UPSC Interview Questions : भारतामध्ये सर्वात अगोदर सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवत असतो?

Published on -

UPSC Interview Questions : जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ डाव्या हाताने लिहिला होता?
उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ

प्रश्न : भारतीय राज्यघटनेचा रक्षक कोणाला म्हणतात?
उत्तर : सर्वोच्च न्यायालय

प्रश्न : मलयगिरी हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : ओरिसा राज्य

प्रश्न : संभाजीराजे यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे?
उत्तर : शंभूराजे

प्रश्न : पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात?
उत्तर : चाचा

प्रश्न : भारतामध्ये सर्वात अगोदर सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवत असतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe