महाराष्ट्रातील नववी आणि दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ! शासनाने 15 वर्षानंतर घेतला ‘हा’ निर्णय
Maharashtra Schools : तुम्हीही यावर्षी नववी किंवा दहावीच्या वर्गात शिकत आहात का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरे तर राज्यातील नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पंधरा वर्षांनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या … Read more