महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ‘ह्या’ गावात विकसित होणार ! नवी मुंबई एपीएमसी पुन्हा स्थलांतरित

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात शेकडो कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यान्वित आहेत. राज्यात काही खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा आहेत. दरम्यान राज्यातील सर्वाधिक मोठी एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्थलांतरित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि ही बाजार समिती आता दुसऱ्याकडे … Read more

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली; महाराष्ट्रातील बाजारात काय भाव मिळतोय ? बाजारभाव पडलेत का ? पहा….

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : सध्या बांग्लादेशात मोठा हाहाकार सुरू आहे. यामुळे बांग्लादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे. या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की बांग्लादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची निर्यात होत असते. आता तिथे राजकीय अस्थिरता आली असल्याने, … Read more