PM Kisan Yojana: सरकारने कोट्यवधी शेतकर्‍यांना दिली ही आनंदाची बातमी, काय आले नवीन अपडेट जाणून घ्या येथे?

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या करोडो शेतकऱ्यांना केंद्र सरकारने (central government) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. वास्तविक, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आता शेतकरी (farmer) 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई-केवायसी करू शकतील. यापूर्वी ही तारीख 31 जुलै 2022 होती. पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) … Read more