पाथर्डी तालुक्यात कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडून काढले जाईल, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचा इशारा

पाथर्डी- हिंदु मुस्लिम असा वाद करु नका. माणुस म्हणुन आपण सर्वजण सारखेच आहोत. चांगेल कर्म करा चांगलेच होईल. तुम्ही एकतेने रहा प्रेमाने वागा. देव सर्वांचाच आहे. भक्ती मार्ग स्वीकारा. येथील देवाच्या दारात भेद भाव नको. तुम्ही चांगले राहीले तर प्रशासन तुम्हाला मदत करील. मात्र कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडुन काढले जाईल, असा इशारा पोलिस … Read more

अहिल्यानगरमधील कैकाडी समाज बांधवांनी आमदार सुरेश धस यांची भेट घेत मानले आभार, सभागृहात कैकाडी समाजाविषयी उठवला होता आवाज

मिरजगाव- नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कैकाडी समाजाच्या न्याय विषयी भूमिका मांडल्याने आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कैकाडी समाज बांधवांच्यावतीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत व समर्थन करून आभार मानण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील कैकाडी समाजाची परिस्थिती अतिशय दयनीय असुन विदर्भात त्यांचा समावेश एस.सी प्रवर्गामध्ये आहे. तर मराठवाड्यात त्यांचा समावेश व्ही.जे.एन.टी प्रवर्गामध्ये आहे. एकच समाज दोन वेगवेगळ्या प्रवर्गात … Read more

तिसगावचा तलाठी सतीश धरम ५० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला

करंजी- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि आडगाव या दोन गावांसाठी असलेले तलाठी सतीश रखमाजी धरम (वय ४० वर्षे) यास गुरुवारी ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय सुभाष घोरपडे (वय २७वर्ष धंदा-शेती रा. शिंगवे केशव) यांनी दि.३१ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार … Read more

सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची सात दिवसात बदली करा, कोरडगावच्या नागरिकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कोरडगाव- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील ग्रामपंचायत ही परीसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन कोरडगाव येथील लोकसंख्या जवळजवळ सहा हजाराच्या आसपास पोहचलेली असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावचा कार्यभार असल्याने पुर्ण वेळ गावांसाठी देता येत नाही जे दिवस गावांसाठी निवडलेले आहेत. त्या पैकी ग्रामसेवक एकही दिवस हजर राहत नाही असे काम कोरडगाव … Read more

‘या’ आहेत देशातील सर्वाधिक सुरक्षित Top 16 कार ! भारत एनसीएपी क्रॅश चाचणीत मिळाली 5 स्टार रेटिंग

India's Safest Car

India’s Safest Car : ऑगस्ट महिना सुरू झाला की देशात सणासुदीचा हंगामही सुरु होत असतो. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या सणासुदीच्या हंगामात नवीन गाडी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण भारतातील सर्वाधिक सुरक्षित कारची माहिती पाहणार आहोत. साधारणता कार खरेदी करताना ग्राहक त्या गाडीचे डिझाईन रंग फीचर्स … Read more

छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सातासमुद्रापार नेले- सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे

राशीन- छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सर्वप्रथम सातासमुद्रापार रशियात नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची जागृती आणि चळवळ अण्णा भाऊ साठे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवली म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे यांनी केले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेतर्फे साठे चौकात आयोजित … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस करणाऱ्या राहुरी पोलिसांचा करण्यात आला सन्मान

अहिल्यानगर- बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी पोलिस पथकाने २८ जून … Read more

जनता आपल्या कष्टातून कर भरते, त्यातूनच शासनाची तिजोरी चालते त्यामुळे अधिकाऱ्यांनी पारदर्शक सेवा द्यावी- आमदार आशुतोष काळे

कोपरगाव- जनता आपल्या कष्टातून कर भरते आणि त्या कराच्या माध्यमातून शासनाची तिजोरी भरली जाते. याच करावर शासन यंत्रणा चालते, त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने ही बाब लक्षात घेऊन पारदर्शक आणि तत्पर सेवा देणे आवश्यक आहे. प्रशासन आणि जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल दिनानिमित्त कोपरगाव … Read more

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारचा खोटेपणा उघड, अहिल्यानगर भाजपच्या वतीने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

अहिल्यानगर- मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने निष्पापांना अडकवत मोठा अन्याय केला होता. मात्र, न्यायदेवता ही जागृत आहे. त्यामुळेच १७ वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी कॉग्रेस राजवटीचा खोटेपणा पुढे आला आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर भाजपचे सरचिटणीस महेश नामदे यांनी … Read more

भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

राहाता- अहील्याबाई नगर परिसरातील उत्तर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धरणाचे संवर्धन, पर्यटनविकास आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. भंडारदरा धरणास ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. यंदा … Read more

Ahilyanagar News : 35 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, घटनेचा तपास सुरू

Ahilyanagar News : सोनई जवळील कांगोणी, ता. नेवासा शिवारात हिंगोणी येथील ज्ञानदेव बाळासाहेब खिलारी (वय ३५) यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, अशोक बाळासाहेब खिलारी, रा. हिंगोणी, ता. नेवासा यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात खबर दिली की दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी भाऊ ज्ञानदेव बाळासाहेब खिलारी हा … Read more

‘या’ आहेत Post Office च्या 5 सुपरहिट योजना ! FD पेक्षा अधिक व्याज अन पूर्णतः सुरक्षित

Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण अशा या स्थितीत देखील अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवत आहे. शेअर मार्केट आणि म्युचल फंड मधील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते, म्हणून बहुतांशी लोक येथे गुंतवणुकीला प्राधान्य देत नाही. या ऐवजी बँकांच्या एफडी योजनेत आणि पोस्ट ऑफिसच्या बचत … Read more

खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?

Pune Railway News

Pune Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे ते रिवादरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर मार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अहिल्यानगर मधून थेट मध्य प्रदेश ला जाता येणार आहे आणि ही नगरमधून थेट मध्य प्रदेशात जाणारी पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे. त्यामुळे या … Read more

राहूरी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी, दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीची करण्यात आली सुटका

राहुरी- तालुक्यातील पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी अखेर ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत सुखरूप मिळून आली आहे. या कौतुकास्पद कामगिरीसाठी राहुरी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात एकट्या राहुरी पोलिसांनी ७३ हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा दाखल आणि तपासाची … Read more

राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेणारा पती-पत्नीला अटक, चार दिवसाची पोलिस कोठडी

राहुरी- राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय योजना मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नींना अटक करण्यात आली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या या साखळीचा तपास पोलीस करत असून, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी पोलीस स्टेशन … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांचा भाव तर पपईला ४ हजार रुपये भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी विविध फळांची ४८५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांना ८ हजार रुपयांपर्यंत, तर पपईला ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची १९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची … Read more

जामखेड शहरामध्ये चोरट्यांनी खताचे दुकान फोडत ३ लाखांचे खत, बियाणे व औषधे नेले चोरून

जामखेड- शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळा नंबर आठ मधील कुमटकर अॅग्रो एजन्सी या खताचे दुकान फोडून चोरट्यांनी पावने तीन लाख रुपयांची खताचे बियाणे व औषधे चोरुन नेले. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब बापु कुमटकर यांचे जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार … Read more

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुणगौरव, समन्वयाने काम करण्याचे आमदार संग्राम जगतापांचे आवाहन

अहिल्यानगर- महसूल विभाग हा थेट जनतेच्या संपर्कात येणारा महत्त्वाचा विभाग असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात या विभागाचा मोलाचा वाटा असतो. लोकसहभाग व लोकाभिमुखता हे प्रशासनाचे खरे बळ असून राज्यासह जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी महसूल विभागाने अधिक समन्वयातून काम करावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून प्रत्येक गावात … Read more