वयाच्या 35 शी नंतर फक्त चालणं पुरेसं नाही! तंदुरुस्त राहायचं असेल तर ‘या’ गोष्टी आजपासूनच सुरु करा

वय वाढतं तसं शरीरही हळूहळू बदलायला लागतं. केस पांढरे होतात, त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, आणि सर्वात महत्वाचं आपल्या हालचाली मंदावतात. विशेषतः स्नायूंमध्ये जाणवणारी कमजोरी ही एक अशी गोष्ट आहे, जी सहजपणे लक्षातही येत नाही आणि हळूहळू आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागते. पण ही एक अपरिहार्य गोष्ट आहे असं समजून शांत बसण्याची गरज नाही. कारण … Read more

ऑगस्ट महिना ठरणार लकी ! 17 ऑगस्ट 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, यात तुमचीही राशी आहे का?

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : जुलै महिना काही राशीच्या लोकांसाठी विशेष लाभाचा ठरला होता. दरम्यान जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट महिना देखील काही राशीच्या लोकांसाठी लकी राहणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीं आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. प्रत्येक महिन्यात नवग्रहातील विविध ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. याही महिन्यात अनेक ग्रहाने आपले … Read more

ICF Apprentice Jobs 2025: भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत मेगाभरती! तब्बल 1010 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

ICF APPRENTICE JOBS 2025

ICF Apprentice Jobs 2025: भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 1010 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more

Vastu tips : ‘या’ 4 वस्तू कधीच कुणाकडून उधार घेऊ नका, आयुष्यात येतो दुर्दैवाचा काळ!

आपलं आयुष्य सुलभ आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. चांगली सवय लावतो, नीटनेटकी जीवनशैली ठेवतो, सकारात्मक विचार करतो. पण काही वेळा आपण नकळत अशा गोष्टी करतो, ज्या आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतात. वास्तुशास्त्रासारख्या शास्त्रांनी या बाबतीत आपल्याला सतर्क केलं आहे. त्यात सांगितले गेले आहे की काही गोष्टी दुसऱ्यांकडून उधार घेऊन वापरणं आपल्या आयुष्यात … Read more

अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुरू आहे मोठा स्कॅम ! 700 कोटींचा घोटाळा ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : 30 जून 2025 पासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उद्या 18 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि असे असतानाच आता विधानसभेतील वातावरण प्रचंड तापले आहे. दरम्यान आज विधानसभेत पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी एका नगर-पुणे महामार्गावरील नियमबाह्य टोल वसुलीकडे सरकारचे लक्ष वेधत आक्रमक भूमिका घेतली. … Read more

रेल्वेने नियम बदलले! आता किती दिवस आधी बुकिंग करता येईल? जाणून घ्या संपूर्ण डीटेल्स

रेल्वेने प्रवास करणे म्हणजे भारतातल्या कोट्यवधी लोकांसाठी एक खास अनुभव. गर्दीच्या स्टेशनांपासून गाडीतल्या खिडकीतून दिसणाऱ्या गावखेड्यांपर्यंत साऱ्या गोष्टी आठवणीत राहतात. पण या प्रवासात एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिकीट आरक्षण. अनेकांना अजूनही हा प्रश्न सतावत असतो की रेल्वेचं तिकीट नेमकं किती दिवस आधी बुक करता येतं? कधी योजना आखावी आणि कधी बुकिंग विंडो उघडते याची योग्य … Read more

जग बदलतंय पण ‘या’ मुस्लिम देशांत अजूनही सुरु आहे प्राचीन मृत्युदंडाची भीषण परंपरा! ऐकून थरकाप उडेल

जगभरातील न्यायव्यवस्था वेगवेगळ्या परंपरा, संस्कृती आणि कायद्यानुसार आकार घेतात. काही देशांमध्ये शिक्षा ही फक्त सुधारणा करण्यासाठी असते, तर काही ठिकाणी ती कठोर आणि उग्र स्वरूपाची असते. विशेषतः जेव्हा गोष्ट जीव घेणाऱ्या गुन्ह्यांची येते. नुकतीच भारतातील केरळमधील नर्स, निमिषा प्रिया, हिला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.   … Read more

EPFO सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट ! आता निवृत्त होण्याआधीच पीएफ अकाउंट मधील सर्व पैसा काढता येणार, कधी होणार निर्णय ?

EPFO New Rules

EPFO New Rules : केंद्रातील सरकारकडून ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही ईपीएफओ सदस्य असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर प्रत्येक नोकरदार वर्गाचे पीएफ अकाउंट असते. या पीएफ अकाउंट मधून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापली … Read more

आधार-ओटीपी शिवाय तिकीट बुकिंग नाही, जाणून घ्या IRCTC चा नवा नियम!

तुम्ही जर कधी ट्रेनचं तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तुमचाही असा अनुभव असेल की बुकिंग सुरू झाल्यावर काही क्षणांतच सगळी तिकिटं संपतात. तांत्रिकतेमध्ये पारंगत एजंट्स आणि थर्ड पार्टी सॉफ्टवेअर यामुळे अनेक सामान्य प्रवाशांना तिकीट मिळणं अवघडच व्हायचं. पण आता, भारतीय रेल्वेने या गोंधळावर एक मोठा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून नवीन नियम … Read more

अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार

Vande Bharat Train

Vande Bharat Train : राज्यातील अहिल्यानगर संभाजीनगर जालना सांगली सातारा सोलापूर पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की महाराष्ट्रात आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते … Read more

जगातील एकमेव मंदिर, जिथे होते अर्धनारीश्वर गणेशाची पूजा! श्रावणात देशभरातील भाविक घेतात दर्शन

राजस्थानच्या कोरड्या माळरानात, एका उंच डोंगरावर वसलेलं एक मंदिर आहे, जे पाहताच मनाचा ठाव जातो. हे आहे हर्षनाथचं प्राचीन शिवमंदिर. श्रावण महिना सुरू होताच इथे “हर हर महादेव”चा घोष आसमंत भरून टाकतो. जणू काही देव आणि निसर्गाची युती झाल्यासारखी, ही जागा श्रद्धा, इतिहास आणि सौंदर्याचं अनोखं मिश्रण आहे. हे मंदिर केवळ शिवभक्तांसाठी पवित्र स्थान नाही, … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. 17 – आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नुतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. … Read more

प्रचंड धन-संपत्ती कमवतात ‘या’ मूलांकचे लोक, देवी लक्ष्मीच्या कृपेने कधीच भासत नाही पैशांची तंगी!

अनेकदा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करत बसतो की, काही लोक सतत यशस्वी कसे होतात? का काहींना फारसे प्रयत्न न करता सगळं मिळतं? यामागे केवळ मेहनत नाही, तर त्यांच्या जन्मतारखेत लपलेला एक गूढ संकेतही असू शकतो. अंकशास्त्र म्हणजेच Numerology या प्राचीन विद्येच्या मते, काही विशिष्ट तारखांना जन्म घेणारे लोक विलक्षण नशिबाचे धनी असतात. त्यांचं … Read more

पावसाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होणार !

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू झाले आहे आणि हे पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजेच 18 जुलै 2025 रोजी समाप्त होईल. दरम्यान पावसाळी अधिवेशन संपण्याआधीच राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित … Read more

पुरुष दूरदूरवर दिसणार नाहीत, जगातील ‘या’ एकमेव बेटावर फक्त महिलांनाच मिळतो प्रवेश! सौंदर्य असं की, परत यायचा विचारच येणार नाही

तुम्ही कल्पना करू शकता का की जगात एक असं बेट आहे जिथे पुरुषांना पाऊलही ठेवू दिलं जात नाही? होय, हे खरं आहे! फिनलंडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं “सुपरशी बेट” हे असंच एक अद्वितीय ठिकाण आहे, जे फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. या बेटावर पुरुषांच्या उपस्थितीवर कडक बंदी आहे. पण ही बंदी केवळ नियम म्हणून नाही, तर … Read more

‘अशा’ लोकांनी आयुष्यात पाऊल ठेवताच लागते भाग्याची लॉटरी! जाणून घ्या त्यांचे अद्भुत गुण

आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्याला अनेकदा असे लोक भेटतात, जे स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी सतत काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यात ते एक प्रकारचं भाग्य घेऊन येतात. असे लोक सहज विसरले जात नाहीत, कारण त्यांच्या वागणुकीत एक प्रामाणिकपणा, स्थैर्य आणि जबाबदारीची भावना असते. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे त्यांचा जन्मतारीखेचा प्रभावही असतो. विशेषतः … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन एका ठिकाणी झाले असतांना पुतळा दुसऱ्या ठिकाणी बसवायचा घाट का? आमदार हेमंत ओगले यांचा सभागृहात सवाल

श्रीरामपूर- शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात सदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेहरू भाजी मंडई येथे स्थापित का करण्यात आला, असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळामध्ये चर्चेदरम्यान काल बुधवारी उपस्थित केला. यावेळी आमदार ओगले म्हणाले की, सर्व श्रीरामपूर वासियांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील आकारी पडित शेतकऱ्यांना जमीनी परत मिळाव्यात, शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

माळवाडगाव- खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणे आकार पडित शेतकऱ्यांच्या हरेगाव मळ्यातील जमीनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, यासाठी मान्यता देण्याची विनंती आकारी पडीत वारसदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना केली. यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे त्यांची भेट घेतली. आकारी पडित शेतकरी शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या बराबेर सविस्तर … Read more