अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रेल्वे प्रकल्पाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार ! कसा आहे 236 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ?

Maharashtra Railway : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जात आहे. याचाच भाग म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. तसेच काही भागात सध्याच्या रेल्वे … Read more

पतीचं भाग्य फुलवणाऱ्या ‘या’ जन्मतारखेच्या मुली सासरला अक्षरश: सोन्याने भरून टाकतात! तुमच्या आयुष्यात आल्या तर नशीबच समजा

आपण अनेकदा ऐकलं आहे की, काही स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात शुभ बदल घडवतात. पण हे फक्त ऐकीव नसून, अंकशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही गोष्ट आधारभूत मानली जाते. या प्राचीन विद्येनुसार, एखाद्याचा जन्म कधी झाला यावरून त्याचा मूलांक ठरतो, आणि त्या मूलांकामागचा ग्रह त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकतो. विशेषतः काही मूलांक असलेल्या मुली आपल्या पतीचं नशिब फुलवतात … Read more

शेतकऱ्यांनो कालव्याचे पाणी काळजीपूर्वक वापरा, अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सूचना

नेवासा- मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिंचन झाले पाहिजे. यासाठी पाणी व्यवस्थित वापरणे व त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनी देखील घ्यावी, अशी सूचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली. मुळा पाटबंधारे विभागाच्या चिलेखनवाडी उपविभाग अंतर्गत कुकाणा सिंचन शाखा क्रमांक १ च्या नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण आमदार विठ्ठलराव … Read more

भारतासह जगभरात मुस्लीम लोकसंख्येत झपाट्याने वाढ, हिंदूंची मात्र घट! नवा धक्कादायक अहवाल समोर

सध्या आपण ज्या गतिमान आणि बदलत्या जगात जगतो, तिथे केवळ तंत्रज्ञानच नाही, तर लोकसंख्येच्या धार्मिक वाटचालीतही मोठे बदल होत आहेत. नुकत्याच एका ताज्या अहवालाने याची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. इस्लाम हा आज जगात सर्वात वेगाने वाढणारा धर्म ठरत आहे, आणि जर हीच गती टिकून राहिली, तर भविष्यात तो जगातील सर्वांत मोठा धर्म ठरू शकतो. … Read more

भूकंप येण्यापूर्वीच फोन देणार इशारा! Google चं भन्नाट तंत्रज्ञान, वैज्ञानिकही झाले थक्क

जग झोपेत असताना निसर्ग कधी जागा होतो आणि त्याचा कोप केव्हा प्रचंड नुकसान करून जातो, हे कोणालाही सांगता येत नाही. भूकंपसारख्या नैसर्गिक आपत्ती अचानक येतात आणि जीवघेणा थरार मागे ठेवून जातात. पण कल्पना करा, जर तुमच्या हातातल्या मोबाइल फोननेच तुम्हाला काही क्षण आधीच सावध करून दिले, तर? होय, हे आता शक्य झालं आहे. गुगलने अशाच … Read more

2026 पासून ‘या’ देशात सुरु होणार आकाशात उडणाऱ्या टॅक्सी; वेग, डिझाईन आणि वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल!

जगातील एका देशात लवकरच आकाशातून उडणाऱ्या टॅक्सी दिसून येणार आहेत. या कल्पनांना आता दुबई मूर्त स्वरूप देत आहे. 2026 पासून दुबईत खऱ्या अर्थानं उडत्या टॅक्सी हवेत झेपावणार आहेत. दुबई म्हणजे भव्यतेचा, वेगाचा आणि नवकल्पनांचा परमोच्च नमुना. आणि आता त्याच्या आकाशात भरारी घेणार आहे हवाई टॅक्सी सेवा. एक अशी सेवा जी वाहतुकीच्या इतिहासात क्रांती घडवू शकते. … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावामध्ये रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीरामपूर- खंडाळा, नांदूर, ममदापूर, राजुरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरताना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे खंडाळ्यातील नवाळे यांच्या भाडेकरूची मोटारसायकल चोरी गेल्याची घटना घडली. परिसरात रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी ड्रोन फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी सांगितले की, हे ड्रोन संध्याकाळी उशिरा किंवा मध्यरात्री उड्डाण … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कामासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत डेडलाईन

Government Employee News

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आजची बातमी महत्त्वाची आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे. नवीन पेन्शन योजना ही पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून आहे आणि यामुळे … Read more

कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना 2 कोटींचा निधी वाटप, ग्रामीण भागातील प्रश्न सोडण्यासाठी कटीबद्ध असल्याची आमदार आशुतोष काळे यांची ग्वाही

कोपरगाव- ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपयाप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन … Read more

सर्वसामान्य जनतेने मला आमदारकी दिली, त्यामुळे जनतेसाठी नेवासा तालुका मला चांगला घडवायचा आहे- आमदार विठ्ठलराव लंघे

कुकाणा- माझे कार्यालय फिरते आहे. कुणालाही कुठेही भेटतो. शिक्षण व संस्कार हीच वडिलांकडून मला मिळालेली प्रॉपर्टी आहे. जनतेने आमदारकीचे शस्त्र माझ्या हाती दिले असून त्यातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून चांगला तालुका घडवायचा आहे, असे प्रतिपादन आ. विठ्ठलराव लंघे यांनी केले. कुकाणा येथे आमदार लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या उपस्थित … Read more

मिरजगाव बसस्थानकात सुविधांचा उडालाय बोजवारा, प्रवांशांची गैरसोय तर स्थानिक नागरिकांनी दिला उपोषणाचा इशारा

मिरजगाव- कर्जत तालुक्यातील मिरजगाव हे अहिल्यानगर – करमाळा राष्ट्रीय महामार्गावरील एक मोठे गाव असून, याठिकाणी असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात दररोज शंभराहून अधिक एसटी बसेस ये, जा करत असतात. येथील बसस्थानकात कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रवाशांसाठी बांधण्यात आलेले सुलभस्वच्छतागृह येथील उपहारगृहाच्या अगदी जवळ अडचणीत व चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे. हे स्वच्छतागृह … Read more

संगमनेर तालुक्यातील दोन मंडल अधिकाऱ्यांसह तीन तलाठ्यांचे करण्यात आले निलंबन, नियमांच्या उल्लंघनाचा ठेवण्यात आला ठपका

संगमनेर- शासनाने तुकडा बंदी केलेली असताना देखील ग्रीन झोन आणि येलो झोनमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी बेकायदेशीर तुकडे पाडून त्याचे स्वतंत्र सातबारा तयार केल्याप्रकरणी मंडल अधिकारी इरप्पा काळे, मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले, तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी अलोकचंद चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड, अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागृत सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे संबंधित … Read more

हॉटेल मॅनेजमेंट की बीबीए ; बारावीनंतर कोणता कोर्स ठरणार फायद्याचा ?

Course After 12th

Course After 12th : बारावी नंतर काय करावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण बारावीनंतर केल्या जाणाऱ्या दोन कोर्सची तुलना करणार आहोत. खरे तर आपल्याकडे बारावीनंतर एमबीबीएस तसेच इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अनेकांचे डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आहे. पण फक्त डॉक्टर आणि इंजिनियर … Read more

कोपरगावमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार, निवडणुकीच्या तोंडावर नवे राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता?

कोपरगाव- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरणं जुळवून येण्याची शक्यता आहे. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यसैनिक माधवराव कचेश्वर आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आ. आशुतोष काळे व … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ५० हजार ९८८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७० हजार ६३१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११३.६ मिमी पावसाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे … Read more

पाथर्डी तालक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, मालेवाडी येथे घरफोडी करत पाच तोळे सोन्याचे दागिने केले लंपास

पाथर्डी- मालेवाडी येथील पांडुरंग लक्ष्मण खेडकर यांच्या घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मालेवाडी येथील पांडुरंग लक्ष्मण खेडकर यांच्या घरी शनिवारी रात्री चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने मिळून पाच तोळे सोने किंमत पाच लाख रुपये, असे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. खेडकर हे रात्री जेवण करून झोपले होते. रात्री दोन वाजण्याच्यादरम्यान त्यांना कुत्रे भुंकत … Read more

विकासाच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यात शेकडो वर्षाच्या झाडांची खुलेआम कत्तल, वनविभागाचे मात्र दुलर्क्ष

श्रीगोंदा- विकासासाठी तसेच दळणवळणसाठी रस्ते उभारणीत ज्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली, त्या पद्धतीने वृक्षलागवडीकडे मात्र कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात तीन पट नवीन वृक्षलागवड असली तरी रस्ते पूर्ण होऊन काही वर्षाचा काळ उलटला असताना अद्याप वृक्ष लागवडीला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न … Read more

जामखेड येथील दुकानात चप्पल घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने केला विनयभंग, आरोपीस १४ दिवसांची कोठडी

जामखेड- चप्पल बदलुन घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढुन तीचा दुकान मालकाने विनयभंग केल्याची घटना जामखेड तालुक्यातील नान्नज येथे घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दुकान मालकाविरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की, एक अल्पवयीन मुलगी ही नान्नज येथील चप्पलच्या … Read more