UPSC Interview Questions : महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ नावाने ओळखले जाते?

Published on -

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.

या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.

प्रश्न : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : कोल्हापूर

प्रश्न : ‘मूकनायक वृत्तपत्र’ कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जाते?
उत्तर : मराठी भाषा

प्रश्न : महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कूंकुवाचे कारखाने सर्वात जास्त आहेत?
उत्तर : अहमदनर जिल्हा

प्रश्न : अमेरिकेची ‘नासा’ ही संस्था कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : वॉशिंग्टन

प्रश्न : भारतातील सर्वात जास्त विमानतळ कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर : उत्तर प्रदेश राज्य

प्रश्न : महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ नावाने ओळखले जाते?
उत्तर : जालना जिल्हा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News