श्रीराम भक्त हनुमानजी स्वतः म्हणाले होते, “माझं नाव सकाळी घेऊ नका”, जाणून घ्या यामागे लपलेली पौराणिक कथा!

सकाळचे पहाटेचं वातावरण हे शांतता आणि नव्या दिवसाची सुरुवात असते. अशा वेळेस आपण आपल्या आवडत्या देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरूवात करतो. पण काही घरांमध्ये असा एक विचित्र नियम पाळला जातो की सकाळी उठल्यावर सर्वात आधी हनुमानजींचं नाव घेऊ नये. लोक म्हणतात की जर असं केलं, तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. हा विश्वास खरंच इतका गूढ … Read more

अंटार्क्टिकामध्ये शास्त्रज्ञांचा नवीन शोध, समुद्राखाली लपलेलं अनोखं जग उघडकीस! ऐकून तुम्हीही हादरून जाल

अंटार्क्टिकाचे विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश नेहमीच मानवी कुतूहलाचे केंद्र राहिले आहे. पृथ्वीवरील या अतिशय थंड आणि एकाकी भागात अजूनही अशी अनेक रहस्यं दडलेली आहेत, जी आपण पूर्णपणे उलगडलेली नाहीत. आणि अलीकडेच शास्त्रज्ञांच्या एका संशोधनातून असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली एक नवेच ‘जग’ लपलेले असू शकते. एक असं जलप्रवाहांचं जटिल जाळं, जे आजवर … Read more

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ एप्लीकेशनमधून घरबसल्या नवीन सदस्याचे नाव जोडता येणार

Ration Card News

Ration Card News : सरकारकडून रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्याचा लाभ दिला जातो. रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे जोडली जातात. मात्र, घरात नव्या सदस्याच्या आगमन झाले, म्हणजे जर घरात नववधू आली किंवा नवीन बाळाचा जन्म झाला तर त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेशन कार्ड मध्ये … Read more

पुण्यातून कोकणातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 15 रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी साप्ताहिक गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी अशा दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत आणि या … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून श्रीशैलमसाठी सुरू झाली नवीन बससेवा, पहा संपूर्ण वेळापत्रक

ST Bus Service

ST Bus Service : महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा अध्यात्मिक साधनेचा काळ म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद असतो आणि या महिन्यात अनेकजण भगवान शंकराच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर, उज्जैन, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, परळी वैजनाथ, श्रीशैलम यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भेटी देतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या श्रावण महिन्यात एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणार … Read more

Bank Of Baroda कडून गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे जमिनीचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळतो. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. प्लॉट, फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस घेणं आता सोपं नाहीये. वाढत्या महागाईमुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मात्र बँकांच्या आर्थिक मदतीमुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न … Read more

Ahilyanagar News : थोरात कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या भोजापुर चारीतून आलेल्या पाण्याने शेतकरी आनंदी

Ahilyanagar News : दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळावे याकरता स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचा आग्रह धरला आणि हे धरण व कालवे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. उर्वरित वरच्या गावांसाठी थोरात कारखान्याच्या माध्यमातून 1994- 95 मध्ये भोजापुर चारी तयार करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात वेळोवेळी निधी मिळून … Read more

2 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 बँका ; 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

FD News

FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार आहात, पण कोणत्या बँकेत गुंतवणूक करावी, यामुळे गोंधळले आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली. आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील … Read more

कोणी फुटवेअर ब्रँडचा बादशाह,तर कुणी IT टायकोन!‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योजक कुटुंब

भारतात अनेक समुदायांनी आपल्या कष्ट, हुशारी आणि धाडसाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. त्यात मुस्लिम उद्योजकांचं योगदान विशेष लक्षवेधी आहे. आज आपण अशाच पाच मुस्लिम कुटुंबांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीने नाव कमावलं. काहींनी आयटी, काहींनी हेल्थकेअर, तर काहींनी बूट विकून अब्जावधींचा व्यवसाय उभारला. त्यांच्या यशामागे आहे कठोर मेहनत, दूरदृष्टी … Read more

हार्ट अटॅकचा धोका 90% टळेल! रोजच्या आहारात करा ‘या’ 5 सुपरफूड्सचा समावेश

आजच्या धावपळीच्या जगात हृदयविकार हा केवळ वृद्धांचे आजार राहिलेले नाहीत. लहान वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. यामागे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या आहाराचे सेवन आणि व्यायामाचा अभाव. पण काही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध सुपरफूड्सचा नियमित आहारात समावेश केला, तर हृदयाला होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. खालील 5 सुपरफूड्स तुम्ही तुमच्या आहारात कसे समाविष्ट करू शकता, ते … Read more

2100 सोडा आता 1500 पण मिळणार नाहीत ! ‘या’ लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचा लाभ, कारण आहे शॉकिंग

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत 50 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्या महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, 21 वर्षांपेक्षा कमी वय … Read more

क्लायमेट चेंजचं भीषण उदाहरण! भारत आणि बांगलादेशमध्ये वादाचे कारण असलेले ‘हे’ बेट अखेर समुद्रात बुडाले, नेमकं काय घडलं?

बंगालच्या उपसागराच्या शांत लाटांखाली एक गूढ आणि विस्मयकारक कहाणी कायमची दडपली गेली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात अनेक दशकांपासून वादाचे कारण ठरलेले ‘न्यू मूर आयलंड’ हे बेट आता संपूर्णपणे समुद्राच्या पाण्यात विलीन झाले आहे. एकेकाळी जागतिक पातळीवर राजकीय चर्चेचा विषय ठरलेले हे बेट आता नकाशावरूनही गायब झाले असून त्याचे अस्तित्व केवळ जुन्या दस्तऐवजांपुरते उरले आहे. … Read more

दीड तासांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील 2400 कोटी रुपयांच्या केबल ब्रिजला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra News

Maharashtra News : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहर व उपनगरांमधील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. मढ ते वर्सोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केबल स्टेड ब्रिज तयार केला जाणार आहे. मढ ते वर्सोवा केबल स्टेड ब्रिज … Read more

‘या’ देशात राष्ट्रीय प्राणी म्हणजे थेट मेजवानी, लोक प्रेमाने खातात त्याचे मांस! नाव ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

जगातील जवळजवळ प्रत्येक देशाचा स्वतःचा राष्ट्रीय प्राणी असतो, जो त्या देशाच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो. जसे भारतासाठी वाघ किंवा अमेरिकेसाठी गरुड. पण कल्पना करा, जर एखादा देश आपल्या राष्ट्रीय प्राण्यालाच रोजच्या जेवणात वापरत असेल? ही गोष्ट कुठे तरी असंभव वाटेल, पण सौदी अरेबियामध्ये हीच बाब खरी ठरते. उंट जो या देशाचा राष्ट्रीय प्राणी … Read more

एका तिकीटाची किंमत तब्बल ₹20,90,760 रुपये, ‘ही’ आहे भारतामधील सर्वात आलिशान ट्रेन!

भारतीय रेल्वे म्हणजे स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी योग्य प्रवासाचा पर्याय, हे चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण या व्यवस्थेतील एक अत्यंत महागडा, श्रीमंतांसाठी खास असा पर्यायही आहे “महाराजा एक्सप्रेस”. या प्रीमियम लक्झरी ट्रेनचं एकाच तिकीटाचं मूल्य ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. कारण प्रेसिडेन्शियल सूटमध्ये प्रवास करायचा असेल, तर प्रवाशाला सुमारे ₹20,90,760 म्हणजेच अंदाजे 24,890 अमेरिकन डॉलर्स … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला मिळणार आणखी एका रिंग रोडची भेट ! 6 तालुक्यांमधील 36 गावांमधून जाणार Ring Road, गावांची यादी पहा….

Maharashtra Ring Road

Maharashtra Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशाच आता उपराजधानी नागपूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, अलीकडील काही वर्षांमध्ये उपराजधानी नागपूरचा विस्तार फारच जलद गतीने झालाय. यामुळे मुंबई पुणे प्रमाणेच नागपूरमध्ये देखील अलीकडील काही वर्षांमध्ये … Read more

इतिहासातील सर्वात श्रीमंत निजाम!‘हिऱ्याचा’ पेपरवेट वापरणारा हा राजा कोण होता?, वाचा थक्क करणारी कहाणी

हैदराबादच्या इतिहासात एक काळ असा होता, जेव्हा संपत्तीच्या कल्पनाही सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरच्या होत्या. याच काळात जन्म घेतलेल्या सहाव्या निजाम मीर मेहबूब अली खान यांचे आयुष्य म्हणजे विलासी जगण्याचा परमोच्च नमुना. त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीपासून ते त्यांच्या दागिन्यांच्या निवडीपर्यंत सर्व काही भव्य आणि झगमगाटाने भरलेले होते. पण या सगळ्या वैभवात एक गोष्ट अशी होती, जी आजही ऐकली … Read more

पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे मुलं जन्मतात ‘या’ तारखांना, सुंदर आणि समजदार मुलींसोबत करतात सुखी संसार!

अनेक वेळा आपण विचार करतो की एखाद्या माणसाचा स्वभाव, नाती टिकवण्याची क्षमता आणि आयुष्यातील मोठे निर्णय हे अगदी जन्मदिवशीच ठरतात का? आपल्या संस्कृतीत अंकशास्त्र म्हणजेच ‘Numerology’ ही अशी एक शाखा आहे, जी अशा प्रश्नांना थोड्याफार प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आज आपण अशाच काही जन्मतिथींच्या आधारावर मुलांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेणार आहोत, ज्या तारखांना जन्मलेली … Read more