राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील इयत्ता 5 वी आणि 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की या दोन वर्गासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी जाहीर केले … Read more