आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून सभागृहात मोठी माहिती ! नव्या वेतन आयोगाचे कामकाज कुठवर आलं ?

New Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी आहे. म्हणजेच लवकरच सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन … Read more

ऑगस्ट महिना ठरणार सुपर लकी!’या’ 5 मूलांकांवर सूर्यदेव व राहू करणार धन, यश आणि संधींचा वर्षाव

ऑगस्ट महिना सुरू होताच काही लोकांना जबरदस्त लाभ होणार आहेत. या महिन्यात काही निवडक मूलांक असणाऱ्या लोकांवर सूर्य आणि राहुचा विशेष आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे धनलाभ, पदोन्नती, गुंतवणुकीत नफा अशा अनेक शक्यता त्यांच्या दाराशी येऊन उभ्या आहेत. चला, पाहूया या कोणते आहेत हे भाग्यवान मूलांक. मूलांक 1 मूलांक 1 असलेले लोक म्हणजे जे लोक 1, … Read more

ब्रेकिंग ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘हे’ 5 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार

August Rule Change

August Rule Change : आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. खरंतर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सगळीकडे अगदीच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. पण, एक ऑगस्ट 2025 पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डच्या आणि यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. याव्यतिरिक्त गॅस सिलेंडरचे रेट सुद्धा … Read more

मृत्यूनंतर मालमत्तेचा खरा वारसदार कोण असतो?, नामनिर्देशित व्यक्ती की कायदेशीर वारस? वाचा कायदा काय सांगतो!

तुम्ही आयुष्यात मेहनतीने कमावलेली संपत्ती, बँकेतील ठेवी, विमा, गुंतवणूक यावर तुमचा हक्क असतोच, पण तुमच्या निधनानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. विशेषतः जेव्हा अचानक काही घडतं आणि कुटुंबाला कायदेशीर किचकट प्रक्रियांचा सामना करावा लागतो. अशा वेळी “नामनिर्देशित व्यक्ती” म्हणजे नेमकं काय? ती तुमच्या मालमत्तेची मालकीण होते का? याबद्दल स्पष्ट माहिती असणं फार … Read more

पुणे – अहिल्यानगर – नागपूर दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! 3 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ स्थानकांवर थांबा

Pune Railway

Pune Railway : तीन ऑगस्ट पासून पुणे ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाकडून लवकरच एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रेल्वे कडून आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे ते मध्य प्रदेशातील रिवादरम्यान ही नवीन … Read more

भारतीयांसाठी सुवर्णसंधी! युके, अमेरिका, युएईसह 15 देशांचा व्हिसा मिळवा फक्त 1 रुपयांत; कसं ते जाणून घ्या

परदेशात जाण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कुणाला लंडन पाहायचंय, कुणाला दुबईचं वैभव अनुभवायचंय, तर कुणाला ऑस्ट्रेलिया. पण प्रत्येक वेळेस त्या स्वप्नामध्ये एक अडथळा ठरत आला आहे, व्हिसा शुल्क! हजारो रुपयांचं हे शुल्क अनेक वेळा परवडत नाही आणि स्वप्न पुन्हा बॅगेत बंद होतं. पण आता एक मोठी बातमी आली आहे जी अनेक भारतीय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार एका नव्या हायवेची भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे राजधानी मुंबईत उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये शक्य होतोय. दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती मिळत आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भंडारा ते … Read more

वर्कआउटपासून ते आहारापर्यंत…जाणून घ्या जान्हवी कपूरच्या बॉडी टोनिंग आणि सौंदर्यामागचा मंत्र!

जान्हवी कपूर हिला आज कोण ओळखत नाही? तिचं सौंदर्य, तिची स्टाईल आणि विशेषतः तिचा आर-ग्लास फिगर हे तिच्या चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतं. पण एवढं सगळं सहज मिळालेलं नाही, तर तिच्या मागे आहे कठोर मेहनत, शिस्तबद्ध दिनचर्या आणि फिटनेसबाबतची जबाबदारी. जान्हवीचं हे सौंदर्य फक्त दिसण्यासाठी नाही, तर ते आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. चला, जाणून घेऊया तिच्या या … Read more

ODI मध्ये सर्वात फास्ट शतकं ठोकणारे 10 धडाडीचे फलंदाज, भारतीय नाव शोधूनही सापडणार नाही!

क्रिकेटचा एकदिवसीय फॉरमॅट हा कसोटीची शिस्त आणि टी-20 ची आक्रमकता यांचं विलक्षण मिश्रण आहे. इथे खेळाडूंसमोर वेळेचं बंधन असतं, पण मोठी खेळी करण्याचीही संधी. या मर्यादित षटकांच्या खेळात काही फलंदाजांनी इतक्या वेगात शतकं ठोकली आहेत, की त्यांची नावं ऐकूनच थक्क व्हायला होतं. विशेष म्हणजे, या यादीत दोन वेळा एका खेळाडूचं नाव आहे आणि दुर्दैवाने, भारताचा … Read more

पूजा थाळीत ‘या’5 वस्तु नसतील, तर पूजा करूच नका! अन्यथा लाभाऐवजी होऊ शकतो अनिष्ट परिणाम

दररोज सकाळी आपण जेव्हा मनोभावे देवाच्या मूर्तीजवळ उभं राहतो, तेव्हा हातात एक सुंदर पूजा थाळी असते. पण कधी विचार केलाय का की त्या थाळीत नेमकं काय असावं लागतं? अनेकदा आपण फुलं, दिवा वगैरे ठेवतोच, पण काही गोष्टी जर आपण विसरलो, तर आपली पूजा अपूर्णच ठरते असं मानलं जातं. हे केवळ परंपरेचा भाग नाही, तर आपल्या … Read more

‘हे’ आहेत आर्थिक राजधानी मुंबईतील सर्वाधिक महागडे टॉप 5 परिसर !

Mumbai News

Mumbai News : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. मुंबईत आपल्याला सर्वच प्रमुख कंपन्यांचे मुख्यालय पाहायला मिळतात. देशातील प्रमुख बँकांचे मुख्यालय देखील मुंबईत स्थित आहे. आरबीआयचे मुख्यालय देखील मुंबईतच आहे. याव्यतिरिक्त इतरही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे मुख्यालय आपल्याला मुंबईत दिसतात. हेच कारण आहे की … Read more

आकाशवाणीचे मोईन शेख, देविदास अवलेलु सेवानिवृत्त

अहिल्यानगर : आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन शेख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ देविदास अवलेलु आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर आज (दि.३१ जुलै) सेवानिवृत्त झाले. मोईन शेख यांनी ३७ वर्षांच्या सेवा कार्यकाळात राजकोट, अहिल्यानगर, शिर्डी, सटाणा, संगमनेर याठिकाणी दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रात आपली सेवा बजावली. शिर्डी येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. देवीदास अवलेलु यांनी … Read more

रस्त्यावर पडलेले पैसे घेतल्यास नशिबावर होतो अशुभ परिणाम?, प्रेमानंद महाराजांचा सल्ला ऐकाच!

आपल्या आजूबाजूच्या जगात अनेक गोष्टी अनपेक्षित घडतात. एखाद्या दिवशी रस्त्यावरून जात असताना जर अचानक तुमच्या नजरेस काही नोटा पडलेल्या दिसल्या, तर तुमचं मन क्षणभर गोंधळून जातं, उचलावं की नाही? असा विचार बहुतेकांना होत असतो. अशाच एका साध्या पण खोल प्रश्नाला वृंदावनचे आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर लोकांच्या हृदयाला भिडतंय. रस्त्यावरील … Read more

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनुभवला जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण

लोणी दि.३१ : नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणी पासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल.. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार… या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्याच्या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण त्यांनी अनुभवला! अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले..याचा आनंद मंत्री … Read more

एका क्लिकवर मिळेल मदत! प्रत्येक मुलींच्या फोनमध्ये असायलाच हवे ‘हे’ सरकारी सेफ्टी अॅप, जाणून घ्या अधिक

आजच्या वेगवान जगात मुलींच्या सुरक्षिततेचा विषय केवळ चिंता नाही, तर ती एक गरज बनली आहे. शिक्षण असो की नोकरी, प्रवास असो की रोजची कामं स्त्रिया सर्वत्र सक्रीय असताना त्यांना सुरक्षित ठेवणं समाजाची जबाबदारी आहे. पण प्रत्येक मुलीनेही स्वतःसाठी काही मूलभूत उपाय स्वतःकडे ठेवायला हवेत. यासाठी भारत सरकारने तयार केलेलं एक महत्त्वाचं अ‍ॅप म्हणजे “112 इंडिया … Read more

सिलेंडरमधील गॅस शिल्लक आहे की नाही?, ‘या’ सोप्या ट्रिकने सेकंदात समजेल किती गॅस उरलाय!

आपण सगळेच अशा क्षणांना सामोरे गेलो आहोत, जेव्हा संध्याकाळी कामावरून थकून आलेली व्यक्ती स्वयंपाकाला बसते, आणि अगदी त्या क्षणीच गॅस संपतो. पोळ्या अर्धवट भाजून राहतात, घरच्यांचा चेहरा उतरतो आणि मग सुरु होते आधी पोट भरण्यापेक्षा गॅसवाल्याला कॉल करण्याची धावपळ. हे चित्र अनेक घरांमध्ये वारंवार घडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की याचं एक अतिशय सोपं … Read more

Bank of Baroda Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी! 330 रिक्त जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा

BANK OF BARODA JOBS 2025

Bank of Baroda Jobs 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 330 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more

लिपस्टिकपासून…सगळ्याच गोष्टीत लपलाय ‘हा’ विषारी घटक! आरोग्यावर होणारे परिणाम ऐकून धक्का बसेल

आज आपण जेवढं आरोग्याबाबत सजग झालो आहोत, तेवढंच आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही लपलेले धोके अजूनही दुर्लक्षित राहतात. आपण दररोज वापरत असलेल्या काही गोष्टी अशा असतात, ज्या दिसायला निरुपद्रवी वाटतात, पण वास्तवात त्या आपल्या शरीरात जाऊन गंभीर आजारांना निमंत्रण देतात. याच पद्धतीने, अलीकडील एका संशोधनातून उघड झालं आहे की काही विशिष्ट कृत्रिम रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे टाइप … Read more