अहमदनगर बाजारभाव : भाजीपाल्याची आवक घटली,भाज्यांचे दर वाढले
Ahmednagar market prices : यंदा पावसाचे प्रमाण सरसरीच्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणारा भाजीपाला कमी येत आहे. अनेकजण चांगला दर मिळत असल्याने आपला माल थेट दुसऱ्या जिल्ह्यात पाठवतात त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटत असून मागणी वाढल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. भाजीपाल्यासोबतच कडधान्यांचे उत्पादन खूप मोठ्या … Read more