लालपरीच रुप बदलणार ! एसटी महामंडळाच्या बसेसबाबत फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन

Maharashtra ST Bus

Maharashtra ST Bus : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने लालपरीच रुप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत लवकरच मोठे बदल होणार असून, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले … Read more

AMC News : शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

AMC News : अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील त्यांच्या जीवनातील प्रसंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहिराती, फलक लावण्यास परवानगी दिली जात नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, या पिलरवर विनापरवाना जाहिरातबाजी करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने कठोर कारवाई करत जाहिरातबाजी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला … Read more

मुंबईहून ‘या’ 2 शहरांसाठी सुरू होणार नवीन समर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन ! कसं असणार वेळापत्रक अन रूट ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : लवकरच मार्च महिन्याची सांगता होणार आहे. मार्च महिन्याचे सांगता होण्यास आता फक्त दोन ते तीन दिवसांचा काळ बाकी असून लवकरच देशात उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात होणार आहे. देशात उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात झाली की अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत असतात. त्यामुळे या काळात नेहमीच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. मुंबई मधूनही अनेक … Read more

अहिल्यानगरमध्ये यंदा ज्वारीपेक्षा कडबा महागला, शेतकऱ्याला कडब्याच्या पेंढीला मोजावे लागत आहेत एवढे पैसै!

अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीच्या पेरणीखालील क्षेत्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. त्यातच रानडुक्कर आणि हरणांसारख्या जंगली प्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने चाऱ्याची टंचाई वाढली आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे डोळे हिरव्या चाऱ्याकडे लागले आहेत. गावांमधील बाजारपेठांमध्ये हिरव्या चाऱ्याची मागणी वाढली असून, आश्चर्याची बाब म्हणजे ज्वारीच्या तुलनेत कडब्याला दुप्पट भाव मिळत आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी नवे आव्हान … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 27 मार्च 2025 रोजीच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती कशा आहेत ? पहा…

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल झाला. आज सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. काल सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली होती. मात्र आता सलग पाच दिवस घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ पाहायला मिळाली आहे. खरं तर गत पाच दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत जवळपास बाराशे ते तेराशे रुपयांची घसरण झाली होती. मात्र आज सोन्याच्या किमतीत … Read more

नेवासा तालुक्यातील १६ गावांना हर घर जल’चं पाणी कधी मिळणार? योजना बंद, लोक तहानलेलेच!

नेवासा तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या १६ गावांमध्ये सुमारे ५१ हजार लोक राहतात. या गावांतील प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे आश्वासन ‘हर घर जल’ योजनेने दिले होते. पण हे स्वप्न कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनली आहे. गंगथडीचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या … Read more

अहिल्यानगरमध्ये दरोडेखोरांची राहत्या परिसरातून बेड्या घालून पोलिसांनी काढली धिंड

अहिल्यानगर- बुरुडगावात एका व्यापाऱ्याच्या घरात दरोडा टाकायचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केलं. बुधवारी संध्याकाळी कोतवाली पोलिसांनी या आरोपींना काटवन खंडोबाच्या वस्तीत हातात बेड्या घालून फिरवलं. हे पाहायला लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती, सगळीकडे एकच खळबळ उडाली. या टोळीत सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी (वय २५), गोपाला राजू नायडू (वय ३४), सोनूसिंग रणजितसिंग जुन्नी (वय २१), … Read more

मढी ते मायंबा ‘रोप-वे’ला शासनाची मंजुरी, कसा असणार हा प्रकल्प जाणून घ्या सविस्तर!

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढीपासून आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) पर्यंत रोप-वे उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पामुळे दोन पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून स्थानिक पर्यटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेच्या मंजुरीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संयुक्त प्रयत्न कारणीभूत … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं ! जावयाचा निर्घृण खून, सासू अन पतीनेच गळा दाबला..

अहिल्यानगरमधील गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. आता एक खळबळजनक वृत्त हाती आले आहे. पत्नीला व सासूनेच आपल्या जावयाचा खून केला आहे. किरकोळ कारणावरून जावयाचा मारहाण करत खून करण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे. याप्रकरणी कमल गोटीराम शिंदे (वय ४८) रा. सोनई, ता. नेवासा, हल्ली रा. बोनशेगाव, एमआयडीसी, नगर यांनी फिर्यादीने दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी तयार होणार रोपवे ! 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून 2022-23 च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वत मालाची घोषणा करण्यात आली होती. याच अनुषंगाने राज्यातील विविध रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील तब्बल 29 रोपवे प्रकल्पांना मान्यता दिली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ रोपवे प्रकल्पांचा समावेश होतो. अहिल्यानगर मध्ये देखील लोकप्रिय … Read more

संगमनेर तालुक्यात या शुभ मुहूर्तावर होणार फक्त एक रुपयात विवाह, लग्न झालेल्या जोडप्यांना भेटणार खास गिफ्ट!

संगमनेर: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाने रविवारी संगमनेरात एक खास सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. खरं सांगायचं तर, हा विवाह अवघ्या एका रुपयात होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्वधर्मीय जोडपी एकाच मांडवात लग्नबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना जवळपास २५ हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून मिळणार आहेत. १५ एप्रिलपर्यंत नावनोंदणी … Read more

अहिल्यानगरमधील या विभागातील अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या, आमदार जगताप यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे आश्वासन!

अहिल्यानगर: नगररचना विभागाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि नियमांनुसार चालावा, यासाठी तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा. प्रलंबित प्रकरणं लवकर मंजूर करा आणि या विभागातल्या गोंधळावर आयुक्तांनी आता कठोर पावलं उचलावीत, असं आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना बजावलं. हा विषय तसा नवीन नाही. नगररचना विभागाबद्दलच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जगताप … Read more

शिर्डीत सापडलेल्या नोटांचं बंडल साईभक्ताने केले परत, भक्तांच्या प्रामाणिकपणाचे घडले दर्शन!

शिर्डी: खरं सांगायचं तर माणुसकी अजूनही जिवंत आहे हे दाखवणारी एक घटना शिर्डीत घडली. जालना जिल्ह्यातल्या केंदली गावात राहणाऱ्या गजानन सव्वाराव म्हस्के यांच्याकडे पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. मोलमजुरी करून कसंबसं जीवन जगणारे गजानन, जे स्वतः अपंग आहेत, पत्नीला घेऊन शिर्डी संस्थानच्या दवाखान्यात आले. पण त्याच वेळी त्यांना साईदरबारी १४ हजार रुपयांचं नोटांचं बंडल … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर! 9.8 किलोमीटर लांबीचा ‘हा’ मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत, कसा असेल रूट ? स्टेशनं पहा….

Mumbai Metro

Mumbai Metro : मुंबईतील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे लवकरच राजधानीला एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. खरंतर राजधानीतील काही भाग आता मेट्रोने जोडले गेले आहेत आणि यामुळे राजधानीमधील वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सुपरफास्ट झाली आहे. मुंबई शहरासोबतच मुंबई उपनगराला देखील मेट्रोची भेट मिळाली आहे. दुसरीकडे, मुंबई मेट्रोच्या विस्ताराला सुद्धा गती दिली जात … Read more

शेवगाव तालुक्यातील बसस्थानकामध्ये बसच्या चाकाखाली चिरडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शेवगाव- छत्रपती संभाजीनगरला नातवासोबत जाणाऱ्या एका महिलेचा राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी बसस्थानकाच्या आवारात घडली. या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव मथुराबाई मधुकर पटारे असं आहे. त्या पाथर्डी तालुक्यातल्या निंबेनांदूर गावच्या रहिवासी होत्या. त्या आपल्या नातवाला घेऊन छत्रपती संभाजीनगरला … Read more

ब्रेकिंग : आरबीआयची देशातील ‘या’ 2 बड्या बँकांवर मोठी कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. आरबीआय ने काही बँकांचे लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील दोन बड्या बँकांवर आरबीआय कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा अशीच … Read more

दुष्काळी मातीतून झिरपणार आता आशेचं पाणी… साकळाईचं स्वप्न आता सत्यात ! विखे पाटील कुटुंबाचा ‘जल’ विजय !

Ahilyanagar Report : साकळाई योजना हा शब्द तुम्ही-आम्ही गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तर आपले पालक ३० वर्षांपासून ऐकत आलेत. या शब्दांवर कित्येक निवडणुका लढल्या गेल्या. साकळाईच्या आश्वासनांवर कित्येकांनी सत्ताही भोगली तर कित्येकांना सत्तेतून पायउतारही व्हावे लागले. ही योजना सर्वप्रथम स्व. बाळासाहेब विखेंनी मांडली, असं सांगितलं जातं. नगर दक्षिणेचा भाग पाणीदार करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, असं स्वतः … Read more

1 लाख रुपये पगार असल्यास आयसीआयसीआय बँकेकडून किती लाखांचे पर्सनल लोन मिळणार ?

ICICI Personal Loan

ICICI Personal Loan : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना गृह कर्जासहित वैयक्तिक कर्ज सुद्धा पुरवते. बँकेकडून इतर बँकांच्या तुलनेत स्वस्तात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. खरे तर आयसीआयसीआय बँक ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक … Read more