अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेत 11 कोटी; संकटात सापडलेल्या बळीराजाला मिळणार दिलासा, तुम्हाला लाभ मिळाला का? पहा….
Ahmednagar District Farmer Get 11 crore : राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. मात्र पशुपालन व्यवसायात देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढ, पशुखाद्याच्या वाढत्या किमती, पशुच्या वाढत्या किमती, दुधाला मिळत असलेला कमी दर, वाढत्या मजुरीच्या किमती … Read more