मुंबई अन नाशिक मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सुरु झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 12 Railway स्थानकावर थांबा मंजूर

Mumbai Nashik Railway News

Mumbai Nashik Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी राज्यातील मुंबई आणि नाशिक येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून मुंबईकरांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर उन्हाळी … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या (SSC) आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी ! बोर्डाकडून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : यावर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाचा एचएससी म्हणजे 12 वी चा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. खरंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार हा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून सातत्याने उपस्थित … Read more

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! ‘या’ महिलांना मे महिन्याच्या हफ्त्यासोबत मिळणार 3,000 ; वाचा डिटेल्स

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा पहिला अन दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 2024 चे दोन्ही हफ्ते … Read more

मोठी बातमी ! आता ‘या’ मार्गावर पण धावणार वंदे भारत ट्रेन, ‘ही’ 9 शहरे कनेक्ट होणार, पहा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही देशातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन, ही ट्रेन मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत डेव्हलप करण्यात आली आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर … Read more

सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ ! 8 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या महिन्यात सोन्याच्या किमत एका नव्या रेकॉर्डवर पोहोचली होती. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. मात्र 23 तारखेपासून याच्या किमतीत सातत्याने घसरण पाहायला मिळाली. एक लाखाच्या वर गेलेली सोन्याची किंमत 95 हजार रुपयांपर्यंत खाली आली होती. म्हणजेच सोन्याच्या किमतीत पाच … Read more

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पैशांवर मुलींना हक्क असतो का ? मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

Property Rights

Property Rights : भारतातील संपत्ती विषयक कायद्याने वडिलांच्या संपत्तीवर मुलांना आणि मुलींना समान अधिकार देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी संपत्तीवरून देशभरात वादविवाद सुरूच असतात विशेषतः भावंडांमध्ये संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. अनेकदा संपत्तीची प्रकरणे न्यायालयात सुद्धा जातात. दरम्यान, माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या … Read more

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार ‘हे’ 2 आर्थिक लाभ ! महागाई भत्ता (DA) वाढीचा निर्णय ‘या’ तारखेला

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरंतर मार्च 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतके करण्याचा मोठा निर्णय घेण्यात … Read more

महाराष्ट्राला मिळणार 40,000 कोटीचा नवा एक्सप्रेस वे ! पुणे, सातारा, सांगली सहित ‘या’ भागातून जाणार, कसा असणार रूट ?

New Expressway

New Expressway : महाराष्ट्राला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे देशातील रस्त्यांचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. खरेतर, केंद्रातील मोदी सरकारकडून भारतमाला परियोजना सुरू करण्यात आली आहे. आता याच योजनेतून मुंबई ते बेंगलोर हा नवा एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. या … Read more

अहिल्यानगर : हंबीरराव मोहिते जिवंत असते तर संभाजीराजे पकडलेच गेले नसते, ‘या’ मोठ्या इतिहासकाराचा दावा

शंभुराजांनी आपल्या आयुष्यात 112 लढाया केल्या. त्यापैकी ते एकही लढाई हरले नाहीत. हंबीरराव मोहिते जिवंत असते, तर संभाजी महाराज पकडलेच गेले नसते, असा दावा इतिहासकार व साहित्यिक विश्वास पाटील यांनी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे आयोजित प्रबोधन मंच व सावरकर वाचनालय आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमात चिचोंडी पाटील येथील नवोदित लेखक … Read more

Explained : पाकिस्तानला धडा शिकवायला भारत सज्ज ! युद्ध झालं तर कोण कुणाच्या बाजूने उभं राहील?

India-Pakistan war : भारतासोबत तीन वेळा हरल्यानंतरही पाकिस्तानचा माज कमी झालेला नाही. 1948, 1965 आणि 1971 अशा तिन्ही युद्धात, पार्श्वभागाला पाय लावून पळालेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच… या म्हणीप्रमाणे पाकिस्तान अजूनही भारतात विघातक कृत्ये करताना दिसतोय. नुकताच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरमधल्या पहलगाम येथे हल्ला केला. त्यात २६ निष्पाप भारतीय … Read more

महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 90% अनुदानावर पिठाची गिरणी ! कुठे करावा लागणार अर्ज? वाचा…

Maharashtra Government Scheme

Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, निराधार अशा गरजवंत लोकांसाठी शासनाकडून असंख्य योजना सुरू आहेत. महिलांसाठी शासनाने शेकडो योजना राबवलेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने त्यांना अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी मोफत पीठ गिरणी योजना … Read more

पोस्ट ऑफिसच्या योजनेत 50,000 ची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर मिळणार 13 लाख 56 हजार रुपये रिटर्न !

Post Office Scheme

Post Office Scheme : आपल्याकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये आणि बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. जेव्हा शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरू असतो तेव्हा अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडतात आणि सरकारी योजनांमध्ये तसेच बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते. दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी शासनाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक … Read more

पुणे शहरातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार ! कसा आहे नव्या मार्गाचा रूट ?

Pune News

Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुण्यातील वाहतूक कोंडी ही शहरातील एक भीषण समस्या बनलेली आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. यामुळे शहरात विविध रस्ते विकासाची आणि रेल्वेची कामे प्रस्तावित आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम बनवण्यासाठी पी एम पी एल च्या … Read more

आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर ‘या’ कलरचे पाय पुसणे ठेवा ! आयुष्यात जे हवं ते मिळणार, पहा वास्तुशास्त्रातील नियम

Vastu Tips

Vastu Tips : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्राला देखील आपल्याकडे फारच महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात अशा असंख्य गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्याचा अवलंब केल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. वास्तुशास्त्रात जे नियम सांगितले गेले आहेत त्या नियमांचे जर पालन झाले तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते. असं म्हणतात की वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ठेवल्या जाणाऱ्या … Read more

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १५ जूनपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल, असे आहे नवीन वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर यंदाच्या मान्सूनसाठी रेल्वे प्रशासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवे वेळापत्रक १५ जून २०२५ पासून लागू होणार असून, २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यरत राहील. पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रुळांवर पाणी साचण्याच्या धोक्यामुळे … Read more

आठव्या वेतन आयोगाचा प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘इतके’ वाढणार पेमेंट

8th Pay Commission

8th Pay Commission : तीन साडेतीन महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सातव्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग हा 31 डिसेंबर 2025 रोजी दहा वर्षांचा होणार आहे. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता दर दहा वर्षांनी नवावेतन … Read more

भारतातील ‘या’ राज्यांमध्ये आढळतात सर्वाधिक साप ! कधी या भागात फिरायला गेलात तर सावध राहा

Snake Viral News

Snake Viral News : पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटना वाढतात. कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरते आणि यामुळे साप आसरा घेण्यासाठी मानवी वस्तीकडे वळतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात साप चावण्याचे प्रमाण वाढते. दुसरीकडे उन्हाळ्यात सुद्धा अन्नाच्या शोधात साप बाहेर पडतात अन यामुळे उन्हाळ्यातही अनेकजण सर्पदंशाने दगावतात. एका आकडेवारीनुसार भारतात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तब्बल 70 ते … Read more

ऑपरेशन सिंदूरनंतर बाबा वेंगाची ती भविष्यवाणी चर्चेत ! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते ?

Baba Vanga Prediction

Baba Vanga Prediction : आज सकाळपासून सर्वत्र ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. भारतात तर ऑपरेशन सिंदूर ची चर्चा होतच आहे पण जगातील इतर देशांमध्ये ही जय हिंदच्या या सेनेच्या पराक्रमाची दखल घेतली जात आहे. इजराइल सारख्या ताकदवर देशाने भारतात ने केलेल्या या दहशतवादी विरोधी कारवाईला पूर्ण समर्थन दिले आहे. तर काही देशांनी दोन्ही देशांना अर्थातच … Read more