कर्ज काढलेल्या नागरिकांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय ! 1 तारखेपासून नवीन नियम लागू
Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा देशभरातील सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी कर्जाची गरज भासते. अनेकांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले असेल. कोणी घर खरेदी करण्यासाठी, कोणी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी … Read more