‘महाराष्ट्र अभी बाकी हैं’ बोलणाऱ्यांना जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, उत्साहाच्या भरात…

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने (Bjp) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच या निवडणुकीत भाजपला चार राज्यामध्ये सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा (Bjp) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणत आता महाराष्ट्र … Read more