UPSC Interview Questions : खोटे बोलताना माणसाच्या शरीरातील कोणता अवयव गरम होतो?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कधी झाली होती?
उत्तर : १८५३ साली

प्रश्न : भारतामध्ये जनगणना किती वर्षांनी होते?
उत्तर : १० वर्षांनी

प्रश्न : घरगुती विमानाची किंमत किती असते?
उत्तर : ४ करोड

प्रश्न : दररोज फळे कधी खायला हवी?
उत्तर : रोज दुपारी

प्रश्न : कोणत्या नदीला वृद्ध गंगा असे म्हणतात?
उत्तर : गोदावरी नदी

प्रश्न : खोटे बोलताना माणसाच्या शरीरातील कोणता अवयव गरम होतो?
उत्तर : कान

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe