UPSC Interview Questions : कोणत्या पुरस्काराचे बक्षीस 25,00000 एवढे आहे?

Published on -

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : पारो विमानतळ कोणत्या देशात आहे?
उत्तर : भूतान

प्रश्न : पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी

प्रश्न : उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त कशाची शेती केली जाते?
उत्तर : गहू

प्रश्न : भारतातील पोलीस कोणाला पकडू शकत नाहीत?
उत्तर : राज्यपाल

प्रश्न : मनुष्याने कोणते फळ सर्वात अगोदर खाल्ले होते?
उत्तर : खजूर

प्रश्न : कोणत्या पुरस्काराचे बक्षीस 25,00000 एवढे आहे?
उत्तर : राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News