Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

KCC : SBI मध्ये खाते उघडणाऱ्यांना सरकार देत आहे 3 लाख रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Friday, August 11, 2023, 5:13 PM

KCC : शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकाकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्याचा लाभ देशातील आज करोडो शेतकरी घेत आहेत. तुम्हीही या योजनांचा लाभ घेऊ शकता.

यातील अशा काही योजना आहेत ज्याची माहिती शेतकऱ्यांना नसते. जर तुम्ही SBI मध्ये उघडले तर तुम्हाला सरकाकडून एकूण 3 लाख रुपयांचा फायदा होईल. किसान क्रेडिट कार्ड असे या योजनेचे नाव आहे. काय आहे योजना जाणून घ्या.

KCC
KCC

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मतानुसार, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा एकमेव उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि इतर गरजांसाठी बँकिंग प्रणालीद्वारे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड खाते उघडा. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसमध्ये योजनेअंतर्गत खाते उघडण्यात येत आहे.

4 टक्के व्याजाने मिळवा कर्ज

Related News for You

  • महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा
  • पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 3 हजार रुपये गुंतवले तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार? पहा….
  • राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; 1-2 नाही तर ‘या’ 9 वेबसाईटवर दहावी (SSC) बोर्डाचा निकाल पाहता येणार !
  • लाडक्या बहिणींची टेन्शन वाढवणारी बातमी ! आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील ‘या’ महिलांनाही मे चा हफ्ता मिळणार नाही

शेतकर्‍यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कमी व्याजदरात आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमीत कमी 7 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल. आनंदाची बाब म्हणजे वेळेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजदरात एकूण 3 टक्क्यांची सवलत देत आहे. अशा प्रकारे योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

या कामांसाठी मिळेल कर्ज

देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या अर्जासाठी 18 ते 75 वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. या योजनेंतर्गत खते, बियाणे, कृषी यंत्रे, मत्स्यपालन, पशुपालन यासह अनेक प्रकारच्या शेतीशी निगडित कामांसाठी कर्ज देण्यात येते.

असा करा अर्ज

जर तुम्हाला KCC या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार शेतकऱ्याला PM किसान पोर्टलवरून सर्वात अगोदर KCC फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि त्याचे एक छायाचित्र तसेच अर्जदाराने शेतीची कागदपत्रे आणि त्याची माहिती फॉर्ममध्ये टाकावी लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या जवळच्या शाखेत जमा करून खाते उघडावे लागणार आहे. बडोदा किंवा इतर कोणत्याही बँकेची त्यानंतर कर्जाची रक्कम संबंधित खात्यात हस्तांतरित करण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा

Maharashtra New Expressway

Vivo X Fold 5: टेक बाजारात विवोचा जलवा! महाकाय 6000mAh बॅटरीसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत फक्त…

सिमेंट कंपनीनं खोटी आश्वासनं देऊन जमीन खरेदी केली, निमगाव खलू येथील शेतकऱ्यांचा आरोप

अहिल्यानगरमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ४० लाखांचा निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला माघारी, विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणी

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 3 हजार रुपये गुंतवले तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार? पहा….

Post Office Scheme

सरकारकडून पाठबळ मिळत नसल्यामुळे अहिल्यानगरमधील साखर कारखाने तोट्यात, माजी आमदार मुरकुटे याचे मत

Recent Stories

आत्ता रिचार्च केले तर थेट 365 दिवसांनीच रिचार्ज करा; JIO- Airtel घेऊन आलेत हे धासू प्लॅन

तणाव वाढला: तुमच्या फोनमध्ये लगेच करा’ही’ सेटींग; इमर्जन्सी अलर्ट कसा मिळवायचा? वाचा

8th Pay Commission: हजारांतला पगार थेट लाखोंत जाणार; काय असते पे लेव्हल स्ट्रक्चर? वाचा

PF च्या पैशातूनही होता येते झटपट श्रीमंत; पैसे वाढविण्याचा ‘हा’ सिक्रेट फाँर्म्यूला माहित आहे का?

घरच्या घरी थिएटरची मजा घ्या ‘या’ टिव्हीवर; Xiaomi ने आणले असे भन्नाट फिचर्सवाले टिव्ही

IPL- 2025 रद्द होणार? BCCI ची आज बैठक; भारत-पाकिस्तान युद्धामुळे घेतला मोठा निर्णय

RBI Rules : बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित असतात का? बँक बुडाली तर? खात्यातील पैसे मिळतात का? वाचा

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य