UPSC Interview Questions : पंढरपूर क्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : पंढरपूर क्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
उत्तर : भीमा नदी

प्रश्न : संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते आहे?
उत्तर : आपेगाव

प्रश्न : हिंदू धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे?
उत्तर : भगवद्विता

प्रश्न : शिक्षणाची पंढरी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?
उत्तर : पुणे

प्रश्न : खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोण करतो?
उत्तर : तलाठी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News