महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांनाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! 26 ऑगस्टला होणार उदघाट्न

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे … Read more

PF खात्यात कमी रक्कम असतानाही मिळेल लाखोंचा विमा! नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा, जाणून घ्या क्लेम करण्याची संपूर्ण प्रक्रिया

देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारातून थोडीफार रक्कम कापली जाते, भविष्य निर्वाह निधीसाठी. ही रक्कम कधीच फारशी महत्त्वाची वाटत नाही, पण आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडल्यावर, हाच निधी कुटुंबासाठी आधार बनतो. विशेषतः, जेव्हा कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा हेच पैसे त्यांच्या पाठीमागे असलेल्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकतात. ईपीएफओचे नवीन नियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी … Read more

चीन-पाकिस्तान सोडा, अमेरिकाही हादरला! भारताने बनवली जगातील सर्वात विध्वंसक तोफ, रेंजची जगभरात चर्चा

भारताचं संरक्षण क्षेत्र हे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने विकसित होत आहे. एकेकाळी परकीय शस्त्रास्त्रांवर अवलंबून असणाऱ्या भारताने आता स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर अशी शस्त्रं निर्माण केली आहेत की जगातील बलाढ्य देशांनाही त्याचं कौतुक वाटतंय. नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या हवाई ताकदीचं दर्शन घडलं. सुखोई आणि राफेल विमानांपासून ब्रह्मोस मिसाईलपर्यंत अनेक यंत्रणांची चर्चा झाली. पण … Read more

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट, पगारात होणार भरभक्कम वाढ?

सरकारी नोकरदार वर्गासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाची (8th Central Pay Commission) स्थापना करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. अनेक महिने चर्चा सुरू असलेला हा विषय अखेर अधिकृत पातळीवर पोहोचल्याचे संकेत मिळाले असून, लवकरच या आयोगाच्या घोषणा अधिक स्पष्ट होतील. सरकारने … Read more

केवळ स्वयंपाकासाठी नाही, काळी वेलची आहे तुमच्या प्रत्येक आजारावर घरगुती उपाय! जाणून घ्या फायदे

स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये अनेक वेळा असे घटक लपलेले असतात, जे चव वाढवण्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक उपयोगी ठरतात. याचपैकी एक म्हणजे काळी वेलची. साधी दिसणारी, पण गुणांनी भरलेली ही वेलची आपल्या आरोग्याच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय ठरू शकते. आयुर्वेदात याचा उल्लेख केवळ एक मसाला म्हणून नाही, तर विविध रोगांवरील प्रभावी औषध म्हणून केला गेला आहे. काळी वेलची ही … Read more

प्रवरा नदीच्या पात्रातून घरकुलाच्या नावाखाली सुरूय बेकायदेशीर वाळू उपशा, तक्रार करूनही प्रशासनाकडून डोळेझाक

शिर्डी- विधानसभा मतदारसंघातील शिबलापूर (माळेवाडी) येथील प्रवरा नदीच्या पात्रातून घरकुल योजनेच्या नावाखाली सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुन्तोंडे हे लवकरच शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. मुन्तोंडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, शिबलापूर (माळेवाडी) येथे पंतप्रधान आवास योजनेच्या … Read more

पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले भात लागवडीचे धडे

संगमनेर- कोंभाळणे (ता. अकोले) येथील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्याच शेतात भाताच्या वाणाची निवड, पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करत भात आवणी कशी करावी याचे धडे वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले. कृषी अभ्यासक्रम अंतर्गत समाविष्ट असलेल्या भात आवणी या प्रात्यक्षिकाचा प्रत्यक्ष अनुभवही विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक … Read more

तरूणीच्या संवेदनशिलतेमुळे राहुरी तालुक्यातील काटेरी झुडपात अडकलेल्या गिर गायीच्या वासराला मिळाले जीवनदान

राहुरी – एका युवतीने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि प्रयत्नांमुळे मरणासन्न अवस्थेतील एका निष्पाप गिर गायीच्या वासराचे प्राण वाचले. दि. २० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास ऋतुजा कैलास कांबळे वय २५ वर्षे, रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता, जि. अहिल्यानगर या पुणे येथून ताहाराबाद मार्गे कानडगावकडे जात असताना, ताहाराबाद ते कानडगाव दरम्यानच्या घाटामध्ये जंगलात त्यांना … Read more

शहिद संदिप घोडेकर यांच्या स्मृती आठवणीत राहण्यासाठी हेल्थ क्लब रोडला घोडेकर यांचे नाव देण्यात येणार- आमदार अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर- वीर जवान मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मृती कायमस्वरूपी जागृत राहाव्यात म्हणून हेल्थ क्लब, घोडेकर मळा रोडला मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देऊन हेल्थ क्लब रोड प्रवेशद्वाराजवळ कमान उभारावी, अशी मागणी घोडेकर मळा मित्र परिवाराने आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी घोडेकर मित्रपरिवाराला दिला.दिल्ली … Read more

साईबाबांच्या शिर्डीत २५ जुलैपासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याला होणार सुरूवात, असे असणार आहे वेळापत्रक?

शिर्डी-श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीत, दि. २५ जुलै २०२५ पासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा नाट्य रसिक मंच, श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. २ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणाऱ्या या महापर्वासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य रसिक मंचाचे अध्यक्ष अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ गोंदकर, … Read more

येणाऱ्या निवडणुका सर्वांनी ताकदीने लढवायच्या आहेत, आपण सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे जनतेचे काम करू- माजी आमदार लहू कानडे

श्रीरामपूर- श्रीरामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याचा स्नेह मेळावा अंतरवली (ता. नेवासा) येथील कानडे कुटुंबाच्या शैक्षणिक संकुलामध्ये नुकताच उत्साहात पार पडला. या बैठकीसाठी सर्व प्रमुख पदाधिकारी व मतदार संघातील श्रीरामपूर – देवळाली शहरासह प्रत्येक गावचे प्रमुख सहकारी उपस्थित होते. या मेळाव्याला माजी आमदार लहु कानडे यांनी संबोधित केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही निराश न होता … Read more

शिर्डीच्या वाढत्या पर्यटनामुळे निघोज गावच्या उत्पन्नात पडतेय भर, भूमिपुत्रांच्या योगदानामुळे गावची शहरीकरणाकडे वाटचाल

साकुरी- शिर्डीला लागून असलेल्या राहाता तालुक्यातील निघोज या गावाची ओळख आता केवळ शेतीप्रधान गाव म्हणून मर्यादित राहिलेली नाही. २०११ साली सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव आता १५ वर्षांतच साडेपाच हजारांच्या घरात पोहोचले आहे. शिर्डीच्या वाढत्या पर्यटनामुळे, गगनचुंबी इमारती, हॉटेल्स, गृहप्रकल्प व ग्रामपंचायतमार्फत झालेल्या पायाभूत सुविधा यामुळे हे गाव शहरी स्वरूपाकडे झपाट्याने वाटचाल करत … Read more

कॅनरा बँकेच्या 24 महिन्यांच्या एफडीमध्ये 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Canara Bank FD Scheme

Canara Bank FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनरा बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील विविध प्रमुख बँकांकडून फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा सहित देशातील सर्वच प्रमुख बँकांनी … Read more

घोडेगावात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनची नंबर प्लेट बसवण्यासाठी ५३१ रूपये दर असतांना उकळले जात आहेत ७०० रूपये, वाहनमालकांचा आरोप

घोडेगाव- परिवहन विभागाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन) प्लेट अनिवार्य केली आहे. वाहनमालकांच्या सोयीसाठी अधिकृत एजन्सीमार्फत ही सेवा दिली जाते. मात्र, घोडेगाव येथील एका एजन्सीमध्ये अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याचा गंभीर आरोप वाहनमालकांकडून होत आहे. याबाबत वाहनमालकांनी पत्रकारांना सांगितले, की नियमित दरानुसार दुचाकी वाहनासाठी ४५० रुपये आणि जीएसटी मिळून एकूण ५३१ … Read more

अहिल्यानगर- अजमेर रेल्वे सुरू करण्याची शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांची मागणी, खासदार निलेश लंके यांना निवेदन

अहिल्यानगर- अहिल्यानगरमधून राजस्थान मारवाड जंक्शन, अजमेर या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या मार्गावर रेल्वे सुरू करण्याबाबत खा. निलेश लंकेंकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी निवेदन देत मागणी केली आहे. खा. लंके नुकतेच पावसाळी संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना … Read more

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ह्या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचंही नाव आहे का ? पहा….

Ration Card News

Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही रेशन कार्ड धारकांचा यापुढे रेशन मिळणार नाही अशी माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसीची प्रक्रिया … Read more

चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी- “राज्यात महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करत आहोत. कोणत्याही पक्षाकडून चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त केली पाहिजे. कारण अशा चुका संपूर्ण महायुतीवर परिणाम घडवतात. राज्यातील जनतेने दिलेला जनादेश ही आपली जबाबदारी आहे आणि त्याचा सन्मान करणं अत्यावश्यक आहे, चुका करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा,” असे स्पष्ट मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्त्वपूर्ण आणि दूरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च … Read more