal Tour | नेपाळसारख्या सुंदर देशाला भेट देण्याचे तुमचे स्वप्न आता सहज शक्य होणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने मुंबईहून सुरू होणाऱ्या कमी खर्चाच्या टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या टूरचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत नेपाळच्या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये काही दिवस रम्य वेळ घालवू शकता. IRCTC ने … Read more

ना युद्ध, ना भूकंप 2025 मध्ये जगावर कोसळणार ‘डिजिटल संकट’?; बाबा वेंगांचं भाकीत

Baba Vanga AI Warning | जगप्रसिद्ध अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या थरकाप उडवणाऱ्या भाकितांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक आश्चर्यजनक गोष्टींची भविष्यवाणी केली होती — हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवरचा हल्ला हे त्यातील काही उल्लेखनीय घटनांचे अंदाज होते, जे प्रत्यक्षात घडल्याचं अनेक समर्थक मानतात. आता बाबा वेंगांचं 2025 वर्षासाठीचं एक … Read more

व्हॅटिकन नव्हे, ‘हा’ आहे जगातील सर्वात छोटा देश; जिथं राजा आणि राणी चालवतात सरकार

Sealand | जगात विविध देश आपल्या आकार, संस्कृती आणि लोकसंख्येनुसार प्रसिद्ध आहेत. काही देश लोकसंख्येच्या घनतेसाठी ओळखले जातात, तर काही आपल्या विशालतेसाठी. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जगात असा एक देश आहे जिथे केवळ 27 लोक राहतात? हो, हे खरं आहे! या देशाचं नाव आहे प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड (Principality of Sealand), आणि तो … Read more

जगातील 50 टक्के श्रीमंत लोक राहतात ‘या’ देशात; भारताचा नंबर कितवा?, पाहा संपूर्ण यादी

Worlds Billionaire List | फोर्ब्सने 2024 साली प्रकाशित केलेली अब्जाधीशांची यादी समोर आली आहे. यावर्षी या यादीत 3,028 लोकांचा समावेश झाला असून यामध्ये तब्बल 247 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या यादीतील निम्म्याहून अधिक श्रीमंत लोक फक्त तीन देशांमध्येच राहतात. आणि भारत या देशांच्या यादीत मानाचं स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल-डिझेल महाग होणार ? देशभरातील वाहन चालकांसाठी महत्वाची अपडेट

Petrol Diesel Execise Duty : देशभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ८ एप्रिलपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, अर्थ मंत्रालयाने ७ एप्रिल रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. सरकारच्या महसूलात वाढ व्हावी, हा या निर्णयामागचा मुख्य … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बडनेरा-नाशिक मेमू गाडीच्या वेळेत महत्त्वाचा बदल, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

उन्हाळा हा अनेकांसाठी सुट्टीचा आणि प्रवासाचा काळ असतो. विशेषत: रेल्वे प्रवास हे अधिक लोकप्रिय होतात, कारण रेल्वेने बाहेरगावी जाण्याची सोय प्रचंड प्रमाणात आहे. उन्हाळ्यातील सुट्ट्यांच्या हंगामात, मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागते, ज्यामुळे रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या उपाययोजना करत असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अधिक … Read more

Central Railway चा मोठा निर्णय ! उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवास करणार का ? मध्य रेल्वेने दिल मोठ गिफ्ट

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे स्थानकांवरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) मध्य रेल्वेने एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती जाहीर केली असून, या निर्णयामुळे प्रवाशांना विशेषतः उन्हाळी हंगामात आणि इतर व्यस्त कालावधीत प्रवासासाठी अधिक पर्याय … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता स्वस्तात मिळणार जेवण आणि पिण्याचे पाणी

उन्हाळ्यात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. उन्हामुळे वारंवार भूक आणि तहान लागत असल्याने अनेक प्रवाशांना महागडे पदार्थ खरेदी करणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने “इकोनॉमी मील वेंडिंग” सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर कमी किमतीत जेवण आणि पिण्याचे पाणी सहज मिळणार आहे. इतर ऋतूंच्या तुलनेत … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत लोक कुठे रहातात ? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Richest States in India : भारतातील अब्जाधीशांची संख्या गेल्या १०-११ वर्षांत दुप्पट झाली असून, सध्या देशात सुमारे १९१ अब्जाधीश आहेत. यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पण यापेक्षा आश्चर्यकारक बाब म्हणजे या १९१ अब्जाधीशांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १०८ अब्जाधीश, एकाच राज्यात राहतात. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर लाखो लोकांचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले … Read more