राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील इयत्ता 5 वी आणि 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की या दोन वर्गासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी जाहीर केले … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार नवं बसस्थानक, कस असणार नवीन स्थानक ?

Pune News

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी संबंधित आहे. ही बातमी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री क्षेत्र आळंदी येथे नजीकच्या काळात पीएमपीएल चे नवीन आगार तयार करण्यात येणार आहे. अजून आळंदी येथे पीएमपीएलचे आगार नाहीये. पण लवकरच येथे आगार तयार होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग पहा…..

Maharashtra Highway

Maharashtra Highway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा-२०२६ च्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर सुरू असलेले काम सुरळीत पार पडावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट (कोंढणपूर बाजू) हा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. … Read more

पुण्यातील ‘या’ महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला केंद्रातील मोदी सरकारची मंजुरी!

Pune Metro News

Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुणे मेट्रो संदर्भात. पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. वाढती लोकसंख्या, अपुरे रस्ते आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून पुणे मेट्रोच्या टप्पा-२ ला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत … Read more

लई भारी….! महाराष्ट्रातील ‘हे’ शहर सुद्धा आता समृद्धी महामार्गासोबत कनेक्ट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्ग हा देशातील एक महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखला जातोय. मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला कनेक्ट करणारा हा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. दरम्यान महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आता समृद्धी महामार्गाच्या नकाशावर येणार आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या शहराला समृद्धी महामार्ग सोबत जोडण्यासाठी … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘या’ 12 योजनेच्या माध्यमातून मिळणार 60 ते 90 टक्के अनुदान ! अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 22 कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र राज्य शासन आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजनांची घोषणा केली आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या काही महत्त्वाकांशी योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी असंख्य योजना सुरू केल्या आहेत. कृषी समृद्धी योजना पण अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत अहिल्यानगर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 44 गावांमधून जाणार नवा रेल्वे मार्ग…! 131 किमी लांबीच्या Railway प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रातील सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला नुकतेच मंजुरी दिली असून या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नासिक अशी लोकल … Read more

6 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्रातील 600 सरकारी शाळा बंद होणार ? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. खरे तर फडणवीस सरकारच्या एका निर्णय महाराष्ट्रातील जवळपास 600 शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णय … Read more

महाराष्ट्रावर आता चक्रीवादळाचे संकट…! ‘इतके’ दिवस थंडी नाही फक्त वादळी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj 2025

Havaman Andaj 2025 : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील थंडीचा जोर प्रचंड कमी झाला आहे आणि यामुळे थंडीच्या तीव्रतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या राज्यात सगळीकडे ढगाळ हवामान आहे आणि याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम सुद्धा होतोय. अशातच आता राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राला लवकरच चक्रीवादळाचा तडाका बसणार असून … Read more

मोदी सरकारची जबरदस्त योजना ! 25 लाखांचे घर घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना 4 टक्के व्याज अनुदान मिळणार, वाचा सविस्तर

Pm Awas Yojana

Pm Awas Yojana : भारत हा तेजीने विकसित होणारा देश, देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. मात्र आजही देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना आपले हक्काचे घर नाही. दरम्यान अशाच बेघर लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून बेघर लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी…..! सोयाबीन दरात पुन्हा मोठी तेजी, कुठे मिळतोय सर्वाधिक भाव?

Soybean Rate

Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. याची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही काळापासून हे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. मात्र या हंगामात … Read more

महाराष्ट्रातून जाणाऱ्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गावर हेलिकॉप्टर सेवा सुरू! चक्क हायवेवर लँड होणार हेलिकॉप्टर

Nashik Akkalkot Expressway

Maharashtra Expressway : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्गावर आता हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. खरेतर, भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातो. देशातील सर्वात लांब आणि अत्याधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातून जाणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. या प्रकल्पामुळे मुंबई – … Read more

डिसेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांची मजाच मजा ! इतक्या दिवसांसाठी बंद राहणार शाळा कॉलेजेस

School Holiday

School Holiday : नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आता फक्त पाच सहा दिवसांचा काळ बाकी आहे. एकीकडे नोव्हेंबर महिना आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे तर दुसरीकडे आरबीआय ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर डिसेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. आरबीआय सोबतच आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांबाबतही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर … Read more

महिलांसाठी सरकारची खास योजना…..! ‘या’ योजनेतून पात्र महिलांना मिळणार 11 हजार रुपयांचा लाभ, अर्ज कसा करावा?

Women Government Scheme

Women Government Scheme : केंद्रातील आणि राज्यातील सरकार महिला सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष देत. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान आज आपण भारत सरकारच्या अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण भारत सरकारकडून गरोदर महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशभरातील … Read more

डिसेंबर महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार ? RBI ने जारी केली सुट्ट्याची यादी

Banking News

Banking News : नोव्हेंबर महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या पाच-सहा दिवसात नव्या डिसेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या वर्षाचा हा शेवटचा महिना राहील. दरम्यान जर तुम्हाला डिसेंबर महिन्यात काही बँकिंग कामे करायची असतील तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरंतर आरबीआय आपल्या अधिकृत संकेतस्थळावर महिना निहाय बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत … Read more

……तर भावाला नाही बहिणीला मिळणार संपूर्ण जमीन व मालमत्ता ! कायदा काय सांगतो?

Property Rights

Property Rights : संपत्तीवरून कुटुंबात होणारे वाद आणि वादाचे मोठ्या भांडणांमध्ये झालेले रूपांतर तुम्ही पाहिलंच असेल. अनेकदा भावंडांमध्ये संपत्तीवरून वाद वाद होतात. अलीकडे प्रॉपर्टी चे भाव गगनाला भिडले असल्याने मालमत्तेशी संबंधित वादांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण या वादांमागील प्रमुख कारण म्हणजे संपत्तीविषयक कायद्यांची अपुरी माहिती. वारसाहक्क, नॉमिनी, वडिलोपार्जित व स्वतःच्या कमाईची मालमत्ता यातील फरक … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारले जाणार नवीन बसस्थानक ! एसटी महामंडळाच्या चार एकर जागेवर साकार होणार नवं स्थानक

Maharashtra New Bus Station

Maharashtra New Bus Station : राज्यात तसेच राज्याबाहेर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी येथील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की आता श्रीक्षेत्र आळंदी येथे पीएमपीचे नवीन आगार विकसित केले जाणार आहे. आळंदी येथे राज्य … Read more

60 हजार पगार असणाऱ्यांना 1,2,3,4 आणि 5 वर्षानंतर किती ग्रॅच्युइटी मिळणार ? नव्या निर्णयामुळे गणित बदलणार

Gratuity Rule

Gratuity Rule : केंद्रातील मोदी सरकारने 2025 मध्ये आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. हे वर्ष सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचे ठरले आहे. खरे तर तीन नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी दिली. दरम्यान नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात खाजगी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या … Read more