महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला मिळणार आणखी एका रिंग रोडची भेट ! 6 तालुक्यांमधील 36 गावांमधून जाणार Ring Road, गावांची यादी पहा….

Maharashtra Ring Road

Maharashtra Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशाच आता उपराजधानी नागपूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, अलीकडील काही वर्षांमध्ये उपराजधानी नागपूरचा विस्तार फारच जलद गतीने झालाय. यामुळे मुंबई पुणे प्रमाणेच नागपूरमध्ये देखील अलीकडील काही वर्षांमध्ये … Read more

इतिहासातील सर्वात श्रीमंत निजाम!‘हिऱ्याचा’ पेपरवेट वापरणारा हा राजा कोण होता?, वाचा थक्क करणारी कहाणी

हैदराबादच्या इतिहासात एक काळ असा होता, जेव्हा संपत्तीच्या कल्पनाही सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरच्या होत्या. याच काळात जन्म घेतलेल्या सहाव्या निजाम मीर मेहबूब अली खान यांचे आयुष्य म्हणजे विलासी जगण्याचा परमोच्च नमुना. त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीपासून ते त्यांच्या दागिन्यांच्या निवडीपर्यंत सर्व काही भव्य आणि झगमगाटाने भरलेले होते. पण या सगळ्या वैभवात एक गोष्ट अशी होती, जी आजही ऐकली … Read more

पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे मुलं जन्मतात ‘या’ तारखांना, सुंदर आणि समजदार मुलींसोबत करतात सुखी संसार!

अनेक वेळा आपण विचार करतो की एखाद्या माणसाचा स्वभाव, नाती टिकवण्याची क्षमता आणि आयुष्यातील मोठे निर्णय हे अगदी जन्मदिवशीच ठरतात का? आपल्या संस्कृतीत अंकशास्त्र म्हणजेच ‘Numerology’ ही अशी एक शाखा आहे, जी अशा प्रश्नांना थोड्याफार प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आज आपण अशाच काही जन्मतिथींच्या आधारावर मुलांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेणार आहोत, ज्या तारखांना जन्मलेली … Read more

‘हा’ आहे जगातील सर्वात दुर्मिळ आणि अमूल्य हिरा, किंमत ऐकून थक्क व्हाल!

एका लहानशा दगडामध्ये इतकी ताकद असू शकते की तो अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतो, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण कोहिनूर हिऱ्याची गोष्ट यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे. त्याचा इतिहास जितका राजेशाही आहे, तितकाच तो रहस्यमय आणि वादग्रस्त देखील आहे. हा हिरा केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही, तर सत्तेच्या लालसेचा, साम्राज्यांच्या उत्थान-पराभवाचा आणि शापित संपत्तीचा देखील एक … Read more

एक नव्हे, तब्बल 8 प्रजातीचे असतात हत्ती! भारतात कोणत्या प्रकारचे आढळतात? जाणून घ्या फरक

हत्ती हा अत्यंत बुद्धिमान, कुटुंबकेंद्रित, भावनाशील आणि जगभरात सांस्कृतिकदृष्ट्याही आदराने पाहिला जाणारा प्राणी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की आपण जे हत्ती पाहतो किंवा त्यांच्याबद्दल वाचतो, ते फक्त एकाच प्रकारात मोडत नाहीत? आज जगभरात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती अस्तित्वात आहेत, आणि त्यांच्यामध्ये दिसण्यात, वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतींमध्ये कमालीचे फरक आहेत. … Read more

विराट कोहली, द्रविड, युसूफलाही मागे टाकलं! ‘हा’ युवा खेळाडू बनला इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज

इंग्लंडची भूमी, जी अनेक आशियाई फलंदाजांसाठी नेहमीच कसोटी ठरली आहे तिथे शुभमन गिलने इतिहासात आपले नाव ठळक अक्षरांनी कोरले आहे. मोहम्मद युसूफ, राहुल द्रविड, विराट कोहली आणि सुनील गावस्करसारख्या महान खेळाडूंनाही मागे टाकत गिलने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनण्याचा पराक्रम गाठला आहे. सुनील गावस्कर या यादीची सुरुवात होते महान फलंदाज सुनील … Read more

मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी !

Mumbai Railway

Mumbai Railway : मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती … Read more

कियारा अडवाणीच्या मावशीवर फिदा होता सलमान खान?, वर्षांनंतर उघड झाली भाईजानची पहिली लव्ह स्टोरी

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान हा जसा त्याच्या स्टारडमसाठी ओळखला जातो, तसाच तो त्याच्या प्रेमप्रकरणांसाठीही कायमच चर्चेत राहतो. ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ यांच्यासोबतचे त्याचे संबंध तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण ‘भाईजान’च्या पहिल्या प्रेमाविषयी फार थोडे लोक जाणतात आणि ही गोष्ट जितकी गुपित होती, तितकीच ती इमोशनलही आहे. सलमान खानचे पहिले प्रेम सलमान खान वयाच्या 19 व्या … Read more

कलावाशी संबंधित 5 नियम कोणत्याही पूजेनंतर लक्षात ठेवा, नाहीतर दुष्परिणाम भोगावे लागतील!

आपल्या परंपरांमध्ये जेव्हा कोणतीही पूजा, संस्कार किंवा धार्मिक विधी पार पाडले जातात, तेव्हा त्या प्रसंगी कलावा किंवा रक्षासूत्र हे खास महत्त्व राखते. मनगटावर बांधले जाणारे हे दोर केवळ एक धार्मिक वस्तू नसून, आस्था, श्रद्धा आणि आत्मिक संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. पण अनेकांना यासंबंधीचे नियम माहिती नसतात. विशेषतः, कलावा कधी काढावा आणि त्याचं योग्य प्रकारे विसर्जन … Read more

समुद्रातले राक्षस! ‘हे’ आहेत पृथ्वीवरील 5 सर्वात भयानक जलचर प्राणी, एकाच चाव्यात महाकाय जहाजही फोडतात

समुद्राचं विशाल आणि अनोळखी जग हे केवळ सौंदर्यानं भरलेलं नसतं, तर तितकंच भयावह आणि थरारकही असतं. जमिनीवर जसं आपलं जग आहे, तसंच खोल समुद्राच्या गर्भातही एक वेगळं, अज्ञात आणि प्रचंड जीवसृष्टीचं साम्राज्य आहे. इथं काही जीव असे आहेत जे फक्त त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या भयंकर ताकदीसाठीही ओळखले जातात. हे जीव इतके धोकादायक असतात की … Read more

कॅमेरा नाही, मायक्रोफोन नाही…तरीही तुमच्यावर लक्ष ठेवणारं तंत्रज्ञान आलंय! जगभरात Who-Fi ने उडवली खळबळ

तुम्ही घरात शांतपणे फिरत आहात, कपडे बदलत आहात, एखाद्या खाजगी क्षणात हरवलेले असता… आणि कुणीतरी तुमचं प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक पाहतंय. तेही कॅमेरा, मायक्रोफोन किंवा कोणताही पारंपरिक साधनाशिवाय. हे ऐकून अंगावर शहारा आला ना? पण हे आता शक्य झालं आहे Who-Fi नावाच्या नव्या वायफाय तंत्रज्ञानामुळे. काय आहे Who-Fi तंत्रज्ञान? वायफाय म्हणजे इंटरनेटसाठीचा सवयीचा सोबती, पण आता … Read more

ना न्यायालय, ना सैन्य, ना चलन…तरीही ‘हा’ देश ठरतो जगातला सर्वात श्रीमंत आणि सुरक्षित देश! कारण वाचून हैराण व्हाल

युरोपच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये, एका छोट्याशा देशाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्याचं नाव आहे लिक्टेंस्टाइन. हा देश दिसायला जरी लहान असला, तरी त्याचं वैशिष्ट्य आणि जीवनशैली खूप मोठी आहे. ना स्वतःचं सैन्य, ना चलन, ना विमानतळ तरीही हा देश जगातील श्रीमंत आणि सुरक्षित देशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवतो. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण लिक्टेंस्टाइनचं … Read more

भारतातील एकमेव ऐतिहासिक रेल्वे स्टेशन जिथे आजही एकही ट्रेन थांबत नाही, तुम्हाला माहितेय का यामागचं गूढ?

भारतात रेल्वेचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच तो विस्मयकारकही आहे. हजारो स्टेशनांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण या अफाट रेल्वे जाळ्यात एक असेही स्टेशन आहे, ज्याच्या नावात जरी “स्टेशन” असले तरी तेथे एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे पूर्णपणे खरं आहे. आणि यामागील कहाणी भारताच्या इतिहासाशी आणि शेजारच्या … Read more

MK-84 पेक्षाही 3 पट घातक, ‘या’ देशाने बनवला जगातील सर्वात विध्वंसक नॉन-न्यूक्लियर बॉम्ब!

जर जगातील सर्वांत विनाशकारी बॉम्बांचा उल्लेख झाला, तर आपल्याला लगेच अमेरिकेचा MK-84 आठवतो. पण आता तुर्कीने असा एक पारंपरिक बॉम्ब तयार केला आहे जो MK-84 पेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. ‘GAZAP’ नावाचा हा बॉम्ब नुकताच तुर्कीने जगासमोर सादर केला असून, सध्या तो संपूर्ण जागतिक संरक्षण तज्ज्ञांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘GAZAP बॉम्ब’ची वैशिष्ट्ये इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार ! फडणवीस सरकार मधील मंत्र्यांची मोठी घोषणा

Government Employee Retirement Age

Government Employee Retirement Age : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि देशभरातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 वर्ष करण्यात यावे अशी मागणी उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जातोय. गेल्या शिंदे सरकारच्या काळात यासाठी सर्वाधिक पाठपुरावा झाला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि … Read more

तुमच्या राशीनुसार रोज करा ‘इष्ट देवता’ची पूजा; सुख, समृद्धी आणि धनसंपत्ती तुमच्या पावलाशी येईल!

आपलं नशिब नेहमीच आपली साथ देत नाही, पण जर योग्य देवतेची भक्ती केली, तर ते नशिबही तुमच्या बाजूने झुकू शकतं, हे आपल्या पूर्वजांचं आणि शास्त्राचंही मत आहे. आपल्या राशीप्रमाणे एक विशिष्ट इष्ट देव असतो, ज्याच्या नित्य पूजा-अर्चनेमुळे आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदू शकते. चला तर मग, तुमच्या राशीनुसार तुमचे इष्ट देव कोण आहेत हे … Read more

9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट यादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच हा प्रवासाचा कालावधी चार तासापर्यंत कमी होणार आहे. कारण राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून या प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट … Read more

Samudrik Shastra : चालायची ‘ही’ सवय देते गरिबीला आमंत्रण?, राहू-शनीच्या प्रकोपामुळे आयुष्य कधीच सुधारत नाही!

आपल्या चालण्याची पद्धत ही केवळ बाह्य वागणूक नाही, तर ती आपल्या जीवनातील उर्जेचे प्रतिबिंब असते. पण काही सवयी अशा असतात की त्या केवळ वाईट दिसतातच नाहीत, तर त्यांच्या मागे लपलेला ज्योतिषशास्त्रीय आणि सामुद्रिक शास्त्रातील अर्थ देखील गंभीर असतो. ‘पाय ओढून चालणे’ ही त्यापैकीच एक सवय आहे, जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते, पण खरे पाहता ती … Read more