श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने स्वतंत्र बाजारतळ उभारून आठवडे बाजार भरवा, स्थानिक रहिवाश्यांची मागणी

श्रीरामपूर- शहरातील मोरगे वस्ती, संजीवनी हॉस्पिटल परिसरात नियमित भरणारा आठवडे बाजार आजपासून म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरणार असल्याचे नगरपालिकेने सांगितले आहे. मात्र, आठवडे बाजार म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरविल्यामुळे तेथील रहिवासी भागात अनेक अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने पर्यायी जागा शोधून कायमस्वरुपी स्वतंत्र बाजारतळ उभारावा, अशी मागणी कॉलनीतील रहिवाशी नागरीकांची आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनासह … Read more

GK 2025: भारतीय रेल्वेच्या ट्रॅकखाली दगडांची बारीक कच का टाकली जाते?, उत्तर तुमच्या कल्पनेपलीकडचं!

रेल्वे रुळांवरून ट्रेन वेगाने धावत असते तेव्हा आपण ती फक्त एक भल्या मोठ्या यंत्रासारखी पाहतो. पण या धावणाऱ्या ट्रेनच्या मागे अनेक तांत्रिक गोष्टी लपलेल्या असतात, ज्या तिच्या सुरक्षित, सुरळीत आणि अचूक धावण्याची खात्री देतात. अशीच एक महत्त्वाची बाब म्हणजे, रेल्वे रुळांभोवती आणि त्याच्या मध्ये ठेवले जाणारे लहान खडे. तुम्हीही कधी तरी हे दगड पाहिले असतील … Read more

केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 16,241 कोटी रुपयांच्या महाराष्ट्रातील ‘या’ 12 रेल्वे मार्गांना मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याशिवाय रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. म्हणूनच बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दाखवतात. यामुळे रेल्वे कडून रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जातात. देशातील अनेक भागांमध्ये नवनवीन रेल्वे … Read more

भारतीयांसाठी सुवर्णसंधी! अवघ्या ₹22, 000 मध्ये परदेशात राहण्याची संधी, रिमोट वर्कही करता येणार; ‘या’ देशाकडून गोल्डन ऑफर

अनेकांना परदेशात जाऊन काम करण्याची इच्छा असते.मात्र, बाहेरच्या देशातील खर्च पाहून हा विचार मागेच पडतो. तर कधी-कधी व्हिसामुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही.मात्र, अशाच लोकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेला न्यूझीलंड आता भारतीयांसाठी एक अनोखी संधी घेऊन आला आहे. फक्त सुमारे 22,000 रुपयांमध्ये तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता, … Read more

OTP विसरा, आता फेस आयडी व फिंगरप्रिंटने 3 सेकंदात होणार पेमेंट! देशातील ‘या’ एकमेव बँकेने सुरू केली भन्नाट डिजिटल सेवा!

ऑनलाइन पेमेंट करताना दरवेळी येणारा ओटीपी उशिरा आल्याने किंवा न मिळाल्याने अनेकांचे व्यवहार अर्धवट राहून जातात. यामुळे वेळही वाया जातो, आणि एक संतापही निर्माण होतो. पण, आता यावर एक दिलसादायक मार्ग निघाला आहे. फेडरल बँकेने एक अशी प्रणाली सुरू केली आहे जिच्यामुळं ना ओटीपी लागणार, ना वेळ वाया जाणार. फक्त चेहरा दाखवून किंवा बोट ठेवून … Read more

भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांची यादी, इथल्या शहरांत लोक राजासारखं आयुष्य जगतात! टॉप-10 मध्ये महाराष्ट्र कितव्या नंबरवर?

भारतात विविधतेने नटलेली राज्यं आहेत. प्रत्येकाचं वेगळं सौंदर्य, संस्कृती आणि परंपरा. पण या सर्वांमध्ये काही राज्यं अशी आहेत ज्यांनी केवळ सांस्कृतिकदृष्ट्या नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. या राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान इतकं उंचावलंय की त्यांची घरं राजवाड्यांना लाजवतील, आणि त्यांच्या जीवनशैलीत शाही थाट स्पष्टपणे दिसतो. आज आपण भारतातील अशाच 10 राज्यांची … Read more

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेचा राजीनामा घ्या, जिल्हाधिकाऱ्यांना छावा संघटनेचे निवेदन

अहिल्यानगर- मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कडक कार्यवाही करुन वादग्रस्त कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण, छावा संघटनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा सांगळे, शिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, इंटकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डीले, वारकरी संघाचे आबा … Read more

Ahilyanagar Politics : महायुती सरकारकडे राज्य चालवण्याची पात्रता नाही, मनमानी कारभारामुळेे ठेकेदार अडचणीत !

Ahilyanagar Politics : महायुती सरकारने मागील वर्षी कामांचे वाटप मनमानी पद्धतीने केल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. राज्याचे अर्थसंकल्प व कामांचे प्रमाण यातील ताळमेळच सरकारच्या हातातून निघाला आहे. परिणामी ठेकेदारांची कामे पूर्ण होऊनही त्यांचे बिले निघत नाहीत. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा संदर्भ … Read more

दारू पिऊन नाही तर दूध पिऊन गटारी अमावस्या साजरी करा, अकोल्यात महिलांचा प्रेरणादायी उपक्रम, आमदाराचाही सहभाग

अकोले- गटारी अमावस्या म्हटली की दारूच्या पायर्यांची कल्पना सहजच डोळ्यापुढे येते. मात्र यंदा अकोले तालुक्यात या परंपरेला छेद देत एकल महिलांनी “दारू नको, दूध प्या” या घोषवाक्याखाली गटारीला दारूचा धिक्कार करत समाजप्रबोधनाचा अभिनव उपक्रम राबवला. अकोले तालुक्यातील एसटी स्टँड परिसरात ‘द दारूचा नव्हे, दुधाचा’ असा फलक लावण्यात आला होता. याच ठिकाणी आमदार डॉ. किरण लहामटे … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा परिसरात पावसाची दमदार हजेरी, भंडारदरा ७७ टक्के तर निळवंडे धरण ७६ टक्के भरले

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा साठा ८६१० दलघफूट इतका झाला असून, साठा ७७.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विजनिर्मिती केंद्रातून ८४० क्युसेकने प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती भंडारदरा धरण शाखेकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा … Read more

संगमनेरमध्ये कुरेशी समाजाने कत्तलखाने बंद केल्याच्या निर्णयानंतरही शहरात खुलेआम कत्तलखाने सुरूच, पोलिसांकडून दुर्लक्ष

संगमनेर- कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय मुस्लिमांच्या राज्यस्तरीय संघटनेने घेऊनही संगमनेर शहरातील कत्तलखाने खुलेआम सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील कुरेशी समाजातील कत्तलखाना चालकांनी कत्तलखाने बंद केल्यानंतर याचा फायदा घेत अन्य नागरिकांनी शहरातील विविध भागात कत्तलखाने सुरू केले आहेत. पोलीस प्रशासनाचे मात्र या कत्तलखांन्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरांमध्ये … Read more

…..तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2025 चा पगार मिळणार नाही ! फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची मोठी माहिती

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात. अनेकांना सरकारी नोकरीचे अप्रूप वाटते. सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सेट असा अनेकांचा समज आहे. सरकारी नोकरी मधील सुरक्षितता, पगारा व्यतिरिक्त मिळणारे लाभ, निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अशा सगळ्याच गोष्टी नवयुवकांना सरकारी नोकरीकडे आकर्षित … Read more

शहरातील तरुण ‘अर्बन हार्ट सिंड्रोम’च्या विळख्यात, काय आहेत याची लक्षणे? वेळीच व्हा सावध!

शहरांमध्ये राहणं म्हणजे संधींचा सागर, पण त्याचबरोबर काही नकळत येणाऱ्या आरोग्याच्या संकटांची सावलीही असते. कामाच्या धावपळीत, तणावाच्या ओझ्याखाली आणि वेगवान जीवनशैलीत हरवलेला माणूस कधी कधी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत जातो. अलीकडे डॉक्टरांनी याच संदर्भात ‘अर्बन हार्ट सिंड्रोम’ या नव्या आणि धोकादायक पद्धतीने वाढणाऱ्या हृदयरोगाबाबत गंभीर इशारा दिला आहे. काय आहे अर्बन हार्ट सिंड्रोम? अर्बन हार्ट … Read more

कोंबडीच्या संपर्काशिवायही अंडी तयार होतात?, मग ही अंडी शाकाहारी की मांसाहारी? उत्तर वाचून धक्काच बसेल!

भारतीय आहारात अंडी आवर्जून खाल्ली जातात. यामध्ये भरपूर पोषण असल्याने सकाळच्या नाश्त्यात हमखास अंडी खाल्ली जातात. मात्र, हीच अंडी शाकाहारी की मांसाहारी यावर अजूनही अनेकांचा संभ्रम कायम आहे. काहींना वाटतं की अंडी खाल्लं म्हणजे आपण मांसाहार केला, तर काही जण ते शाकाहारी आहाराचा भाग मानतात. एवढंच काय, काहींना तर दूधही मांसाहारी वाटतं कारण ते प्राण्यांपासून … Read more

प्रत्येकाच्या देवघरात असणारा ‘हा’ 10 रुपयांचा पदार्थ आहे सापांचा सर्वात मोठा शत्रू ! घरात दररोज पेटवा हा पदार्थ सापांचा धोका दूर होणार

Snake Viral News

Snake Viral News : सध्या नैऋत्य मान्सूनमुळे सगळीकडे अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. मात्र या पावसाळ्याच्या कालावधीत सापांचा धोका देखील प्रचंड वाढत असतो. खरे तर भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आहेत मात्र त्यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहे. भारतात आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींपैकी काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. पण असे असतानाही देशात सर्पदंश आणि मरण पावणाऱ्यांची … Read more

जेऊर परिसरात विद्यार्थीनींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना गावातील तरूण शिकवणार धडा

जेऊर – नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा वाढता उपद्रव लक्षात घेता गावातील तरुणांनी एकत्र येत टपरींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालय तसेच विद्यालय परिसरातील रस्त्यांवर गस्त घालून विद्यार्थिनींच्या रक्षणासाठी तरुण एकवटणार आहेत. तरुणांच्या भूमिकेमुळे विद्यार्थिनी तसेच पालक वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. जेऊर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रोड रोमीओंनी उच्छाद मांडला आहे. गावातील … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधील 39 तालुके आणि 371 गावांमधून जाणार नवा महामार्ग ! 8,615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्ग 100% क्षमतेने सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे. या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते नागपूर … Read more

वीजबिल थकल्याने शेवगाव-पाथर्डीच्या पाणी योजनेचा उडाला बोजवारा, नागरिकांची आठवड्यापासून पाण्यासाठी भटकंती

पाथर्डी- वीजबिल थकल्याने शेवगाव – पाथर्डी पाणीयोजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून बंद झाल्याने पाथर्डी शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गेल्या सहा ते नऊ दिवसांपासून शहराच्या विविध भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. पिण्याच्या पाण्याचे जार, सांडपाण्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी भाव वाढ केली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. पाथर्डी शहरासह शेवगाव … Read more