श्रीराम भक्त हनुमानजी स्वतः म्हणाले होते, “माझं नाव सकाळी घेऊ नका”, जाणून घ्या यामागे लपलेली पौराणिक कथा!
सकाळचे पहाटेचं वातावरण हे शांतता आणि नव्या दिवसाची सुरुवात असते. अशा वेळेस आपण आपल्या आवडत्या देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरूवात करतो. पण काही घरांमध्ये असा एक विचित्र नियम पाळला जातो की सकाळी उठल्यावर सर्वात आधी हनुमानजींचं नाव घेऊ नये. लोक म्हणतात की जर असं केलं, तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. हा विश्वास खरंच इतका गूढ … Read more