सहकार चळवळीसाठी Tribhuvan Sahkari University मार्गदर्शक ठरेल- ना.विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहा यांनी त्रिभूवन सहकार विद्यापीठ स्‍थापन करण्‍याच्‍या घेतलेल्या निर्णयाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले असून, या विद्यापीठामुळे सहकार क्षेत्र विस्तारण्यासाठी पाठबळ मिळेल. विद्यापीठाच्‍या स्थापनेमुळे सहकारी संस्‍थाचा विस्‍तार, संशोधन आणि सहकार प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होवून या चळवळीला व्‍यापक स्‍वरुप मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्पष्टीकरण ! नवीन आर्थिक वर्षापासून नवीन दराने पाणीपट्टीची आकारणी होणार

AMC

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या दरात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार वाढ करण्यात आली आहे. येत्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल पासून ही नवीन वाढ लागू होऊन त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. अंदाजपत्रकात चालू आर्थिक वर्षाची मागणी व जुनी थकबाकी अशी एकत्रित तरतूद जमा बाजूत करावी लागते. मागील वर्षीही ती करण्यात आली होती व याही वर्षी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढीची मोठी भेट, ‘इतका’ वाढला DA, वाचा…

DA Hike

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता मध्ये 2% वाढीस मान्यता दिली आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ मिळते. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा … Read more

अखेर मुहूर्त मिळाला ! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता, वाचा डिटेल्स

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का अहो मग तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना … Read more

श्रीरामपुरात रेल्वेची अतिक्रमण हटवण्याची तयारी, नागरिकांना नोटीसा तर काहींची न्यायालयात धाव

श्रीरामपूर- शहरात अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाने आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्यानंतर आता रेल्वे प्रशासनही या कामाला लागले आहे. रेल्वेने यापूर्वीच अतिक्रमणांबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे अनेकांना आपली घरे आणि व्यवसाय धोक्यात येण्याची भीती वाटत आहे. दुसरीकडे, आपली जागा कायदेशीर असल्याचा दावा करत आणि … Read more

अहिल्यानगरच्या सचिन मुरकुटेनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, नगरकरांसाठी अभिमानाचा क्षण

कर्जत- कर्जतमध्ये सुरू असलेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील कोरेगावचा सचिन मुरकुटे याने ५७ किलो वजनी गटात गादी विभागात बाजी मारली. त्याने मुंबई शहरचा सचिन चौगुले याला एक चाकी डाव … Read more

संगमनेरच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार, विकासकामांसाठी ११ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर- तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या खोल्या बांधल्या जाणार आहेत. याशिवाय, नागरिकांना मूलभूत सुविधा देणारी अनेक … Read more

कर्जतमध्ये गावगुंडांचा हैदोस : सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, चार दिवसांनी केला गुन्हा दाखल

कर्जत शहरात गावगुंडांची दादागिरी वाढत चालली आहे. सामाजिक कार्यकर्ते भीमा पखाले यांना फक्त ‘रात्री मोठ्याने गाणी म्हणू नको’ असे सांगितल्याच्या रागातून टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना घडूनही पोलिसांनी तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल नाराजी पसरली आहे. या प्रकाराने कर्जतमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे … Read more

कोपरगावमधील २.६० कोटींच्या विकासकामांना मान्यता, शहरातील या भागातील कामे होणार पूर्ण!

कोपरगाव- शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतची माहिती खुद्द आ. आशुतोष काळे यांनी दिली. या निधीतून शहरातील रस्ते, गटारे आणि पेव्हर ब्लॉक बसवण्यासारखी अनेक … Read more

श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी, अत्याचार प्रकरणी ३६ तासांत दोषारोपपत्र सादर! काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर!

श्रीरामपूर- शहरात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. मिल्लतनगर पुलावर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी ऊर्फ अफ्फान (वय २४, राहणार फातिमा हाय सोसायटी, वॉर्ड नं. ०१, श्रीरामपूर) याला अटक केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी … Read more

अहिल्यानगरमधील वाळू तस्करी AI च्या माध्यमातून रोखणार, जिल्ह्यातील या प्रयोगाची राज्यस्तरावर जोरदार चर्चा

अहिल्यानगर- जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी आणि गौण खनिजांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करणारा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला गेला आहे. या उपक्रमाने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्यभरात लक्ष वेधले आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, हा प्रयोग आता राज्यासाठी एक … Read more

खोट्या कागदपत्रांमुळे महिला शिक्षकांवर गुन्हे दाखल होणार? रिपाइंची मोठी मागणी!

अहिल्यानगर- अहिल्यानगरात महिला शिक्षकांनी परित्यक्ता या कारणाखाली बदलीसाठी सवलती मिळवण्याचा जो प्रकार सुरू केला आहे, तो आता चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) या पक्षाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर करून या गंभीर प्रकरणाची … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ‘या’ Railway Station वर मिळाला अतिरिक्त थांबा, वाचा सविस्तर

Maharashtra Vande Bharat Railway

Maharashtra Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन असून सध्या स्थितीला ही गाडी 60 हून अधिक मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत अकरा वंदे भारत ट्रेन मिळालेल्या आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई … Read more

FD करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना बनवणार मालामाल, ग्राहकांना मिळणार 7.90% पर्यंतचे व्याज

FD News

FD News : सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत आणि या काळात तर एफडी करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक वाढली आहे. बँका देखील एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. दरम्यान जर तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा … Read more

कोल्हापूर ते पुणे प्रवास होणार वेगवान ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ? वाचा….

Kolhapur Pune Train

Kolhapur Pune Train : मार्च महिना आता समाप्तीकडे आलाय अन आता उन्हाळी सुट्ट्या सुरु होतील. यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात की रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढते, म्हणून प्रवाशांना तिकीट सुद्धा मिळणे कठीण होते. हीच गोष्ट विचारात घेऊन आता मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोल्हापूर ते कटिहार दरम्यान समर स्पेशल ट्रेन … Read more

दारूच्या नशेत मित्राने केलेली चेष्टा भोवली, दारूची बाटली डोक्यात फोडल्यामुळे एकजण जखमी

अहिल्यानगर- दारूच्या नशेत मित्रांमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती, पण ती वादात बदलली आणि एका तरुणावर हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित लक्ष्मण अडागळे (वय २६, रा. रेल्वे स्टेशन, पंचशीलनगर) असं या जखमी तरुणाचं नाव आहे. त्याने रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार, कोतवाली पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील सरपंच आरक्षण आता चिठ्ठी ठरवणार, यामध्ये १,२२३ ग्रामपंचायतींचा समावेश!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील १,२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचं आरक्षण ठरलं आहे. ग्रामविकास विभागाने ५ मार्चला याची घोषणा केली. आता तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच ईश्वरी चिठ्ठ्या काढून प्रत्येक प्रवर्गासाठी सरपंचपद नक्की होणार आहे. पुढच्या आठवड्यात ही प्रक्रिया राबवली जाणार … Read more

प्रवरा नदीवर बांधलेल्या पाच बंधाऱ्याचे शालिनी विखे यांच्या हस्ते जलपूजन

शिर्डी- प्रवरा नदीवर बांधलेल्या वसंत बंधाऱ्यांनी या भागाला खूप मोठा आधार दिला आहे. हे बंधारे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचं फळ आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मेहनतीमुळे हे बंधारे पाण्याने भरले आहेत, ज्यामुळे या परिसरातला पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी आणण्यासाठी मंत्री विखे आग्रही आहेत, असं जिल्हा … Read more