Success Story: 20 वेळा अपयश येऊन न हरता आज अब्जावधीची कंपनी केली उभी! वाचा या तरुण उद्योजकाची यशोगाथा

apporva mehta

Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. कारण जेव्हा पहिल्यांदा माणसाला अपयश येते तेव्हा त्या अपयशातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात व झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा ध्येयाच्या दिशेने भरारी घेऊन बरेच व्यक्ती यश संपादन करतात. परंतु अपयश येणे ही यशाची पहिली पायरी असते परंतु अपयश एक नाही दोन नाही तर तब्बल … Read more