Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

Sarkari Yojana Information : पीएम किसान सन्मान निधीमध्ये E-KYC सुविधा रद्द, शेतकऱ्यांना बसणार फटका; जाणून घ्या योजनेबद्दल नवीन अपडेट

Ahilyanagarlive24 Office
Published on - Wednesday, April 20, 2022, 9:26 PM

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही महत्त्वाची योजना राबवली आहे.

या योजनेमध्ये वेळेनुसार नवनवीन बदल करण्यात आले असून याआधी या योजेनचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank Account) पाठवण्यात आला आहे. तसेच सरकार लवकरच २००० रुपयांचा ११ वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. सरकारने या सेवेत बदल केले आहेत. आता आधार OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

ई-केवायसी (E-KYC) करण्याच्या पद्धतीत बदल

किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इतर पद्धती वापराव्या लागतील.

Related News for You

  • Explained : विखे पुन्हा व्हाईट वाॅश देतील का? गट व गण वाढल्याने राहात्यात चुरस
  • महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधील अंतर 135 किलोमीटरने कमी होणार ! येत्या 30 दिवसात मंजूर होणार 1,600 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प
  • जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत महागाई भत्ता (DA) किती वाढणार ? समोर आली मोठी अपडेट
  • महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे

सरकारच्या या बदलाचा परिणाम अशा शेतकऱ्यांवर होणार आहे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही कारण सरकारने ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सेवा निलंबित केली आहे.

तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. तरच ते शेतकरी ११ व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.

दहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे पैसे पोहोचलेच नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले. अलीकडेच, सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतरच पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

Explained : विखे पुन्हा व्हाईट वाॅश देतील का? गट व गण वाढल्याने राहात्यात चुरस

महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधील अंतर 135 किलोमीटरने कमी होणार ! येत्या 30 दिवसात मंजूर होणार 1,600 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प

Maharashtra New Expressway

जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत महागाई भत्ता (DA) किती वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

Maharashtra Railway News

मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल ! 15 जूनपासून लागू होणार नवीन टाईम टेबल

Mumbai Vande Bharat Railway

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ 79 Railway स्थानकावर मोफत वायफाय, मोफत वायफाय कसे कनेक्ट करायचे ?

Maharashtra Railway

Recent Stories

अहिल्यानगर बाजारात भाजीपाल्याची ११८५ क्विंटल आवक मात्र भाव स्थिर, हिरव्या मिरचीला ६ हजारांपर्यंत भाव

कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांना मोठा धक्का, गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा फेटाळली

इतिहासातला ‘असा’ योद्धा जो देश हरल्यानंतरही 29 वर्षे दुश्मनाशी एकटा लढला; वाचा अंगावर रोमांच आणणारी कथा

‘या’ एका गोष्टीत अनुष्कासमोर झीरो आहे विराट कोहली; खूपच ठरला कमनशीबी

जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम किंवा धावत असाल तर आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

दरवाज्यात लिंबू-मिरची का लटकवतात? लक्ष्मीच्या बहिणीचा लोक तिरस्कार का करतात? तुम्हालाही लागेल शाँक

भारतात असे एक राज्य आहे जे जर्मनीएवढे आहे; थाटही असा की थेट जर्मनीचे पर्यटक येतात

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य