UPSC Interview Questions : भारतातील लोक सामान्यतः किती वर्ष जगतात?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील सर्वात आकर्षित जागा कोणती आहे?
उत्तर : ताजमहल

प्रश्न : भारतीय संविधानामध्ये किती भाषांचा उल्लेख केलेला आहे?
उत्तर : २२

प्रश्न : रांगोळीची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती?
उत्तर : भारत

प्रश्न : जगातील सर्वात जुना धर्म कोणता आहे?
उत्तर : हिंदू

प्रश्न : भारतातील लोक सामान्यतः किती वर्ष जगतात?
उत्तर : ६८ वर्षे (सरासरी नुसार)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News